पुढे बोलताना ते म्हणाले कि, काँग्रेस सरकार सत्तेवर असताना पाकिस्तानचे दहशतवादी गट भारतात वारंवार हल्ला करायचे. दहशतवाद्यांकडून जवानांचे शिरही कापून नेले जायचे. पण आम्ही देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेशी तडजोड करीत नाही. पाकिस्तानला काश्मीर भारतापासून तोडायचे आहे पण आम्ही ते होऊ देणार नाही. पाकिस्तानकडून गोळी आली तर आमच्याकडून तोफेचे गोळे तिकडे जातील असा इशाराही त्यांनी दिला. नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारूख अब्दुल्ला यांनी काश्मीरसाठी वेगळा पंतप्रधान करण्याची मागणी केली आहे पण एकाच देशात आम्ही दोन पंतप्रधान होऊ देणार नाही असे ते म्हणाले.भाजपा सरकार सत्तेत आल्यापासून देशाची सुरक्षा मजबूत झाली आहे असे ते म्हणाले.
पुढे बोलताना ते म्हणाले कि, काँग्रेस सरकार सत्तेवर असताना पाकिस्तानचे दहशतवादी गट भारतात वारंवार हल्ला करायचे. दहशतवाद्यांकडून जवानांचे शिरही कापून नेले जायचे. पण आम्ही देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेशी तडजोड करीत नाही. पाकिस्तानला काश्मीर भारतापासून तोडायचे आहे पण आम्ही ते होऊ देणार नाही. पाकिस्तानकडून गोळी आली तर आमच्याकडून तोफेचे गोळे तिकडे जातील असा इशाराही त्यांनी दिला. नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारूख अब्दुल्ला यांनी काश्मीरसाठी वेगळा पंतप्रधान करण्याची मागणी केली आहे पण एकाच देशात आम्ही दोन पंतप्रधान होऊ देणार नाही असे ते म्हणाले.भाजपा सरकार सत्तेत आल्यापासून देशाची सुरक्षा मजबूत झाली आहे असे ते म्हणाले.