या वेळी बोलतांना प्रा. कांबळे पुढे म्हणाले, बाबासाहेबांना नाकारणारे गांधीवादी आणि कम्युनिस्टच होते. त्यांच्याकडे अभ्यासूंची प्रवाही फळी आहे. त्याच्या माध्यमातून कविता, कादंबऱ्या, नाटके लिहून घेतली. त्यात बाबासाहेबांच्या बरोबरीने मार्क्सला उभे केले. समाजवाद्यांनी सोयीचा अभ्यास केला. त्यांच्या चौकटीतील अभ्यास मांडला. परंतु बाबासाहेबांचे विचार स्वतंत्र आणि शुद्ध आहेत. त्याचा शोध घेतला पाहिजे. त्यांच्या चळवळीचा रोख मंदिर प्रवेशाचा नव्हताच. ते साधन होते. त्यांना ते साध्य करायचे नव्हतेच.डॉ. बाबासाहेब आंबेडकर अस्थिविहार वतनदार पंच ट्रस्टच्या वतीने आयाेजित प्रेरणादिन व्याख्यानात ते बोलत होते.
प्रा. कांबळे यांच्यासह ज्येष्ठ साहित्यिक, कथाकार योगीराज वाघमारे, प्रा. डॉ. एम. डी. शिंदे, प्रा. डॉ. सारिपुत्र तुपेरे आदी सहभागी झाले होते. महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष राजा सरवदे अध्यक्षस्थानी होते. बी. के. तळभंडारे मुख्य संयोजक होते. त्याचबरोबर इतर वक्त्यांनी देखील बाबासाहेबांच्या भाषणांतील प्रमुख मुद्दे मांडले. त्याचबरोबर त्यांचे विचार देखील पुढे नेण्याचे आवाहन केले.
या वेळी बोलतांना प्रा. कांबळे पुढे म्हणाले, बाबासाहेबांना नाकारणारे गांधीवादी आणि कम्युनिस्टच होते. त्यांच्याकडे अभ्यासूंची प्रवाही फळी आहे. त्याच्या माध्यमातून कविता, कादंबऱ्या, नाटके लिहून घेतली. त्यात बाबासाहेबांच्या बरोबरीने मार्क्सला उभे केले. समाजवाद्यांनी सोयीचा अभ्यास केला. त्यांच्या चौकटीतील अभ्यास मांडला. परंतु बाबासाहेबांचे विचार स्वतंत्र आणि शुद्ध आहेत. त्याचा शोध घेतला पाहिजे. त्यांच्या चळवळीचा रोख मंदिर प्रवेशाचा नव्हताच. ते साधन होते. त्यांना ते साध्य करायचे नव्हतेच.डॉ. बाबासाहेब आंबेडकर अस्थिविहार वतनदार पंच ट्रस्टच्या वतीने आयाेजित प्रेरणादिन व्याख्यानात ते बोलत होते.
प्रा. कांबळे यांच्यासह ज्येष्ठ साहित्यिक, कथाकार योगीराज वाघमारे, प्रा. डॉ. एम. डी. शिंदे, प्रा. डॉ. सारिपुत्र तुपेरे आदी सहभागी झाले होते. महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष राजा सरवदे अध्यक्षस्थानी होते. बी. के. तळभंडारे मुख्य संयोजक होते. त्याचबरोबर इतर वक्त्यांनी देखील बाबासाहेबांच्या भाषणांतील प्रमुख मुद्दे मांडले. त्याचबरोबर त्यांचे विचार देखील पुढे नेण्याचे आवाहन केले.
या वेळी बोलतांना प्रा. कांबळे पुढे म्हणाले, बाबासाहेबांना नाकारणारे गांधीवादी आणि कम्युनिस्टच होते. त्यांच्याकडे अभ्यासूंची प्रवाही फळी आहे. त्याच्या माध्यमातून कविता, कादंबऱ्या, नाटके लिहून घेतली. त्यात बाबासाहेबांच्या बरोबरीने मार्क्सला उभे केले. समाजवाद्यांनी सोयीचा अभ्यास केला. त्यांच्या चौकटीतील अभ्यास मांडला. परंतु बाबासाहेबांचे विचार स्वतंत्र आणि शुद्ध आहेत. त्याचा शोध घेतला पाहिजे. त्यांच्या चळवळीचा रोख मंदिर प्रवेशाचा नव्हताच. ते साधन होते. त्यांना ते साध्य करायचे नव्हतेच.डॉ. बाबासाहेब आंबेडकर अस्थिविहार वतनदार पंच ट्रस्टच्या वतीने आयाेजित प्रेरणादिन व्याख्यानात ते बोलत होते.
प्रा. कांबळे यांच्यासह ज्येष्ठ साहित्यिक, कथाकार योगीराज वाघमारे, प्रा. डॉ. एम. डी. शिंदे, प्रा. डॉ. सारिपुत्र तुपेरे आदी सहभागी झाले होते. महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष राजा सरवदे अध्यक्षस्थानी होते. बी. के. तळभंडारे मुख्य संयोजक होते. त्याचबरोबर इतर वक्त्यांनी देखील बाबासाहेबांच्या भाषणांतील प्रमुख मुद्दे मांडले. त्याचबरोबर त्यांचे विचार देखील पुढे नेण्याचे आवाहन केले.
या वेळी बोलतांना प्रा. कांबळे पुढे म्हणाले, बाबासाहेबांना नाकारणारे गांधीवादी आणि कम्युनिस्टच होते. त्यांच्याकडे अभ्यासूंची प्रवाही फळी आहे. त्याच्या माध्यमातून कविता, कादंबऱ्या, नाटके लिहून घेतली. त्यात बाबासाहेबांच्या बरोबरीने मार्क्सला उभे केले. समाजवाद्यांनी सोयीचा अभ्यास केला. त्यांच्या चौकटीतील अभ्यास मांडला. परंतु बाबासाहेबांचे विचार स्वतंत्र आणि शुद्ध आहेत. त्याचा शोध घेतला पाहिजे. त्यांच्या चळवळीचा रोख मंदिर प्रवेशाचा नव्हताच. ते साधन होते. त्यांना ते साध्य करायचे नव्हतेच.डॉ. बाबासाहेब आंबेडकर अस्थिविहार वतनदार पंच ट्रस्टच्या वतीने आयाेजित प्रेरणादिन व्याख्यानात ते बोलत होते.
प्रा. कांबळे यांच्यासह ज्येष्ठ साहित्यिक, कथाकार योगीराज वाघमारे, प्रा. डॉ. एम. डी. शिंदे, प्रा. डॉ. सारिपुत्र तुपेरे आदी सहभागी झाले होते. महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष राजा सरवदे अध्यक्षस्थानी होते. बी. के. तळभंडारे मुख्य संयोजक होते. त्याचबरोबर इतर वक्त्यांनी देखील बाबासाहेबांच्या भाषणांतील प्रमुख मुद्दे मांडले. त्याचबरोबर त्यांचे विचार देखील पुढे नेण्याचे आवाहन केले.