केंद्रीय मंत्र्याचा रुग्णांच्या नातेवाईकांना अजब सल्ला, म्हणाले – ‘बालाजीला नारळ अर्पण करा, सर्व काही ठीक होईल’
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशात कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत भर पडत आहे. तर दुसरीकडे मृतांची संख्याही वाढत ...