नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Modi Cabinet Decisions | पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या कॅबिनेट बैठकीत (Modi Cabinet Decisions) अनेक मोठे निर्णय घेण्यात आले. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर (union minister anurag thakur) यांनी या निर्णयांची माहिती देताना सांगितले की, आंध्र प्रदेश, छत्तीसगढ, झारखंड, महाराष्ट्र (Maharashtra) आणि ओडिसाच्या 44 महत्वकांक्षी जिल्ह्यांमधील 7000 पेक्षा जास्त गावांमध्ये मोबाईल टॉवर कनेक्टिव्हिटी (mobile tower connectivity) प्रदान केली जाईल. (Modi Cabinet Decisions)
सरकारने केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या गावांना 4G मोबाईल (4G Mobile) सेवा प्रदान करण्याचा निर्णय (4g mobile connectivity) घेतला. या योजनेवर 6466 कोटी रुपये खर्च होण्याचा अंदाज आहे.
https://twitter.com/PIBHindi/status/1460904783770882049?s=20
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर यांनी सांगितले की, असे जिल्हे जिथे टेलिकॉम टॉवर आणि कनेक्टिव्हिटी नाही. म्हणजेच पाच राज्यातील (आंध्र प्रदेश, छत्तीसगढ, झारखंड, महाराष्ट्र आणि ओडिसा) 44 अशा जिल्ह्यांतील 7,266 गावांमध्ये मोबाइल टॉवरची सुविधा दिली जाईल.
योजनेवर 6,466 कोटी रुपये खर्च होतील. इतकेच नव्हे, नक्षलवादी प्रभावित आणि आदिवासी भागातील ते भाग जे पंतप्रधान ग्राम सडक योजनेच्या (Pradhan Mantri Gram Sadak Yojana) टप्पा 1-2 अंतर्गत रस्ते संपर्कात कव्हर करण्यात आलेले नाहीत ते लाभान्वित केले जाणार आहेत.
अनुराग ठाकुर यांनी म्हटले की, सरकारने निर्णय घेतला आहे की, नक्षलवादी प्रभावित आणि आदिवासी खेत्रात पंतप्रधान ग्राम सडक योजनेंतर्गत रस्ते बनवले जातील. हे रस्ते दाट जंगले, पर्वत आणि नद्यांवरून जातील. (Modi Cabinet Decisions)
Web Title :- Modi Cabinet Decisions | Modi cabinet decisions 4g mobile towers connectivity will be provided to 7000 villages.