महिलेने कोर्टात सांगितले आहे की, “पतीचं माझ्यावर जरा जास्तच प्रेम आहे मला याचा कंटाळा आला आहे. तो माझ्यावर कधीच ओरडत नाही. त्याने मला कधीच उदास होऊ दिले नाही. तो मला सफाईच्या कामातही मदत करतो. माझ्यासाठी जेवणही बनवतो. एका वर्षात आमचं एकदाही भांडण झालं नाही. पतीने माझ्यावर एवढं प्रेम केलं आहे की, माझी जिंदगी नरक झाली आहे.” एका वृत्तपत्रानेही याबाबत वृत्त दिलं आहे.
महिलेने पुढे जे काही सांगितले ते वाचून तुम्ही डोळेच पांढेर कराल. महिला म्हणाली की, “मी एका भांडणासाठी तडफडत आहे. परंतु माझ्या रोमँटीक पतीसाठी हे शक्य नाही. कारण तो नेहमीच मला माफ करतो. माझ्यावर नेहमीच भेटींचा वर्षाव करत असतो. मला खरंच त्याच्याशी भांडायचं आहे. मला कोणत्याही अडचणीचं हे आयुष्य नको आहे ज्यात माझा पती प्रत्येक आज्ञेचं पालन करेल.”
या पतीचं म्हणणं आहे की, “मी फक्त परफेक्ट आणि आदर्श पती बनवण्याचा प्रयत्न केला आहे. एकाच वर्षात कोणत्याही लग्नावर सुनावणी करणं चुकीचं आहे. प्रत्येकजण आपल्या चुकांमधून शिकत असतो.” कोर्टाने दोघांना आपापसातील मतभेद सोडवण्यासाठी सांगितलं आहे.
महिलेने कोर्टात सांगितले आहे की, “पतीचं माझ्यावर जरा जास्तच प्रेम आहे मला याचा कंटाळा आला आहे. तो माझ्यावर कधीच ओरडत नाही. त्याने मला कधीच उदास होऊ दिले नाही. तो मला सफाईच्या कामातही मदत करतो. माझ्यासाठी जेवणही बनवतो. एका वर्षात आमचं एकदाही भांडण झालं नाही. पतीने माझ्यावर एवढं प्रेम केलं आहे की, माझी जिंदगी नरक झाली आहे.” एका वृत्तपत्रानेही याबाबत वृत्त दिलं आहे.
महिलेने पुढे जे काही सांगितले ते वाचून तुम्ही डोळेच पांढेर कराल. महिला म्हणाली की, “मी एका भांडणासाठी तडफडत आहे. परंतु माझ्या रोमँटीक पतीसाठी हे शक्य नाही. कारण तो नेहमीच मला माफ करतो. माझ्यावर नेहमीच भेटींचा वर्षाव करत असतो. मला खरंच त्याच्याशी भांडायचं आहे. मला कोणत्याही अडचणीचं हे आयुष्य नको आहे ज्यात माझा पती प्रत्येक आज्ञेचं पालन करेल.”
या पतीचं म्हणणं आहे की, “मी फक्त परफेक्ट आणि आदर्श पती बनवण्याचा प्रयत्न केला आहे. एकाच वर्षात कोणत्याही लग्नावर सुनावणी करणं चुकीचं आहे. प्रत्येकजण आपल्या चुकांमधून शिकत असतो.” कोर्टाने दोघांना आपापसातील मतभेद सोडवण्यासाठी सांगितलं आहे.
महिलेने कोर्टात सांगितले आहे की, “पतीचं माझ्यावर जरा जास्तच प्रेम आहे मला याचा कंटाळा आला आहे. तो माझ्यावर कधीच ओरडत नाही. त्याने मला कधीच उदास होऊ दिले नाही. तो मला सफाईच्या कामातही मदत करतो. माझ्यासाठी जेवणही बनवतो. एका वर्षात आमचं एकदाही भांडण झालं नाही. पतीने माझ्यावर एवढं प्रेम केलं आहे की, माझी जिंदगी नरक झाली आहे.” एका वृत्तपत्रानेही याबाबत वृत्त दिलं आहे.
महिलेने पुढे जे काही सांगितले ते वाचून तुम्ही डोळेच पांढेर कराल. महिला म्हणाली की, “मी एका भांडणासाठी तडफडत आहे. परंतु माझ्या रोमँटीक पतीसाठी हे शक्य नाही. कारण तो नेहमीच मला माफ करतो. माझ्यावर नेहमीच भेटींचा वर्षाव करत असतो. मला खरंच त्याच्याशी भांडायचं आहे. मला कोणत्याही अडचणीचं हे आयुष्य नको आहे ज्यात माझा पती प्रत्येक आज्ञेचं पालन करेल.”
या पतीचं म्हणणं आहे की, “मी फक्त परफेक्ट आणि आदर्श पती बनवण्याचा प्रयत्न केला आहे. एकाच वर्षात कोणत्याही लग्नावर सुनावणी करणं चुकीचं आहे. प्रत्येकजण आपल्या चुकांमधून शिकत असतो.” कोर्टाने दोघांना आपापसातील मतभेद सोडवण्यासाठी सांगितलं आहे.
महिलेने कोर्टात सांगितले आहे की, “पतीचं माझ्यावर जरा जास्तच प्रेम आहे मला याचा कंटाळा आला आहे. तो माझ्यावर कधीच ओरडत नाही. त्याने मला कधीच उदास होऊ दिले नाही. तो मला सफाईच्या कामातही मदत करतो. माझ्यासाठी जेवणही बनवतो. एका वर्षात आमचं एकदाही भांडण झालं नाही. पतीने माझ्यावर एवढं प्रेम केलं आहे की, माझी जिंदगी नरक झाली आहे.” एका वृत्तपत्रानेही याबाबत वृत्त दिलं आहे.
महिलेने पुढे जे काही सांगितले ते वाचून तुम्ही डोळेच पांढेर कराल. महिला म्हणाली की, “मी एका भांडणासाठी तडफडत आहे. परंतु माझ्या रोमँटीक पतीसाठी हे शक्य नाही. कारण तो नेहमीच मला माफ करतो. माझ्यावर नेहमीच भेटींचा वर्षाव करत असतो. मला खरंच त्याच्याशी भांडायचं आहे. मला कोणत्याही अडचणीचं हे आयुष्य नको आहे ज्यात माझा पती प्रत्येक आज्ञेचं पालन करेल.”
या पतीचं म्हणणं आहे की, “मी फक्त परफेक्ट आणि आदर्श पती बनवण्याचा प्रयत्न केला आहे. एकाच वर्षात कोणत्याही लग्नावर सुनावणी करणं चुकीचं आहे. प्रत्येकजण आपल्या चुकांमधून शिकत असतो.” कोर्टाने दोघांना आपापसातील मतभेद सोडवण्यासाठी सांगितलं आहे.