कोरोनाच्या दुसर्या लाटेने हादरवले ! आतापर्यंत 9 लाख लोकांनी सोडला महाराष्ट्र, प्रतिबंधामुळे राज्याला होऊ शकतो 82 हजार कोटींचा तोटा!
मुंबई : बहुजननामा ऑनलाइन - कोरोना महामारीमध्ये मजूरांचे पालायन विक्राळ रूप घेऊ लागले आहे. भारतीय स्टेट बँकेच्या रिसर्च रिपोर्टमध्ये याबाबतचा ...