कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवासी उपजिल्हाधिकारी अनिल पवार होते. उदघाटन प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून न्या.डब्ल्यू जे. दैठणकर, तहसीलदार मनोज खैरनार, तहसीलदारप्रविण चव्हाण, मुख्याधिकारी राहूल वाघ, प्रा. संजय जाधव, डीजीपी ॲड. सुशील पंडीत, गटशिक्षणाधिकारी ए.डी.पाटील,ॲड. राजेश कुलकर्णी, शाम जाधव, प्रा.दत्तात्रय शिंदे, ॲड. विकासराव शितोळे, अनिल भामरे, डॉ. किशोर पाटील, नगरसेविका विद्या जमदाळे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला पुलवामा येथे शहीद झालेल्या वीर हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. भारत देशाची संस्कृती फार महान आहे. या देशाने प्रत्येक क्षेत्रामध्ये खूप मोठे योगदान दिले आहे. भारताने जगाला तीन आशीर्वाद दिले आहेत. योग,आयुर्वेद व अध्यात्म या तीनही गोष्टींचा आज जगामध्ये उदो उदो होत आहे. जवळपास बाराशे वर्षांपूर्वीच धातू वितळण्याची कला अवगत होती. ही कला पाश्चिमात्य देशांमध्ये जवळपास पाचशे वर्षांपूर्वी आहे. मंदिरात असलेल्या मुत्र्या हे त्याचेच उदाहरण आहे. शिवाजी महाराज हे मॅनेजमेंट गुरु होते. हे पटवतांना तिकडे पुढे असे म्हणाले की, शिवरायांवर मावळ्यांची श्रद्धा होती. कारण मित्र जोडतांना शिवरायांनी जातीचे फॉर्म भरले नव्हते. त्यांनी त्यांच्यातले कसब हेरले होते. ज्यांना चांगले काम करायचे ते उत्कृष्ट व्हावे, यासाठी ते तत्पर होते. प्रत्येकाची श्रद्धा असावी नाहीतर पराक्रमाचा रावण व्हायला वेळ लागत नाही.
जगात विनम्र असतील तेच जगावर राज करतात. मूर्तीमंत उदाहरण म्हणजे राजा शिवछत्रपती, शहाजीराजे, अफजलखान, औरंगजेब यासारख्या राजांची राजमुद्रा फारसीत असायची. पण शिवाजी महाराजांची राजमुद्रा ही भारतीय लिपीत म्हणजेच संस्कृत होती. प्रत्येक माणसाने आयुष्यामध्ये आपल्याला जे हवे ते त्याने करावे याचा दृढनिश्चय असावा. माणसाने अखंड सावध राहिले पाहिजे. हेही आपण शिवरायांकडून शिकायला हवे पण त्यासोबत त्यांनी श्रीकांत जिचकर यांच्या मुलीचे एक छोटसे उदाहरण दिले. वेळ मिळेल तेव्हा प्रत्येकाने जीवनात थोडा तरी वेळ सेवेसाठी दिला पाहिजे. कार्यक्रमास ॲड.हेमंत निकम, सरकारी वकील ॲड.यशवंत मोरे, पत्रकार राजेंद्र गायकवाड, जिजाबराव पाटील, किरण सोनवणे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन चतुर्भुज शिंदे यांनी तर आभार डॉ. सचिन पाटील यांनी मानले. यशस्वीतेसाठी सर्व शिवभक्तांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवासी उपजिल्हाधिकारी अनिल पवार होते. उदघाटन प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून न्या.डब्ल्यू जे. दैठणकर, तहसीलदार मनोज खैरनार, तहसीलदारप्रविण चव्हाण, मुख्याधिकारी राहूल वाघ, प्रा. संजय जाधव, डीजीपी ॲड. सुशील पंडीत, गटशिक्षणाधिकारी ए.डी.पाटील,ॲड. राजेश कुलकर्णी, शाम जाधव, प्रा.दत्तात्रय शिंदे, ॲड. विकासराव शितोळे, अनिल भामरे, डॉ. किशोर पाटील, नगरसेविका विद्या जमदाळे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला पुलवामा येथे शहीद झालेल्या वीर हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. भारत देशाची संस्कृती फार महान आहे. या देशाने प्रत्येक क्षेत्रामध्ये खूप मोठे योगदान दिले आहे. भारताने जगाला तीन आशीर्वाद दिले आहेत. योग,आयुर्वेद व अध्यात्म या तीनही गोष्टींचा आज जगामध्ये उदो उदो होत आहे. जवळपास बाराशे वर्षांपूर्वीच धातू वितळण्याची कला अवगत होती. ही कला पाश्चिमात्य देशांमध्ये जवळपास पाचशे वर्षांपूर्वी आहे. मंदिरात असलेल्या मुत्र्या हे त्याचेच उदाहरण आहे. शिवाजी महाराज हे मॅनेजमेंट गुरु होते. हे पटवतांना तिकडे पुढे असे म्हणाले की, शिवरायांवर मावळ्यांची श्रद्धा होती. कारण मित्र जोडतांना शिवरायांनी जातीचे फॉर्म भरले नव्हते. त्यांनी त्यांच्यातले कसब हेरले होते. ज्यांना चांगले काम करायचे ते उत्कृष्ट व्हावे, यासाठी ते तत्पर होते. प्रत्येकाची श्रद्धा असावी नाहीतर पराक्रमाचा रावण व्हायला वेळ लागत नाही.
