PM Narendra Modi Sabha In Mumbai | नैराश्याने ग्रासलेल्या काँग्रेसने देशाला पाच दशके मागे ढकलले; शिवाजी पार्कच्या विराट सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा घणाघात
मुंबई: PM Narendra Modi Sabha In Mumbai | स्वातंत्र्य मिळाल्यावर काँग्रेस विसर्जित करावी असा सल्ला महात्मा गांधींनी दिला होता. त्यानुसार ...