शिवसेनेचा सीमावादावरून कर्नाटक सरकारवर जोरदार हल्लाबोल, म्हणाले – ‘अर्णब, कंगनाला कोर्टात झटपट न्याय तर मग मराठी सीमा बांधवांना का नाही ?’
बहुजननामा ऑनलाइन टीम - मुंबई: गेल्या कित्येक वर्षांपासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. या सीमावादावरून दोन्ही राज्यांच्या सरकारांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या ...