केंद्र सरकारने सत्तेत आल्या पासून मनमानी कारभार केले आहे. त्यांच्या मुळेच रघुराम राजन राजीमाना देऊन निघून गेले आणि उर्जित पटेल यांना हि यांनीच घालवले आहे असे प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत. देशाच्या अर्थव्यवस्थेचे वाटोळे करण्याची प्रक्रिया मोदी सरकारने राबवली असून देशाच्या राष्ट्रीयकृत बँका बंद पडणे या सरकारचे स्वप्न आहे, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत. राष्ट्रीयकृत बँका बंद पाडून या सरकारला खाजगी बॅंकाचे राज्य उभारायचे आहे असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हणले आहे.
राफेल विमानाबद्दल बोलतांना आंबेडकर म्हणाले कि विमाने खरेदी केली मात्र त्यांच्या गॅरेंटीचे काय करायचे. राफेलच्या भ्रष्टाचारापेक्षा महत्वाचा प्रश्न हा आहे. कि त्या विमानाची गॅरेंटी फ्रान्सने दिली नाही, तसेच त्याच्या सुट्या भागांचे सरकार काय करणार आहे हे सरकारलाच माहित नाही. त्या विमानाचे असेच धोरण ठेवले तर ती विमाने भंगारात विकण्याची वेळ देशावर आल्या शिवाय राहणार नाही असे प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत. आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीच्या सभेत कोल्हापूर या ठिकाणी बोलत होते.
केंद्र सरकारने सत्तेत आल्या पासून मनमानी कारभार केले आहे. त्यांच्या मुळेच रघुराम राजन राजीमाना देऊन निघून गेले आणि उर्जित पटेल यांना हि यांनीच घालवले आहे असे प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत. देशाच्या अर्थव्यवस्थेचे वाटोळे करण्याची प्रक्रिया मोदी सरकारने राबवली असून देशाच्या राष्ट्रीयकृत बँका बंद पडणे या सरकारचे स्वप्न आहे, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत. राष्ट्रीयकृत बँका बंद पाडून या सरकारला खाजगी बॅंकाचे राज्य उभारायचे आहे असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हणले आहे.
राफेल विमानाबद्दल बोलतांना आंबेडकर म्हणाले कि विमाने खरेदी केली मात्र त्यांच्या गॅरेंटीचे काय करायचे. राफेलच्या भ्रष्टाचारापेक्षा महत्वाचा प्रश्न हा आहे. कि त्या विमानाची गॅरेंटी फ्रान्सने दिली नाही, तसेच त्याच्या सुट्या भागांचे सरकार काय करणार आहे हे सरकारलाच माहित नाही. त्या विमानाचे असेच धोरण ठेवले तर ती विमाने भंगारात विकण्याची वेळ देशावर आल्या शिवाय राहणार नाही असे प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत. आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीच्या सभेत कोल्हापूर या ठिकाणी बोलत होते.
केंद्र सरकारने सत्तेत आल्या पासून मनमानी कारभार केले आहे. त्यांच्या मुळेच रघुराम राजन राजीमाना देऊन निघून गेले आणि उर्जित पटेल यांना हि यांनीच घालवले आहे असे प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत. देशाच्या अर्थव्यवस्थेचे वाटोळे करण्याची प्रक्रिया मोदी सरकारने राबवली असून देशाच्या राष्ट्रीयकृत बँका बंद पडणे या सरकारचे स्वप्न आहे, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत. राष्ट्रीयकृत बँका बंद पाडून या सरकारला खाजगी बॅंकाचे राज्य उभारायचे आहे असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हणले आहे.
राफेल विमानाबद्दल बोलतांना आंबेडकर म्हणाले कि विमाने खरेदी केली मात्र त्यांच्या गॅरेंटीचे काय करायचे. राफेलच्या भ्रष्टाचारापेक्षा महत्वाचा प्रश्न हा आहे. कि त्या विमानाची गॅरेंटी फ्रान्सने दिली नाही, तसेच त्याच्या सुट्या भागांचे सरकार काय करणार आहे हे सरकारलाच माहित नाही. त्या विमानाचे असेच धोरण ठेवले तर ती विमाने भंगारात विकण्याची वेळ देशावर आल्या शिवाय राहणार नाही असे प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत. आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीच्या सभेत कोल्हापूर या ठिकाणी बोलत होते.
केंद्र सरकारने सत्तेत आल्या पासून मनमानी कारभार केले आहे. त्यांच्या मुळेच रघुराम राजन राजीमाना देऊन निघून गेले आणि उर्जित पटेल यांना हि यांनीच घालवले आहे असे प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत. देशाच्या अर्थव्यवस्थेचे वाटोळे करण्याची प्रक्रिया मोदी सरकारने राबवली असून देशाच्या राष्ट्रीयकृत बँका बंद पडणे या सरकारचे स्वप्न आहे, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत. राष्ट्रीयकृत बँका बंद पाडून या सरकारला खाजगी बॅंकाचे राज्य उभारायचे आहे असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हणले आहे.
राफेल विमानाबद्दल बोलतांना आंबेडकर म्हणाले कि विमाने खरेदी केली मात्र त्यांच्या गॅरेंटीचे काय करायचे. राफेलच्या भ्रष्टाचारापेक्षा महत्वाचा प्रश्न हा आहे. कि त्या विमानाची गॅरेंटी फ्रान्सने दिली नाही, तसेच त्याच्या सुट्या भागांचे सरकार काय करणार आहे हे सरकारलाच माहित नाही. त्या विमानाचे असेच धोरण ठेवले तर ती विमाने भंगारात विकण्याची वेळ देशावर आल्या शिवाय राहणार नाही असे प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत. आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीच्या सभेत कोल्हापूर या ठिकाणी बोलत होते.