मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पनवेलमध्ये जाहीर सभा झाली त्यावेळी राज ठाकरेंनी दोन दिवसांपूर्वी अभिनेता अक्षय कुमारने घेतलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुलाखतीवरून निशाणा साधला. अक्षय कुमार पंतप्रधानांची काल मुलाखत घेत होते. काय लोडेड प्रश्न आमच्या पंतप्रधानांना विचारत होते. देशातील कुठल्याही पत्रकाराची आजपर्यंत हिंमत झाली नसेल असा प्रश्न विचारायची. पंतप्रधानजी आपण आंबा खाता का? चोखून खाता का कापून खाता? काय प्रश्न विचारलाय आमच्या पंतप्रधानांना, कमाल प्रश्न आहे. असे म्हणत काय मजाक लावलाय? सरकारवरती ही जनता अवलंबून असताना, यांचा मजाक चालू आहे. अशी टीका राज ठाकरे यांनी केली.
याचबरोबर, पंतप्रधान मोदींनी जे गाव दत्तक घेतले तिथे नाले ओसंडून वाहत आहेत, प्यायचे पाणी शुद्ध नाही, ग्रामपंचायतीचे कार्यालय नाही, कॉलेज नाही, धड रस्ते नाहीत, गावात नाल्याचे पाणी वाहत आहे, गावात रोगराई पसरली आहे.पंतप्रधान मोदीजी स्वतः दत्तक घेतलेले गाव सुधारू शकले नाही ते देश काय सुधारणार. असा टोलाही त्यांनी लगावला.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पनवेलमध्ये जाहीर सभा झाली त्यावेळी राज ठाकरेंनी दोन दिवसांपूर्वी अभिनेता अक्षय कुमारने घेतलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुलाखतीवरून निशाणा साधला. अक्षय कुमार पंतप्रधानांची काल मुलाखत घेत होते. काय लोडेड प्रश्न आमच्या पंतप्रधानांना विचारत होते. देशातील कुठल्याही पत्रकाराची आजपर्यंत हिंमत झाली नसेल असा प्रश्न विचारायची. पंतप्रधानजी आपण आंबा खाता का? चोखून खाता का कापून खाता? काय प्रश्न विचारलाय आमच्या पंतप्रधानांना, कमाल प्रश्न आहे. असे म्हणत काय मजाक लावलाय? सरकारवरती ही जनता अवलंबून असताना, यांचा मजाक चालू आहे. अशी टीका राज ठाकरे यांनी केली.
याचबरोबर, पंतप्रधान मोदींनी जे गाव दत्तक घेतले तिथे नाले ओसंडून वाहत आहेत, प्यायचे पाणी शुद्ध नाही, ग्रामपंचायतीचे कार्यालय नाही, कॉलेज नाही, धड रस्ते नाहीत, गावात नाल्याचे पाणी वाहत आहे, गावात रोगराई पसरली आहे.पंतप्रधान मोदीजी स्वतः दत्तक घेतलेले गाव सुधारू शकले नाही ते देश काय सुधारणार. असा टोलाही त्यांनी लगावला.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पनवेलमध्ये जाहीर सभा झाली त्यावेळी राज ठाकरेंनी दोन दिवसांपूर्वी अभिनेता अक्षय कुमारने घेतलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुलाखतीवरून निशाणा साधला. अक्षय कुमार पंतप्रधानांची काल मुलाखत घेत होते. काय लोडेड प्रश्न आमच्या पंतप्रधानांना विचारत होते. देशातील कुठल्याही पत्रकाराची आजपर्यंत हिंमत झाली नसेल असा प्रश्न विचारायची. पंतप्रधानजी आपण आंबा खाता का? चोखून खाता का कापून खाता? काय प्रश्न विचारलाय आमच्या पंतप्रधानांना, कमाल प्रश्न आहे. असे म्हणत काय मजाक लावलाय? सरकारवरती ही जनता अवलंबून असताना, यांचा मजाक चालू आहे. अशी टीका राज ठाकरे यांनी केली.
याचबरोबर, पंतप्रधान मोदींनी जे गाव दत्तक घेतले तिथे नाले ओसंडून वाहत आहेत, प्यायचे पाणी शुद्ध नाही, ग्रामपंचायतीचे कार्यालय नाही, कॉलेज नाही, धड रस्ते नाहीत, गावात नाल्याचे पाणी वाहत आहे, गावात रोगराई पसरली आहे.पंतप्रधान मोदीजी स्वतः दत्तक घेतलेले गाव सुधारू शकले नाही ते देश काय सुधारणार. असा टोलाही त्यांनी लगावला.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पनवेलमध्ये जाहीर सभा झाली त्यावेळी राज ठाकरेंनी दोन दिवसांपूर्वी अभिनेता अक्षय कुमारने घेतलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुलाखतीवरून निशाणा साधला. अक्षय कुमार पंतप्रधानांची काल मुलाखत घेत होते. काय लोडेड प्रश्न आमच्या पंतप्रधानांना विचारत होते. देशातील कुठल्याही पत्रकाराची आजपर्यंत हिंमत झाली नसेल असा प्रश्न विचारायची. पंतप्रधानजी आपण आंबा खाता का? चोखून खाता का कापून खाता? काय प्रश्न विचारलाय आमच्या पंतप्रधानांना, कमाल प्रश्न आहे. असे म्हणत काय मजाक लावलाय? सरकारवरती ही जनता अवलंबून असताना, यांचा मजाक चालू आहे. अशी टीका राज ठाकरे यांनी केली.
याचबरोबर, पंतप्रधान मोदींनी जे गाव दत्तक घेतले तिथे नाले ओसंडून वाहत आहेत, प्यायचे पाणी शुद्ध नाही, ग्रामपंचायतीचे कार्यालय नाही, कॉलेज नाही, धड रस्ते नाहीत, गावात नाल्याचे पाणी वाहत आहे, गावात रोगराई पसरली आहे.पंतप्रधान मोदीजी स्वतः दत्तक घेतलेले गाव सुधारू शकले नाही ते देश काय सुधारणार. असा टोलाही त्यांनी लगावला.