देवतांच्या आधी पित्रांना प्रसन्न करणं अधिक कल्याणकारी आहे. त्यामुळे पित्रांचं पूजन प्रत्येक स्थितीत करायला हवं. मनु नुसार, जो व्यक्ती खूपच गरीब आहे तो तीळ, गहू, तांदूळ आणि जलाने तिलांजली देऊन पित्रांना संतुष्ट करू शकतो. जर हेही शक्य नसेल तर दक्षिण दिशेला तोंड करून श्रद्धेने पित्रांचं स्मरण केलं तरीही पित्र संतुष्ट होऊ शकतं.
हे कार्य करणे टाळा
पंडित ज्ञानेश शास्त्री नुसार, 13 ते 28 सप्टेंबर पर्यंत पितृपक्ष चालणार आहे. श्राद्धात दूध, दही, उडदाच्या डाळीपासून बनलेले पदार्थ ग्रहण केले जातात. त्यांनी सांगितले की, “या 15 दिवसांत खरेदी करणे टाळा. या दिवसात केस कापणं, नवीन घर घेणं, नवीन कपडे घेणं, लग्न कार्य इत्यादी करणं अशुभ मानलं जातं.” पितृपक्षात ब्राह्मणांना भोजन देण्याव्यतिरीक्त यमुनेच्या पाण्याची पूजा करण्याबाबतही सांगण्यात आलं आहे.
- काकडीचे ‘हे’ १५ अद्भूत आरोग्यवर्धक लाभ, जाणून घ्या
- अंडर आर्म्सचे केस काढण्यासाठी ‘रेजर’ वापरत असाल तर ‘हे’ जरूर वाचा
- ‘या’ सोप्या ६ उपायांनी काही मिनिटांत दूर होईल कानदुखी, जाणून घ्या
- कोथिंबीरचे ‘हे’ ९ फायदे, अशाप्रकारे करा वापर
- कोरफड लाभदायक आहेच, पण होऊ शकतात ‘हे’ ७ दुष्परिणामही, जाणून घ्या
- ‘सेक्स’बाबत तुम्हालाही पडत असतील ‘हे’ 10 प्रश्न तर जाणून घ्या त्यांची उत्तरे
- पन्नाशीनंतरही तरुण राहण्यासाठी स्त्री-पुरुषांनी करावीत ‘ही’ १६ कामे
- दररोज ‘सेक्स’ केल्यास सुधारतो शुक्राणूंचा दर्जा, करा ‘हे’ ७ घरगुती उपाय
- तुम्ही जर प्रेग्नेंट असाल तर ‘या’ ८ गोष्टींची विशेष काळजी घ्या