याप्रसंगी राजश्री शितोळे, सुरेखा कडूस, अनुपमा दारकुंडे, मनिषा जाधव, जयश्री वराळे, रिना खरमाळे, सुनंदा थोरात, शुभांगी थोरात, ऋतिका धनवट, जयश्री मॅडम, सागर भोसले, अभिजित वाघ आदि उपस्थित होते.
हिंमत असेल तर समोरासमोर युद्ध करावे. बेसावध सैनिकांवर असा भ्याड हल्ला करणे निंदणीय आहे. अशा हल्ल्यांस भारतीय सेना प्रत्युत्तर देणारच यात शंका नाही. भविष्यात भारतीय सैन्याने छत्रपती शिवाजी महाराज यांनी वापरलेल्या गनिमी काव्याची युद्धीनिती वापरावी त्यामुळे शत्रूवर वचक निर्माण होईल. देशासाठी आपला पूत्र, भाऊ, वडिल यांच्या कुटूंबावर या निंदनिय हल्ल्याने आघात केला आहे. देशासाठी वीरमरण आलेल्या सर्व शहिद सैनिकांबद्दल सर्व भारतीय कृतज्ञ असून, त्यांच्या कुटूंबियांच्या दु:खात समरस आहेत, असे प्रतिपादन जिल्हा ब्रिगेडच्या सचिव अनुपमा दारकुंडे यांनी केले.
याप्रसंगी राजश्री शितोळे, सुरेखा कडूस, अनुपमा दारकुंडे, मनिषा जाधव, जयश्री वराळे, रिना खरमाळे, सुनंदा थोरात, शुभांगी थोरात, ऋतिका धनवट, जयश्री मॅडम, सागर भोसले, अभिजित वाघ आदि उपस्थित होते.
हिंमत असेल तर समोरासमोर युद्ध करावे. बेसावध सैनिकांवर असा भ्याड हल्ला करणे निंदणीय आहे. अशा हल्ल्यांस भारतीय सेना प्रत्युत्तर देणारच यात शंका नाही. भविष्यात भारतीय सैन्याने छत्रपती शिवाजी महाराज यांनी वापरलेल्या गनिमी काव्याची युद्धीनिती वापरावी त्यामुळे शत्रूवर वचक निर्माण होईल. देशासाठी आपला पूत्र, भाऊ, वडिल यांच्या कुटूंबावर या निंदनिय हल्ल्याने आघात केला आहे. देशासाठी वीरमरण आलेल्या सर्व शहिद सैनिकांबद्दल सर्व भारतीय कृतज्ञ असून, त्यांच्या कुटूंबियांच्या दु:खात समरस आहेत, असे प्रतिपादन जिल्हा ब्रिगेडच्या सचिव अनुपमा दारकुंडे यांनी केले.
याप्रसंगी राजश्री शितोळे, सुरेखा कडूस, अनुपमा दारकुंडे, मनिषा जाधव, जयश्री वराळे, रिना खरमाळे, सुनंदा थोरात, शुभांगी थोरात, ऋतिका धनवट, जयश्री मॅडम, सागर भोसले, अभिजित वाघ आदि उपस्थित होते.
हिंमत असेल तर समोरासमोर युद्ध करावे. बेसावध सैनिकांवर असा भ्याड हल्ला करणे निंदणीय आहे. अशा हल्ल्यांस भारतीय सेना प्रत्युत्तर देणारच यात शंका नाही. भविष्यात भारतीय सैन्याने छत्रपती शिवाजी महाराज यांनी वापरलेल्या गनिमी काव्याची युद्धीनिती वापरावी त्यामुळे शत्रूवर वचक निर्माण होईल. देशासाठी आपला पूत्र, भाऊ, वडिल यांच्या कुटूंबावर या निंदनिय हल्ल्याने आघात केला आहे. देशासाठी वीरमरण आलेल्या सर्व शहिद सैनिकांबद्दल सर्व भारतीय कृतज्ञ असून, त्यांच्या कुटूंबियांच्या दु:खात समरस आहेत, असे प्रतिपादन जिल्हा ब्रिगेडच्या सचिव अनुपमा दारकुंडे यांनी केले.
याप्रसंगी राजश्री शितोळे, सुरेखा कडूस, अनुपमा दारकुंडे, मनिषा जाधव, जयश्री वराळे, रिना खरमाळे, सुनंदा थोरात, शुभांगी थोरात, ऋतिका धनवट, जयश्री मॅडम, सागर भोसले, अभिजित वाघ आदि उपस्थित होते.
हिंमत असेल तर समोरासमोर युद्ध करावे. बेसावध सैनिकांवर असा भ्याड हल्ला करणे निंदणीय आहे. अशा हल्ल्यांस भारतीय सेना प्रत्युत्तर देणारच यात शंका नाही. भविष्यात भारतीय सैन्याने छत्रपती शिवाजी महाराज यांनी वापरलेल्या गनिमी काव्याची युद्धीनिती वापरावी त्यामुळे शत्रूवर वचक निर्माण होईल. देशासाठी आपला पूत्र, भाऊ, वडिल यांच्या कुटूंबावर या निंदनिय हल्ल्याने आघात केला आहे. देशासाठी वीरमरण आलेल्या सर्व शहिद सैनिकांबद्दल सर्व भारतीय कृतज्ञ असून, त्यांच्या कुटूंबियांच्या दु:खात समरस आहेत, असे प्रतिपादन जिल्हा ब्रिगेडच्या सचिव अनुपमा दारकुंडे यांनी केले.