अ. भा. मराठा महासंघ आणि मराठा स्वराज्य भवन ट्रस्ट आयोजित राजर्षी शाहू मराठा महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी राज्यस्तरीय बैठक झाली. शाहू स्मारक भवन येथे झालेल्या या बैठकीस मराठा महासंघाचे अध्यक्ष विनायकराव पोवार, उपाध्यक्ष नरेंद्र पोवार, सरचिटणीस राजेंद्र कोंढुरे, संयुक्त सरचिटणीस दिलीप जगताप, जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक यांच्यासह पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती. १९ जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी मते मांडली. तसेच काही सूचनाही मांडण्यात आल्या. मराठा क्रांती मोर्चामुळे सकल मराठा समाज एकवटला. एका झेंड्याखाली सगळे एकत्र आले. या आंदोलनात केलेल्या मागण्या मार्गी लागल्या. मराठा समाजाला आरक्षणासाठी तरतूद करण्यात आली. राज्य सरकारने ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडून आर्थिक निकषावर आरक्षण दिले आहे. त्यासाठी मराठा समाज पात्र आहे. आरक्षणाचा हा हक्क न्यायालयात सिद्ध करू, असा निर्धार व्यक्त करण्यात आला. सारथीचे काम शिवजयंतीपूर्वी करावे. मराठा विद्यार्थ्यांच्या वसतिगृहासाठी शासकीय जमीन आणि ५ कोटी निधी द्यावा, अशा मागण्या करण्यात आल्या. मराठा समाजातील लोक विविध क्षेत्रात उच्च पदावर काम करतात. पण त्यांची संस्थात्मक बांधणी करण्याची गरज आहे. त्या माध्यमातून समाजातील बेरोजगारी दूर करण्याचे प्रयत्न केले जातील. मराठा बांधवास एखाद्या आजारात औषधोपचारासाठी मदत करेल अशी संस्था, समूह नाही. शिष्यवृत्तीसाठी निधी नाही. यासारखे अनेक कार्यासाठी संस्थात्मक काम करण्याची तयारी करण्याचेही निश्चित करण्यात आले.
या बैठकीत पाच ठराव करण्यात आले. मराठा महासंघाच्या स्थापनेपासून आतापर्यत क्रियाशील असणाऱ्या जुन्या-नव्याचा एक स्नेहमेळावा जिल्हास्तरावर आयोजित करावा. तरुणांना नोकरी, व्यवसाय, उद्योगासाठी मार्गदर्शन शिबिरे प्रत्येत जिल्ह्यात आयोजित करावीत. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या योजना राबविण्यासाठी बँका आणि लाभार्थी यांच्यात समन्वय साधून ती प्रकरणे पूर्णत्वास नेली पाहिजेत. तसेच सध्या हे मंडळ मराठा समाजासाठी आहे, तसाच लाभ कुणबी समाजासही मिळावा. मराठा, कुणबी जातीचे दाखले मिळावेत यासाठी प्रत्येक जिल्ह्यात शिबिरे घ्यावीत. महासंघाने एक ‘क्वालिटी सर्कल’ तयार करावे. कृषी, शिक्षण, संशोधन, उद्योग-व्यवसाय यासह अन्य क्षेत्रात मराठा समाजातील जे लोक यशस्वी झाले आहेत. त्यांना एकत्र करण्यात येणार आहे. त्यांच्या अनुभवाचा फायदा समाजातील नवोदितांना होण्यासाठी प्रयत्न केले जातील. हे ठराव सर्वांनुमते मंजूर करण्यात आले. यानंतर महासंघाची बैठक १४ फेब्रुवारी रोजी मुंबईमध्ये घेण्यात येणार आहे.
अ. भा. मराठा महासंघ आणि मराठा स्वराज्य भवन ट्रस्ट आयोजित राजर्षी शाहू मराठा महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी राज्यस्तरीय बैठक झाली. शाहू स्मारक भवन येथे झालेल्या या बैठकीस मराठा महासंघाचे अध्यक्ष विनायकराव पोवार, उपाध्यक्ष नरेंद्र पोवार, सरचिटणीस राजेंद्र कोंढुरे, संयुक्त सरचिटणीस दिलीप जगताप, जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक यांच्यासह पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती. १९ जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी मते मांडली. तसेच काही सूचनाही मांडण्यात आल्या. मराठा क्रांती मोर्चामुळे सकल मराठा समाज एकवटला. एका झेंड्याखाली सगळे एकत्र आले. या आंदोलनात केलेल्या मागण्या मार्गी लागल्या. मराठा समाजाला आरक्षणासाठी तरतूद करण्यात आली. राज्य सरकारने ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडून आर्थिक निकषावर आरक्षण दिले आहे. त्यासाठी मराठा समाज पात्र आहे. आरक्षणाचा हा हक्क न्यायालयात सिद्ध करू, असा निर्धार व्यक्त करण्यात आला. सारथीचे काम शिवजयंतीपूर्वी करावे. मराठा विद्यार्थ्यांच्या वसतिगृहासाठी शासकीय जमीन आणि ५ कोटी निधी द्यावा, अशा मागण्या करण्यात आल्या. मराठा समाजातील लोक विविध क्षेत्रात उच्च पदावर काम करतात. पण त्यांची संस्थात्मक बांधणी करण्याची गरज आहे. त्या माध्यमातून समाजातील बेरोजगारी दूर करण्याचे प्रयत्न केले जातील. मराठा बांधवास एखाद्या आजारात औषधोपचारासाठी मदत करेल अशी संस्था, समूह नाही. शिष्यवृत्तीसाठी निधी नाही. यासारखे अनेक कार्यासाठी संस्थात्मक काम करण्याची तयारी करण्याचेही निश्चित करण्यात आले.
