‘ठाकरे सरकारचा निर्णय तकलादू’, शेतकऱ्याच्या प्रश्नांवरून राजूशेट्टींकडून ‘महाविकास’ सरकारचा ‘समाचार’
अमरावती : बहुजननामा ऑनलाईन - स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी एका पत्रकार परिषदेत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर प्रश्न निर्माण केला ...