मात्र, मागील सर्जिकल स्ट्राईकप्रमाणे भारताने एवढ्यावरच थांबू नये. पाकिस्तान सध्या आर्थिक अडचणीत आहे. आणि हीच योग्य वेळ आहे त्याची चोहोबाजूंनी भारताने कोंडी करण्याची. त्यादृष्टीने योग्य ती पावले तातडीने उचलावीत.
पाकिस्तानवर अशा पद्धतीने हल्ला चढवावा की पाकचा ताबा संयुक्त राष्ट्र संघांच्या फौजांनी घेतला पाहिजे. तसे झाले तरच जगात आपला दबदबा वाढेल आणि तो आंतरराष्ट्रीय पातळीवरचा आपला सर्वांत मोठा विजय ठरेल, असेही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले.
मात्र, मागील सर्जिकल स्ट्राईकप्रमाणे भारताने एवढ्यावरच थांबू नये. पाकिस्तान सध्या आर्थिक अडचणीत आहे. आणि हीच योग्य वेळ आहे त्याची चोहोबाजूंनी भारताने कोंडी करण्याची. त्यादृष्टीने योग्य ती पावले तातडीने उचलावीत.
पाकिस्तानवर अशा पद्धतीने हल्ला चढवावा की पाकचा ताबा संयुक्त राष्ट्र संघांच्या फौजांनी घेतला पाहिजे. तसे झाले तरच जगात आपला दबदबा वाढेल आणि तो आंतरराष्ट्रीय पातळीवरचा आपला सर्वांत मोठा विजय ठरेल, असेही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले.