डॉ. आनंद तेलतुंबडे यांच्याविरोधातील खोट्या व बनावट आरोपांचा विरोध करीत आंतरराष्ट्रीय विद्वानांनी त्यांची जोरदार पाठराखण केली आहे. त्यांच्या अटकेचा विद्वानांनी कठोर शब्दांत निषेध केला आहे. तेलतुंबडे हे विद्वान व धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते आहेत. भारताच्या बुद्धिजीवींमध्ये ते गणले जातात, अशी प्रशंसा अमेरिका व युरोपातील विद्वानांनी केली आहे. भारतातील दलित समुदायाच्या विद्वानांमध्ये आनंद तेलतुंबडे यांचे नाव अग्रस्थानी आहे. त्यांच्या लेखणीने लोकशाही, जागतिकीकरण व सामाजिक न्याय आदी क्षेत्रांत मोलाचे योगदान दिले आहे, असे जागतिक विद्वानांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
प्रिंसटन, हार्वर्ड, याले, ऑक्सफर्ड व लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्ससह अनेक प्रतिष्ठित विद्यापीठांच्या विद्वानांचा चमू असलेल्या इंडियन सिविल वॉच (आयसीडब्ल्यू) संघटनेने तेलतुंबडे यांना पाठिंबा दिला आहे. महाराष्ट्र पोलिसांनी २८ ऑगस्ट २०१८ रोजी अवैधरीत्या तेलतुंबडे यांच्या घराची झडती घेतली. राज्य व केंद्र सरकारने संयुक्तरीत्या त्यांच्यावर बिनबुडाचे आरोप केले. यूएपीए कायद्यान्वये अटक करण्यासाठी प्रसंगी धमकावले. या कायद्यामुळे आरोपीला निष्पक्ष न्याय मिळणे दुरापास्त होते. तसेच आरोपीला अनिश्चित काळासाठी कोठडीत डांबले जाऊ शक ते, अशी टीका आयसीडब्ल्यूने केली आहे.
डॉ. आनंद तेलतुंबडे यांच्याविरोधातील खोट्या व बनावट आरोपांचा विरोध करीत आंतरराष्ट्रीय विद्वानांनी त्यांची जोरदार पाठराखण केली आहे. त्यांच्या अटकेचा विद्वानांनी कठोर शब्दांत निषेध केला आहे. तेलतुंबडे हे विद्वान व धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते आहेत. भारताच्या बुद्धिजीवींमध्ये ते गणले जातात, अशी प्रशंसा अमेरिका व युरोपातील विद्वानांनी केली आहे. भारतातील दलित समुदायाच्या विद्वानांमध्ये आनंद तेलतुंबडे यांचे नाव अग्रस्थानी आहे. त्यांच्या लेखणीने लोकशाही, जागतिकीकरण व सामाजिक न्याय आदी क्षेत्रांत मोलाचे योगदान दिले आहे, असे जागतिक विद्वानांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
प्रिंसटन, हार्वर्ड, याले, ऑक्सफर्ड व लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्ससह अनेक प्रतिष्ठित विद्यापीठांच्या विद्वानांचा चमू असलेल्या इंडियन सिविल वॉच (आयसीडब्ल्यू) संघटनेने तेलतुंबडे यांना पाठिंबा दिला आहे. महाराष्ट्र पोलिसांनी २८ ऑगस्ट २०१८ रोजी अवैधरीत्या तेलतुंबडे यांच्या घराची झडती घेतली. राज्य व केंद्र सरकारने संयुक्तरीत्या त्यांच्यावर बिनबुडाचे आरोप केले. यूएपीए कायद्यान्वये अटक करण्यासाठी प्रसंगी धमकावले. या कायद्यामुळे आरोपीला निष्पक्ष न्याय मिळणे दुरापास्त होते. तसेच आरोपीला अनिश्चित काळासाठी कोठडीत डांबले जाऊ शक ते, अशी टीका आयसीडब्ल्यूने केली आहे.
डॉ. आनंद तेलतुंबडे यांच्याविरोधातील खोट्या व बनावट आरोपांचा विरोध करीत आंतरराष्ट्रीय विद्वानांनी त्यांची जोरदार पाठराखण केली आहे. त्यांच्या अटकेचा विद्वानांनी कठोर शब्दांत निषेध केला आहे. तेलतुंबडे हे विद्वान व धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते आहेत. भारताच्या बुद्धिजीवींमध्ये ते गणले जातात, अशी प्रशंसा अमेरिका व युरोपातील विद्वानांनी केली आहे. भारतातील दलित समुदायाच्या विद्वानांमध्ये आनंद तेलतुंबडे यांचे नाव अग्रस्थानी आहे. त्यांच्या लेखणीने लोकशाही, जागतिकीकरण व सामाजिक न्याय आदी क्षेत्रांत मोलाचे योगदान दिले आहे, असे जागतिक विद्वानांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
प्रिंसटन, हार्वर्ड, याले, ऑक्सफर्ड व लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्ससह अनेक प्रतिष्ठित विद्यापीठांच्या विद्वानांचा चमू असलेल्या इंडियन सिविल वॉच (आयसीडब्ल्यू) संघटनेने तेलतुंबडे यांना पाठिंबा दिला आहे. महाराष्ट्र पोलिसांनी २८ ऑगस्ट २०१८ रोजी अवैधरीत्या तेलतुंबडे यांच्या घराची झडती घेतली. राज्य व केंद्र सरकारने संयुक्तरीत्या त्यांच्यावर बिनबुडाचे आरोप केले. यूएपीए कायद्यान्वये अटक करण्यासाठी प्रसंगी धमकावले. या कायद्यामुळे आरोपीला निष्पक्ष न्याय मिळणे दुरापास्त होते. तसेच आरोपीला अनिश्चित काळासाठी कोठडीत डांबले जाऊ शक ते, अशी टीका आयसीडब्ल्यूने केली आहे.
डॉ. आनंद तेलतुंबडे यांच्याविरोधातील खोट्या व बनावट आरोपांचा विरोध करीत आंतरराष्ट्रीय विद्वानांनी त्यांची जोरदार पाठराखण केली आहे. त्यांच्या अटकेचा विद्वानांनी कठोर शब्दांत निषेध केला आहे. तेलतुंबडे हे विद्वान व धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते आहेत. भारताच्या बुद्धिजीवींमध्ये ते गणले जातात, अशी प्रशंसा अमेरिका व युरोपातील विद्वानांनी केली आहे. भारतातील दलित समुदायाच्या विद्वानांमध्ये आनंद तेलतुंबडे यांचे नाव अग्रस्थानी आहे. त्यांच्या लेखणीने लोकशाही, जागतिकीकरण व सामाजिक न्याय आदी क्षेत्रांत मोलाचे योगदान दिले आहे, असे जागतिक विद्वानांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
प्रिंसटन, हार्वर्ड, याले, ऑक्सफर्ड व लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्ससह अनेक प्रतिष्ठित विद्यापीठांच्या विद्वानांचा चमू असलेल्या इंडियन सिविल वॉच (आयसीडब्ल्यू) संघटनेने तेलतुंबडे यांना पाठिंबा दिला आहे. महाराष्ट्र पोलिसांनी २८ ऑगस्ट २०१८ रोजी अवैधरीत्या तेलतुंबडे यांच्या घराची झडती घेतली. राज्य व केंद्र सरकारने संयुक्तरीत्या त्यांच्यावर बिनबुडाचे आरोप केले. यूएपीए कायद्यान्वये अटक करण्यासाठी प्रसंगी धमकावले. या कायद्यामुळे आरोपीला निष्पक्ष न्याय मिळणे दुरापास्त होते. तसेच आरोपीला अनिश्चित काळासाठी कोठडीत डांबले जाऊ शक ते, अशी टीका आयसीडब्ल्यूने केली आहे.