गरीब मजुरांचे उपजीविकेचे साधन असलेले वणी तालुक्यातील रेतीघाट पाच ते सहा महिन्यांपासून हर्रास झाले नाही. त्यामुळे तालुक्यातील अनेक बांधकामे रेतीअभावी रखडली आहे. काम नसल्यामुळे गरीब मजुरांवर उपसमारीची वेळ आली असून, त्यांना इतर महत्त्वाची कामे करण्यास आर्थिक अडचणीस सामोरे जावे लागत आहे. अनेक मजूर हे रोजगाराकरिता बाहेर गावावरून आले असून, त्यातील अनेकजण बांधकाम मजूर आहे. रेतीअभावी बांधकामे नसल्यामुळे मजुरांकडे पैसा नाही.
त्यामुळे त्यांना उपाशी राहून मिळेल त्याठिकाणी झोपावे लागत आहे. एवढेच नव्हे तर रेतीघाट बंद असल्यामुळे रेतीमाफिया चोरट्या मार्गाने अवाढव्य पैसे घेऊन श्रीमंत लोकांना विकत आहे. यामध्ये महसूल अधिकाऱ्यांचे साटेलोटे असण्याची शंका निर्माण झाली आहे. त्यामुळे भारिप बहुजन महासंघाने ११ फेब्रुवारीला उपविभागीय अधिकारी वणी यांच्यामार्फत जिल्हाधिकारी यवतमाळ यांना निवेदन दिले होते. वणी तालुक्यातील रेतीघाटाचा हर्रास सात दिवसांच्या आत करण्यात यावा अन्यथा, तीव्र आंदोलनाची भूमिका घेतली. या बाबीची दखल घेऊन प्रशासनाने रेतीघाट हर्रास करण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे.
गरीब मजुरांचे उपजीविकेचे साधन असलेले वणी तालुक्यातील रेतीघाट पाच ते सहा महिन्यांपासून हर्रास झाले नाही. त्यामुळे तालुक्यातील अनेक बांधकामे रेतीअभावी रखडली आहे. काम नसल्यामुळे गरीब मजुरांवर उपसमारीची वेळ आली असून, त्यांना इतर महत्त्वाची कामे करण्यास आर्थिक अडचणीस सामोरे जावे लागत आहे. अनेक मजूर हे रोजगाराकरिता बाहेर गावावरून आले असून, त्यातील अनेकजण बांधकाम मजूर आहे. रेतीअभावी बांधकामे नसल्यामुळे मजुरांकडे पैसा नाही.
त्यामुळे त्यांना उपाशी राहून मिळेल त्याठिकाणी झोपावे लागत आहे. एवढेच नव्हे तर रेतीघाट बंद असल्यामुळे रेतीमाफिया चोरट्या मार्गाने अवाढव्य पैसे घेऊन श्रीमंत लोकांना विकत आहे. यामध्ये महसूल अधिकाऱ्यांचे साटेलोटे असण्याची शंका निर्माण झाली आहे. त्यामुळे भारिप बहुजन महासंघाने ११ फेब्रुवारीला उपविभागीय अधिकारी वणी यांच्यामार्फत जिल्हाधिकारी यवतमाळ यांना निवेदन दिले होते. वणी तालुक्यातील रेतीघाटाचा हर्रास सात दिवसांच्या आत करण्यात यावा अन्यथा, तीव्र आंदोलनाची भूमिका घेतली. या बाबीची दखल घेऊन प्रशासनाने रेतीघाट हर्रास करण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे.
गरीब मजुरांचे उपजीविकेचे साधन असलेले वणी तालुक्यातील रेतीघाट पाच ते सहा महिन्यांपासून हर्रास झाले नाही. त्यामुळे तालुक्यातील अनेक बांधकामे रेतीअभावी रखडली आहे. काम नसल्यामुळे गरीब मजुरांवर उपसमारीची वेळ आली असून, त्यांना इतर महत्त्वाची कामे करण्यास आर्थिक अडचणीस सामोरे जावे लागत आहे. अनेक मजूर हे रोजगाराकरिता बाहेर गावावरून आले असून, त्यातील अनेकजण बांधकाम मजूर आहे. रेतीअभावी बांधकामे नसल्यामुळे मजुरांकडे पैसा नाही.
त्यामुळे त्यांना उपाशी राहून मिळेल त्याठिकाणी झोपावे लागत आहे. एवढेच नव्हे तर रेतीघाट बंद असल्यामुळे रेतीमाफिया चोरट्या मार्गाने अवाढव्य पैसे घेऊन श्रीमंत लोकांना विकत आहे. यामध्ये महसूल अधिकाऱ्यांचे साटेलोटे असण्याची शंका निर्माण झाली आहे. त्यामुळे भारिप बहुजन महासंघाने ११ फेब्रुवारीला उपविभागीय अधिकारी वणी यांच्यामार्फत जिल्हाधिकारी यवतमाळ यांना निवेदन दिले होते. वणी तालुक्यातील रेतीघाटाचा हर्रास सात दिवसांच्या आत करण्यात यावा अन्यथा, तीव्र आंदोलनाची भूमिका घेतली. या बाबीची दखल घेऊन प्रशासनाने रेतीघाट हर्रास करण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे.
गरीब मजुरांचे उपजीविकेचे साधन असलेले वणी तालुक्यातील रेतीघाट पाच ते सहा महिन्यांपासून हर्रास झाले नाही. त्यामुळे तालुक्यातील अनेक बांधकामे रेतीअभावी रखडली आहे. काम नसल्यामुळे गरीब मजुरांवर उपसमारीची वेळ आली असून, त्यांना इतर महत्त्वाची कामे करण्यास आर्थिक अडचणीस सामोरे जावे लागत आहे. अनेक मजूर हे रोजगाराकरिता बाहेर गावावरून आले असून, त्यातील अनेकजण बांधकाम मजूर आहे. रेतीअभावी बांधकामे नसल्यामुळे मजुरांकडे पैसा नाही.
त्यामुळे त्यांना उपाशी राहून मिळेल त्याठिकाणी झोपावे लागत आहे. एवढेच नव्हे तर रेतीघाट बंद असल्यामुळे रेतीमाफिया चोरट्या मार्गाने अवाढव्य पैसे घेऊन श्रीमंत लोकांना विकत आहे. यामध्ये महसूल अधिकाऱ्यांचे साटेलोटे असण्याची शंका निर्माण झाली आहे. त्यामुळे भारिप बहुजन महासंघाने ११ फेब्रुवारीला उपविभागीय अधिकारी वणी यांच्यामार्फत जिल्हाधिकारी यवतमाळ यांना निवेदन दिले होते. वणी तालुक्यातील रेतीघाटाचा हर्रास सात दिवसांच्या आत करण्यात यावा अन्यथा, तीव्र आंदोलनाची भूमिका घेतली. या बाबीची दखल घेऊन प्रशासनाने रेतीघाट हर्रास करण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे.