बहुजन वंचित आघाडीला सर्व जाती-धर्मातील नागरिकांकडून व संघटनांकडून मिळत असलेला उत्स्फुर्त प्रतिसाद पाहून कोल्हापुरात ज्यांनी वर्षानुवर्षे जातीआधारित राजकारण केले त्या जातीयवादी पुढाऱ्यांनी वंचित आघाडीचा चांगलाच धसका घेतला आहे. त्यांना आगामी निवडणुका आणि आपले राजकीय भवितव्य संकटात असल्याचे जाणवू लागल्याचे दिसत आहे. बहुजन समाजाची मते न मिळाल्यास त्यांची सर्वच गणिते फोल ठरणार आहेत. या जातीयवाद्यांनी एकत्र येत वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना धमकावण्यास सुरूवात केली आहे. उघडपणे पोस्टरबाजी करत गरळ ओकली जात आहे.
यामध्ये काही धार्मिक संघटनांनी पुढाकार घेतला आहे. जाणिवपूर्वक ॲट्रॉसिटीसारखा मुद्दा उपस्थित केला जात आहे. कोल्हापुरात येऊन अशाप्रकारचे जातीपातीचे राजकारण करणाऱ्यांना कोल्हापूरच्या जनतेचा कायम विरोध राहील, असे म्हणत या जातीय राजकारणात कोल्हापुरातील जनतेलाही ओढले जात आहे. तसेच जाणिवपूर्वक मराठा विरूद्ध दलित असा वाद भडकाविण्याचा प्रयत्न हे जातीयवादी पुढारी करू लागले आहेत. यासाठी काही धार्मिक संघटनांनी एका बैठकीचेही आयोजन केले होते. यामध्ये सर्व समाज असल्याचा दावाही करण्यात आला होता. राजकीय स्वार्थापोटी कुठल्या तरी संघटनेच्या नेत्याला कोल्हापूरात आणून शांतता बिघडविण्याचे काम सुरू आहे. शहरात अशा लोकांना पुन्हा थारा देऊ नये, असा इशारा या बैठकीत देण्यात आला.
बहुजन वंचित आघाडीला सर्व जाती-धर्मातील नागरिकांकडून व संघटनांकडून मिळत असलेला उत्स्फुर्त प्रतिसाद पाहून कोल्हापुरात ज्यांनी वर्षानुवर्षे जातीआधारित राजकारण केले त्या जातीयवादी पुढाऱ्यांनी वंचित आघाडीचा चांगलाच धसका घेतला आहे. त्यांना आगामी निवडणुका आणि आपले राजकीय भवितव्य संकटात असल्याचे जाणवू लागल्याचे दिसत आहे. बहुजन समाजाची मते न मिळाल्यास त्यांची सर्वच गणिते फोल ठरणार आहेत. या जातीयवाद्यांनी एकत्र येत वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना धमकावण्यास सुरूवात केली आहे. उघडपणे पोस्टरबाजी करत गरळ ओकली जात आहे.
यामध्ये काही धार्मिक संघटनांनी पुढाकार घेतला आहे. जाणिवपूर्वक ॲट्रॉसिटीसारखा मुद्दा उपस्थित केला जात आहे. कोल्हापुरात येऊन अशाप्रकारचे जातीपातीचे राजकारण करणाऱ्यांना कोल्हापूरच्या जनतेचा कायम विरोध राहील, असे म्हणत या जातीय राजकारणात कोल्हापुरातील जनतेलाही ओढले जात आहे. तसेच जाणिवपूर्वक मराठा विरूद्ध दलित असा वाद भडकाविण्याचा प्रयत्न हे जातीयवादी पुढारी करू लागले आहेत. यासाठी काही धार्मिक संघटनांनी एका बैठकीचेही आयोजन केले होते. यामध्ये सर्व समाज असल्याचा दावाही करण्यात आला होता. राजकीय स्वार्थापोटी कुठल्या तरी संघटनेच्या नेत्याला कोल्हापूरात आणून शांतता बिघडविण्याचे काम सुरू आहे. शहरात अशा लोकांना पुन्हा थारा देऊ नये, असा इशारा या बैठकीत देण्यात आला.
