राज्यभरातील आंबेडकरी साहित्यिक, विचारवंत आणि साहित्य प्रेमींचे लक्षवेधी असलेले हे संमेलन यावर्षी रविवारी, १७ फेब्रुवारी रोजी डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह येथे संपन्न होत आहे. या निमित्त राज्यातील सुप्रसिध्द विचारवंत व साहित्यिकांना निमंत्रित करण्यात आले आहे. साहित्य संमेलनात परिसंवाद, कथाकथन, पुस्तकाचे प्रकाशन, ठराव, साहित्यकृती, व साहित्यीकांचा गौरव आणि प्रबोधनपर सांस्कृतिक जलसा आदी भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. संमेलनाध्यक्ष राहूल वानखेडे यांची व्यवस्थाविध्वंस ‘सुर्यबीज’ ही बहुचर्चित काव्यसंग्रह असून रिपब्लिकन फाटाफुट-मनुवादी मानसिकतेची देन या वादळी वैचारिक लेखाचा ग्रंथ प्रकाशित आहे.
साहित्य संमेलनाच्या यशस्वितेसाठी संयोजन समितीचे अध्यक्ष व्ही. पी. ढवळे, कार्याध्यक्ष ॲड. जयप्रकाश गायकवाड, आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते एन.डी.गवळे, सत्यशोधक विचारमंच अध्यक्ष-कोंडदेव हाटकर, सचिव-श्रावण नरवाडे, इंजि. भीमराव हाटकर, राज गोडबोले, सतिश कावडे, प्रभु ढवळे, रमेश कसबे, संजय जाधव, एन. डी. जोंधळे, पी.के.खानापूरकर, गंगाधर ढवळे, कवी नागोराव डोंगरे, सदानंद सपकाळे, विजय सोंडारे, शोभा कोकरे, जयश्री डोंगरे, राहूल गवारे आदी परिश्रम घेत आहेत.
राज्यभरातील आंबेडकरी साहित्यिक, विचारवंत आणि साहित्य प्रेमींचे लक्षवेधी असलेले हे संमेलन यावर्षी रविवारी, १७ फेब्रुवारी रोजी डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह येथे संपन्न होत आहे. या निमित्त राज्यातील सुप्रसिध्द विचारवंत व साहित्यिकांना निमंत्रित करण्यात आले आहे. साहित्य संमेलनात परिसंवाद, कथाकथन, पुस्तकाचे प्रकाशन, ठराव, साहित्यकृती, व साहित्यीकांचा गौरव आणि प्रबोधनपर सांस्कृतिक जलसा आदी भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. संमेलनाध्यक्ष राहूल वानखेडे यांची व्यवस्थाविध्वंस ‘सुर्यबीज’ ही बहुचर्चित काव्यसंग्रह असून रिपब्लिकन फाटाफुट-मनुवादी मानसिकतेची देन या वादळी वैचारिक लेखाचा ग्रंथ प्रकाशित आहे.
साहित्य संमेलनाच्या यशस्वितेसाठी संयोजन समितीचे अध्यक्ष व्ही. पी. ढवळे, कार्याध्यक्ष ॲड. जयप्रकाश गायकवाड, आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते एन.डी.गवळे, सत्यशोधक विचारमंच अध्यक्ष-कोंडदेव हाटकर, सचिव-श्रावण नरवाडे, इंजि. भीमराव हाटकर, राज गोडबोले, सतिश कावडे, प्रभु ढवळे, रमेश कसबे, संजय जाधव, एन. डी. जोंधळे, पी.के.खानापूरकर, गंगाधर ढवळे, कवी नागोराव डोंगरे, सदानंद सपकाळे, विजय सोंडारे, शोभा कोकरे, जयश्री डोंगरे, राहूल गवारे आदी परिश्रम घेत आहेत.