या बैठकीत पाच ठराव करण्यात आले. मराठा महासंघाच्या स्थापनेपासून आतापर्यत क्रियाशील असणाऱ्या जुन्या-नव्याचा एक स्नेहमेळावा जिल्हास्तरावर आयोजित करावा. तरुणांना नोकरी, व्यवसाय, उद्योगासाठी मार्गदर्शन शिबिरे प्रत्येत जिल्ह्यात आयोजित करावीत. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या योजना राबविण्यासाठी बँका आणि लाभार्थी यांच्यात समन्वय साधून ती प्रकरणे पूर्णत्वास नेली पाहिजेत. तसेच सध्या हे मंडळ मराठा समाजासाठी आहे, तसाच लाभ कुणबी समाजासही मिळावा. मराठा, कुणबी जातीचे दाखले मिळावेत यासाठी प्रत्येक जिल्ह्यात शिबिरे घ्यावीत. महासंघाने एक ‘क्वालिटी सर्कल’ तयार करावे. कृषी, शिक्षण, संशोधन, उद्योग-व्यवसाय यासह अन्य क्षेत्रात मराठा समाजातील जे लोक यशस्वी झाले आहेत. त्यांना एकत्र करण्यात येणार आहे. त्यांच्या अनुभवाचा फायदा समाजातील नवोदितांना होण्यासाठी प्रयत्न केले जातील. हे ठराव सर्वांनुमते मंजूर करण्यात आले. यानंतर महासंघाची बैठक १४ फेब्रुवारी रोजी मुंबईमध्ये घेण्यात येणार आहे.
अ. भा. मराठा महासंघ आणि मराठा स्वराज्य भवन ट्रस्ट आयोजित राजर्षी शाहू मराठा महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी राज्यस्तरीय बैठक झाली. शाहू स्मारक भवन येथे झालेल्या या बैठकीस मराठा महासंघाचे अध्यक्ष विनायकराव पोवार, उपाध्यक्ष नरेंद्र पोवार, सरचिटणीस राजेंद्र कोंढुरे, संयुक्त सरचिटणीस दिलीप जगताप, जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक यांच्यासह पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती. १९ जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी मते मांडली. तसेच काही सूचनाही मांडण्यात आल्या. मराठा क्रांती मोर्चामुळे सकल मराठा समाज एकवटला. एका झेंड्याखाली सगळे एकत्र आले. या आंदोलनात केलेल्या मागण्या मार्गी लागल्या. मराठा समाजाला आरक्षणासाठी तरतूद करण्यात आली. राज्य सरकारने ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडून आर्थिक निकषावर आरक्षण दिले आहे. त्यासाठी मराठा समाज पात्र आहे. आरक्षणाचा हा हक्क न्यायालयात सिद्ध करू, असा निर्धार व्यक्त करण्यात आला. सारथीचे काम शिवजयंतीपूर्वी करावे. मराठा विद्यार्थ्यांच्या वसतिगृहासाठी शासकीय जमीन आणि ५ कोटी निधी द्यावा, अशा मागण्या करण्यात आल्या. मराठा समाजातील लोक विविध क्षेत्रात उच्च पदावर काम करतात. पण त्यांची संस्थात्मक बांधणी करण्याची गरज आहे. त्या माध्यमातून समाजातील बेरोजगारी दूर करण्याचे प्रयत्न केले जातील. मराठा बांधवास एखाद्या आजारात औषधोपचारासाठी मदत करेल अशी संस्था, समूह नाही. शिष्यवृत्तीसाठी निधी नाही. यासारखे अनेक कार्यासाठी संस्थात्मक काम करण्याची तयारी करण्याचेही निश्चित करण्यात आले.