बहुजन वंचित आघाडीला सर्व जाती-धर्मातील नागरिकांकडून व संघटनांकडून मिळत असलेला उत्स्फुर्त प्रतिसाद पाहून कोल्हापुरात ज्यांनी वर्षानुवर्षे जातीआधारित राजकारण केले त्या जातीयवादी पुढाऱ्यांनी वंचित आघाडीचा चांगलाच धसका घेतला आहे. त्यांना आगामी निवडणुका आणि आपले राजकीय भवितव्य संकटात असल्याचे जाणवू लागल्याचे दिसत आहे. बहुजन समाजाची मते न मिळाल्यास त्यांची सर्वच गणिते फोल ठरणार आहेत. या जातीयवाद्यांनी एकत्र येत वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना धमकावण्यास सुरूवात केली आहे. उघडपणे पोस्टरबाजी करत गरळ ओकली जात आहे.
यामध्ये काही धार्मिक संघटनांनी पुढाकार घेतला आहे. जाणिवपूर्वक ॲट्रॉसिटीसारखा मुद्दा उपस्थित केला जात आहे. कोल्हापुरात येऊन अशाप्रकारचे जातीपातीचे राजकारण करणाऱ्यांना कोल्हापूरच्या जनतेचा कायम विरोध राहील, असे म्हणत या जातीय राजकारणात कोल्हापुरातील जनतेलाही ओढले जात आहे. तसेच जाणिवपूर्वक मराठा विरूद्ध दलित असा वाद भडकाविण्याचा प्रयत्न हे जातीयवादी पुढारी करू लागले आहेत. यासाठी काही धार्मिक संघटनांनी एका बैठकीचेही आयोजन केले होते. यामध्ये सर्व समाज असल्याचा दावाही करण्यात आला होता. राजकीय स्वार्थापोटी कुठल्या तरी संघटनेच्या नेत्याला कोल्हापूरात आणून शांतता बिघडविण्याचे काम सुरू आहे. शहरात अशा लोकांना पुन्हा थारा देऊ नये, असा इशारा या बैठकीत देण्यात आला.
बहुजन वंचित आघाडीला सर्व जाती-धर्मातील नागरिकांकडून व संघटनांकडून मिळत असलेला उत्स्फुर्त प्रतिसाद पाहून कोल्हापुरात ज्यांनी वर्षानुवर्षे जातीआधारित राजकारण केले त्या जातीयवादी पुढाऱ्यांनी वंचित आघाडीचा चांगलाच धसका घेतला आहे. त्यांना आगामी निवडणुका आणि आपले राजकीय भवितव्य संकटात असल्याचे जाणवू लागल्याचे दिसत आहे. बहुजन समाजाची मते न मिळाल्यास त्यांची सर्वच गणिते फोल ठरणार आहेत. या जातीयवाद्यांनी एकत्र येत वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना धमकावण्यास सुरूवात केली आहे. उघडपणे पोस्टरबाजी करत गरळ ओकली जात आहे.
यामध्ये काही धार्मिक संघटनांनी पुढाकार घेतला आहे. जाणिवपूर्वक ॲट्रॉसिटीसारखा मुद्दा उपस्थित केला जात आहे. कोल्हापुरात येऊन अशाप्रकारचे जातीपातीचे राजकारण करणाऱ्यांना कोल्हापूरच्या जनतेचा कायम विरोध राहील, असे म्हणत या जातीय राजकारणात कोल्हापुरातील जनतेलाही ओढले जात आहे. तसेच जाणिवपूर्वक मराठा विरूद्ध दलित असा वाद भडकाविण्याचा प्रयत्न हे जातीयवादी पुढारी करू लागले आहेत. यासाठी काही धार्मिक संघटनांनी एका बैठकीचेही आयोजन केले होते. यामध्ये सर्व समाज असल्याचा दावाही करण्यात आला होता. राजकीय स्वार्थापोटी कुठल्या तरी संघटनेच्या नेत्याला कोल्हापूरात आणून शांतता बिघडविण्याचे काम सुरू आहे. शहरात अशा लोकांना पुन्हा थारा देऊ नये, असा इशारा या बैठकीत देण्यात आला.