मेळाव्यात वैदू समाजासाठी ५० टक्के अनुदान देऊन खावटी कर्जाचा पुरवठा करावा, वैदू समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करावा, समाजासाठी प्रत्येक वर्षी राज्याच्या अर्थसंकल्पात विशेष तरतूद करण्यात यावी, समाजाला कसण्यासाठी कायमस्वरुपी जमीन द्यावी, २५ ते ५० लाखांपर्यंत वसंतराव नाईक महामंळाकडून मिळणारे कर्ज विनाजामीन व सबसिडीवर द्यावे, समाजातील मुलांना शिक्षणासाठी अनुसूचित जाती व जमातीप्रमाणे सुविधा मिळाव्यात, जातीच्या दाखल्यासाठी व जात पडताळणीसाठी १९६१चा पुरावा रद्द करावा, ग्रामीण जिल्हा उद्योग केंद्राकडून कमी व्याजदराने कर्जपुरवठा करावा, अशा मागण्यांवर चर्चा करण्यात येणार आहे.
तरी या मेळाव्यास उपस्थित राहावे, असे आवाहन अखील महाराष्ट्र वैदू समाजाचे सदस्य मच्छिंद्र मारुती लोखंडे, उपाध्यक्ष कृष्णा शिंदे, संस्थापक अध्यक्ष शामलिंग शिंदे, प्रदेशाध्यक्ष साहेबराव पवार, बापू मारुती लोखंडे, शाम अण्णा शिंदे, मल्लू मारुती शिंदे, मारुती दुर्गा गायकवाड, सोनाबाई लोखंडे, सवग्या काळू शिंदे आदींनी केले आहे.
मेळाव्यात वैदू समाजासाठी ५० टक्के अनुदान देऊन खावटी कर्जाचा पुरवठा करावा, वैदू समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करावा, समाजासाठी प्रत्येक वर्षी राज्याच्या अर्थसंकल्पात विशेष तरतूद करण्यात यावी, समाजाला कसण्यासाठी कायमस्वरुपी जमीन द्यावी, २५ ते ५० लाखांपर्यंत वसंतराव नाईक महामंळाकडून मिळणारे कर्ज विनाजामीन व सबसिडीवर द्यावे, समाजातील मुलांना शिक्षणासाठी अनुसूचित जाती व जमातीप्रमाणे सुविधा मिळाव्यात, जातीच्या दाखल्यासाठी व जात पडताळणीसाठी १९६१चा पुरावा रद्द करावा, ग्रामीण जिल्हा उद्योग केंद्राकडून कमी व्याजदराने कर्जपुरवठा करावा, अशा मागण्यांवर चर्चा करण्यात येणार आहे.
तरी या मेळाव्यास उपस्थित राहावे, असे आवाहन अखील महाराष्ट्र वैदू समाजाचे सदस्य मच्छिंद्र मारुती लोखंडे, उपाध्यक्ष कृष्णा शिंदे, संस्थापक अध्यक्ष शामलिंग शिंदे, प्रदेशाध्यक्ष साहेबराव पवार, बापू मारुती लोखंडे, शाम अण्णा शिंदे, मल्लू मारुती शिंदे, मारुती दुर्गा गायकवाड, सोनाबाई लोखंडे, सवग्या काळू शिंदे आदींनी केले आहे.
मेळाव्यात वैदू समाजासाठी ५० टक्के अनुदान देऊन खावटी कर्जाचा पुरवठा करावा, वैदू समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करावा, समाजासाठी प्रत्येक वर्षी राज्याच्या अर्थसंकल्पात विशेष तरतूद करण्यात यावी, समाजाला कसण्यासाठी कायमस्वरुपी जमीन द्यावी, २५ ते ५० लाखांपर्यंत वसंतराव नाईक महामंळाकडून मिळणारे कर्ज विनाजामीन व सबसिडीवर द्यावे, समाजातील मुलांना शिक्षणासाठी अनुसूचित जाती व जमातीप्रमाणे सुविधा मिळाव्यात, जातीच्या दाखल्यासाठी व जात पडताळणीसाठी १९६१चा पुरावा रद्द करावा, ग्रामीण जिल्हा उद्योग केंद्राकडून कमी व्याजदराने कर्जपुरवठा करावा, अशा मागण्यांवर चर्चा करण्यात येणार आहे.
तरी या मेळाव्यास उपस्थित राहावे, असे आवाहन अखील महाराष्ट्र वैदू समाजाचे सदस्य मच्छिंद्र मारुती लोखंडे, उपाध्यक्ष कृष्णा शिंदे, संस्थापक अध्यक्ष शामलिंग शिंदे, प्रदेशाध्यक्ष साहेबराव पवार, बापू मारुती लोखंडे, शाम अण्णा शिंदे, मल्लू मारुती शिंदे, मारुती दुर्गा गायकवाड, सोनाबाई लोखंडे, सवग्या काळू शिंदे आदींनी केले आहे.
मेळाव्यात वैदू समाजासाठी ५० टक्के अनुदान देऊन खावटी कर्जाचा पुरवठा करावा, वैदू समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करावा, समाजासाठी प्रत्येक वर्षी राज्याच्या अर्थसंकल्पात विशेष तरतूद करण्यात यावी, समाजाला कसण्यासाठी कायमस्वरुपी जमीन द्यावी, २५ ते ५० लाखांपर्यंत वसंतराव नाईक महामंळाकडून मिळणारे कर्ज विनाजामीन व सबसिडीवर द्यावे, समाजातील मुलांना शिक्षणासाठी अनुसूचित जाती व जमातीप्रमाणे सुविधा मिळाव्यात, जातीच्या दाखल्यासाठी व जात पडताळणीसाठी १९६१चा पुरावा रद्द करावा, ग्रामीण जिल्हा उद्योग केंद्राकडून कमी व्याजदराने कर्जपुरवठा करावा, अशा मागण्यांवर चर्चा करण्यात येणार आहे.
तरी या मेळाव्यास उपस्थित राहावे, असे आवाहन अखील महाराष्ट्र वैदू समाजाचे सदस्य मच्छिंद्र मारुती लोखंडे, उपाध्यक्ष कृष्णा शिंदे, संस्थापक अध्यक्ष शामलिंग शिंदे, प्रदेशाध्यक्ष साहेबराव पवार, बापू मारुती लोखंडे, शाम अण्णा शिंदे, मल्लू मारुती शिंदे, मारुती दुर्गा गायकवाड, सोनाबाई लोखंडे, सवग्या काळू शिंदे आदींनी केले आहे.