या बैठकीत पाच ठराव करण्यात आले. मराठा महासंघाच्या स्थापनेपासून आतापर्यत क्रियाशील असणाऱ्या जुन्या-नव्याचा एक स्नेहमेळावा जिल्हास्तरावर आयोजित करावा. तरुणांना नोकरी, व्यवसाय, उद्योगासाठी मार्गदर्शन शिबिरे प्रत्येत जिल्ह्यात आयोजित करावीत. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या योजना राबविण्यासाठी बँका आणि लाभार्थी यांच्यात समन्वय साधून ती प्रकरणे पूर्णत्वास नेली पाहिजेत. तसेच सध्या हे मंडळ मराठा समाजासाठी आहे, तसाच लाभ कुणबी समाजासही मिळावा. मराठा, कुणबी जातीचे दाखले मिळावेत यासाठी प्रत्येक जिल्ह्यात शिबिरे घ्यावीत. महासंघाने एक ‘क्वालिटी सर्कल’ तयार करावे. कृषी, शिक्षण, संशोधन, उद्योग-व्यवसाय यासह अन्य क्षेत्रात मराठा समाजातील जे लोक यशस्वी झाले आहेत. त्यांना एकत्र करण्यात येणार आहे. त्यांच्या अनुभवाचा फायदा समाजातील नवोदितांना होण्यासाठी प्रयत्न केले जातील. हे ठराव सर्वांनुमते मंजूर करण्यात आले. यानंतर महासंघाची बैठक १४ फेब्रुवारी रोजी मुंबईमध्ये घेण्यात येणार आहे.
अ. भा. मराठा महासंघ आणि मराठा स्वराज्य भवन ट्रस्ट आयोजित राजर्षी शाहू मराठा महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी राज्यस्तरीय बैठक झाली. शाहू स्मारक भवन येथे झालेल्या या बैठकीस मराठा महासंघाचे अध्यक्ष विनायकराव पोवार, उपाध्यक्ष नरेंद्र पोवार, सरचिटणीस राजेंद्र कोंढुरे, संयुक्त सरचिटणीस दिलीप जगताप, जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक यांच्यासह पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती. १९ जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी मते मांडली. तसेच काही सूचनाही मांडण्यात आल्या. मराठा क्रांती मोर्चामुळे सकल मराठा समाज एकवटला. एका झेंड्याखाली सगळे एकत्र आले. या आंदोलनात केलेल्या मागण्या मार्गी लागल्या. मराठा समाजाला आरक्षणासाठी तरतूद करण्यात आली. राज्य सरकारने ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडून आर्थिक निकषावर आरक्षण दिले आहे. त्यासाठी मराठा समाज पात्र आहे. आरक्षणाचा हा हक्क न्यायालयात सिद्ध करू, असा निर्धार व्यक्त करण्यात आला. सारथीचे काम शिवजयंतीपूर्वी करावे. मराठा विद्यार्थ्यांच्या वसतिगृहासाठी शासकीय जमीन आणि ५ कोटी निधी द्यावा, अशा मागण्या करण्यात आल्या. मराठा समाजातील लोक विविध क्षेत्रात उच्च पदावर काम करतात. पण त्यांची संस्थात्मक बांधणी करण्याची गरज आहे. त्या माध्यमातून समाजातील बेरोजगारी दूर करण्याचे प्रयत्न केले जातील. मराठा बांधवास एखाद्या आजारात औषधोपचारासाठी मदत करेल अशी संस्था, समूह नाही. शिष्यवृत्तीसाठी निधी नाही. यासारखे अनेक कार्यासाठी संस्थात्मक काम करण्याची तयारी करण्याचेही निश्चित करण्यात आले.
या बैठकीत पाच ठराव करण्यात आले. मराठा महासंघाच्या स्थापनेपासून आतापर्यत क्रियाशील असणाऱ्या जुन्या-नव्याचा एक स्नेहमेळावा जिल्हास्तरावर आयोजित करावा. तरुणांना नोकरी, व्यवसाय, उद्योगासाठी मार्गदर्शन शिबिरे प्रत्येत जिल्ह्यात आयोजित करावीत. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या योजना राबविण्यासाठी बँका आणि लाभार्थी यांच्यात समन्वय साधून ती प्रकरणे पूर्णत्वास नेली पाहिजेत. तसेच सध्या हे मंडळ मराठा समाजासाठी आहे, तसाच लाभ कुणबी समाजासही मिळावा. मराठा, कुणबी जातीचे दाखले मिळावेत यासाठी प्रत्येक जिल्ह्यात शिबिरे घ्यावीत. महासंघाने एक ‘क्वालिटी सर्कल’ तयार करावे. कृषी, शिक्षण, संशोधन, उद्योग-व्यवसाय यासह अन्य क्षेत्रात मराठा समाजातील जे लोक यशस्वी झाले आहेत. त्यांना एकत्र करण्यात येणार आहे. त्यांच्या अनुभवाचा फायदा समाजातील नवोदितांना होण्यासाठी प्रयत्न केले जातील. हे ठराव सर्वांनुमते मंजूर करण्यात आले. यानंतर महासंघाची बैठक १४ फेब्रुवारी रोजी मुंबईमध्ये घेण्यात येणार आहे.