संबंध महाराष्ट्रात भीषण दुष्काळ आहे दुष्काळनिवारणासाठी राज्य सरकार उपाययोजना करीत असून केंद्राकडूनही मदत केली जात आहे दुष्काळ निवारणासाठी सिंचन क्षेत्र वाढविण्याची गरज आहे शेतीला जोडधंदा उभा केल्यास शेती अधिक चांगली होईल असेही ते म्हणाले.
पंतप्रधान मोदी पुन्हा सत्तेवर येताच दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करतील ते पुन्हा थापा मारणार नाहीत. यासोबतच राजकीय वाटचालीबाबत बोलताना आठवले यांनी मी ज्यांना पाठींबा देतो त्यांचीच सत्ता येते माझा पाठींबा आता भाजपाला असून देशात पुन्हा भाजपाची सत्ता येणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
संबंध महाराष्ट्रात भीषण दुष्काळ आहे दुष्काळनिवारणासाठी राज्य सरकार उपाययोजना करीत असून केंद्राकडूनही मदत केली जात आहे दुष्काळ निवारणासाठी सिंचन क्षेत्र वाढविण्याची गरज आहे शेतीला जोडधंदा उभा केल्यास शेती अधिक चांगली होईल असेही ते म्हणाले.
पंतप्रधान मोदी पुन्हा सत्तेवर येताच दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करतील ते पुन्हा थापा मारणार नाहीत. यासोबतच राजकीय वाटचालीबाबत बोलताना आठवले यांनी मी ज्यांना पाठींबा देतो त्यांचीच सत्ता येते माझा पाठींबा आता भाजपाला असून देशात पुन्हा भाजपाची सत्ता येणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.