निवेदनात म्हटले आहे की, जम्मू-काश्मीर येथील पुलवामा येथे दि. १४ रोजी दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या जवनांवर क्रूर आत्मघाती हल्ला केला. ज्यात ४५ जवानांना वीरगती प्राप्त झाली. देशात तसेच सीमेवर पाकीस्तान आणि त्याचे पाठीराखे दररोज अस्थिरता निर्माण करण्याचे कुटील षङ्यंत्र करत असतात.
त्यामुळे सरकार कुठपर्यंत सहनशीलता ठेवणार आहे? सरकारने आंतरराष्ट्रीय दबाव, मानवाधिकार, राजकारण आदींचा मुलाहिजा न बाळगता दहशतवादी संघटना व त्यांच्या पाठीराख्यांचा नायनाट करावा. यासाठी जनता सरकारच्या पाठिशी आहे. त्यासाठी हिंदू जागरण मंचतर्फे स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येत आहे, असेही निवेदनात म्हटले आहे.
यावेळी जिल्हा संयोजक उमेश चौधरी, डॉ.महेश घुगरी, भाऊ महाराज रुद्र, अमित खोपडे, राजेंद्र खंडेलवाल, साहेबचंद जैन, पराग अग्रवाल, राकेश संचेती, अमित चौधरी, रवी गवळी, सचिन महाले, नितीन शिंदे, सुरेश पाटील आदी उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, जम्मू-काश्मीर येथील पुलवामा येथे दि. १४ रोजी दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या जवनांवर क्रूर आत्मघाती हल्ला केला. ज्यात ४५ जवानांना वीरगती प्राप्त झाली. देशात तसेच सीमेवर पाकीस्तान आणि त्याचे पाठीराखे दररोज अस्थिरता निर्माण करण्याचे कुटील षङ्यंत्र करत असतात.
त्यामुळे सरकार कुठपर्यंत सहनशीलता ठेवणार आहे? सरकारने आंतरराष्ट्रीय दबाव, मानवाधिकार, राजकारण आदींचा मुलाहिजा न बाळगता दहशतवादी संघटना व त्यांच्या पाठीराख्यांचा नायनाट करावा. यासाठी जनता सरकारच्या पाठिशी आहे. त्यासाठी हिंदू जागरण मंचतर्फे स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येत आहे, असेही निवेदनात म्हटले आहे.
यावेळी जिल्हा संयोजक उमेश चौधरी, डॉ.महेश घुगरी, भाऊ महाराज रुद्र, अमित खोपडे, राजेंद्र खंडेलवाल, साहेबचंद जैन, पराग अग्रवाल, राकेश संचेती, अमित चौधरी, रवी गवळी, सचिन महाले, नितीन शिंदे, सुरेश पाटील आदी उपस्थित होते.