शिवसेनेचा भाजपवर हल्लाबोल ! ‘महाराष्ट्राचा आर्थिक पुरवठा थांबला तर दिल्लीच्या नाका-तोंडाला प्राणवायूच्या नळकांडया लावाव्या लागतील’
मुंबई : बहुजननामा ऑनलाईन - महाराष्ट्रात कोरोनाने बिकट अवस्था निर्माण झाली आहे. बेड, ऑक्सिजन, रेमडेसिवीरचा तुटवडा जाणवत आहे . मात्र ...