अंबड तालुक्यातील रोहिलागड येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त व्याख्यानमालेत ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सतीश ढवळे यांची उपस्थिती होती. यावेळी डॉ. शेख म्हणाले, मराठा साम्राज्याची ज्यांनी स्थापना केली व कर्नाटकपासून तर गुजरातपयंर्त आपल्या साम्राजांचा विस्तार केला ते शिवाजी महाराज आम्हाला सदैव प्रेरणा देत आहेत. समाजातील सर्वच महापुरुषांनी सर्वजातीसाठी कार्य केले आहे. मात्र, आज प्रत्येक महापुरुषांना जाती- जाती मध्ये गुंफून ठेवले जात आहे. महापुरुषांनी कोणत्याही एका जातीसाठी नव्हे तर, सर्व मानवजातीसाठी कार्य केलेले आहे.
यावेळी शिवजयंती उत्सव समितीचे बद्रीदादा टकले, मधुकरबापू टकले, सुरेश पाटील, नारायण टकले, उपसरपंच किशोर टकले, शिवनाथ काळवणे, बाळासाहेब काळवणे, बाळासाहेब टकले, रवींद्र तार्डे, पोलीस पाटील अशोक जाधव, राजेंद्र पाटील, पत्रकार गणेश गोंटे, दादासाहेब होलगे, बद्री पाटील, तुळशीराम पांढरे, रतन काकरवाल, गणेश टकले, पत्रकार नवनाथ जाधव, संभाजी टकले, शिवाजी टकले, अंकुश टकले, प्रल्हाद जाधव, सुरेश टकले, मच्छिंद्र चंदनशिव, रईस पठाण, बद्री पाटील, बाळासाहेब टकले, दिलीप वैद्य,अशोक पाटील, पिराजी ढोले, सोमनाथ पाटील, विलास वैद्य, दीपक जाधव, भगवान टकले, दीपक टकले, गणेश टकले हे मान्यवर यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश गोंटे यांनीे तर आभार प्रदर्शन विलास टकले यांनी केले.
अंबड तालुक्यातील रोहिलागड येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त व्याख्यानमालेत ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सतीश ढवळे यांची उपस्थिती होती. यावेळी डॉ. शेख म्हणाले, मराठा साम्राज्याची ज्यांनी स्थापना केली व कर्नाटकपासून तर गुजरातपयंर्त आपल्या साम्राजांचा विस्तार केला ते शिवाजी महाराज आम्हाला सदैव प्रेरणा देत आहेत. समाजातील सर्वच महापुरुषांनी सर्वजातीसाठी कार्य केले आहे. मात्र, आज प्रत्येक महापुरुषांना जाती- जाती मध्ये गुंफून ठेवले जात आहे. महापुरुषांनी कोणत्याही एका जातीसाठी नव्हे तर, सर्व मानवजातीसाठी कार्य केलेले आहे.
यावेळी शिवजयंती उत्सव समितीचे बद्रीदादा टकले, मधुकरबापू टकले, सुरेश पाटील, नारायण टकले, उपसरपंच किशोर टकले, शिवनाथ काळवणे, बाळासाहेब काळवणे, बाळासाहेब टकले, रवींद्र तार्डे, पोलीस पाटील अशोक जाधव, राजेंद्र पाटील, पत्रकार गणेश गोंटे, दादासाहेब होलगे, बद्री पाटील, तुळशीराम पांढरे, रतन काकरवाल, गणेश टकले, पत्रकार नवनाथ जाधव, संभाजी टकले, शिवाजी टकले, अंकुश टकले, प्रल्हाद जाधव, सुरेश टकले, मच्छिंद्र चंदनशिव, रईस पठाण, बद्री पाटील, बाळासाहेब टकले, दिलीप वैद्य,अशोक पाटील, पिराजी ढोले, सोमनाथ पाटील, विलास वैद्य, दीपक जाधव, भगवान टकले, दीपक टकले, गणेश टकले हे मान्यवर यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश गोंटे यांनीे तर आभार प्रदर्शन विलास टकले यांनी केले.