जितेंद्र आव्हाडांचे मोदी सरकारला उत्तर, म्हणाले – ‘…तरी महाराष्ट्र लढेल अन् जिंकेल… जय महाराष्ट्र’
बहुजननामा ऑनलाइनः राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे दिवसेंदिवस राज्यात आरोग्य सुविधा कमी पडत असून परिस्थिती चिंताजनक होत आहे. ...