जगात विनम्र असतील तेच जगावर राज करतात. मूर्तीमंत उदाहरण म्हणजे राजा शिवछत्रपती, शहाजीराजे, अफजलखान, औरंगजेब यासारख्या राजांची राजमुद्रा फारसीत असायची. पण शिवाजी महाराजांची राजमुद्रा ही भारतीय लिपीत म्हणजेच संस्कृत होती. प्रत्येक माणसाने आयुष्यामध्ये आपल्याला जे हवे ते त्याने करावे याचा दृढनिश्चय असावा. माणसाने अखंड सावध राहिले पाहिजे. हेही आपण शिवरायांकडून शिकायला हवे पण त्यासोबत त्यांनी श्रीकांत जिचकर यांच्या मुलीचे एक छोटसे उदाहरण दिले. वेळ मिळेल तेव्हा प्रत्येकाने जीवनात थोडा तरी वेळ सेवेसाठी दिला पाहिजे. कार्यक्रमास ॲड.हेमंत निकम, सरकारी वकील ॲड.यशवंत मोरे, पत्रकार राजेंद्र गायकवाड, जिजाबराव पाटील, किरण सोनवणे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन चतुर्भुज शिंदे यांनी तर आभार डॉ. सचिन पाटील यांनी मानले. यशस्वीतेसाठी सर्व शिवभक्तांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवासी उपजिल्हाधिकारी अनिल पवार होते. उदघाटन प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून न्या.डब्ल्यू जे. दैठणकर, तहसीलदार मनोज खैरनार, तहसीलदारप्रविण चव्हाण, मुख्याधिकारी राहूल वाघ, प्रा. संजय जाधव, डीजीपी ॲड. सुशील पंडीत, गटशिक्षणाधिकारी ए.डी.पाटील,ॲड. राजेश कुलकर्णी, शाम जाधव, प्रा.दत्तात्रय शिंदे, ॲड. विकासराव शितोळे, अनिल भामरे, डॉ. किशोर पाटील, नगरसेविका विद्या जमदाळे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला पुलवामा येथे शहीद झालेल्या वीर हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. भारत देशाची संस्कृती फार महान आहे. या देशाने प्रत्येक क्षेत्रामध्ये खूप मोठे योगदान दिले आहे. भारताने जगाला तीन आशीर्वाद दिले आहेत. योग,आयुर्वेद व अध्यात्म या तीनही गोष्टींचा आज जगामध्ये उदो उदो होत आहे. जवळपास बाराशे वर्षांपूर्वीच धातू वितळण्याची कला अवगत होती. ही कला पाश्चिमात्य देशांमध्ये जवळपास पाचशे वर्षांपूर्वी आहे. मंदिरात असलेल्या मुत्र्या हे त्याचेच उदाहरण आहे. शिवाजी महाराज हे मॅनेजमेंट गुरु होते. हे पटवतांना तिकडे पुढे असे म्हणाले की, शिवरायांवर मावळ्यांची श्रद्धा होती. कारण मित्र जोडतांना शिवरायांनी जातीचे फॉर्म भरले नव्हते. त्यांनी त्यांच्यातले कसब हेरले होते. ज्यांना चांगले काम करायचे ते उत्कृष्ट व्हावे, यासाठी ते तत्पर होते. प्रत्येकाची श्रद्धा असावी नाहीतर पराक्रमाचा रावण व्हायला वेळ लागत नाही.
जगात विनम्र असतील तेच जगावर राज करतात. मूर्तीमंत उदाहरण म्हणजे राजा शिवछत्रपती, शहाजीराजे, अफजलखान, औरंगजेब यासारख्या राजांची राजमुद्रा फारसीत असायची. पण शिवाजी महाराजांची राजमुद्रा ही भारतीय लिपीत म्हणजेच संस्कृत होती. प्रत्येक माणसाने आयुष्यामध्ये आपल्याला जे हवे ते त्याने करावे याचा दृढनिश्चय असावा. माणसाने अखंड सावध राहिले पाहिजे. हेही आपण शिवरायांकडून शिकायला हवे पण त्यासोबत त्यांनी श्रीकांत जिचकर यांच्या मुलीचे एक छोटसे उदाहरण दिले. वेळ मिळेल तेव्हा प्रत्येकाने जीवनात थोडा तरी वेळ सेवेसाठी दिला पाहिजे. कार्यक्रमास ॲड.हेमंत निकम, सरकारी वकील ॲड.यशवंत मोरे, पत्रकार राजेंद्र गायकवाड, जिजाबराव पाटील, किरण सोनवणे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन चतुर्भुज शिंदे यांनी तर आभार डॉ. सचिन पाटील यांनी मानले. यशस्वीतेसाठी सर्व शिवभक्तांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवासी उपजिल्हाधिकारी अनिल पवार होते. उदघाटन प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून न्या.डब्ल्यू जे. दैठणकर, तहसीलदार मनोज खैरनार, तहसीलदारप्रविण चव्हाण, मुख्याधिकारी राहूल वाघ, प्रा. संजय जाधव, डीजीपी ॲड. सुशील पंडीत, गटशिक्षणाधिकारी ए.डी.पाटील,ॲड. राजेश कुलकर्णी, शाम जाधव, प्रा.दत्तात्रय शिंदे, ॲड. विकासराव शितोळे, अनिल भामरे, डॉ. किशोर पाटील, नगरसेविका विद्या जमदाळे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला पुलवामा येथे शहीद झालेल्या वीर हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. भारत देशाची संस्कृती फार महान आहे. या देशाने प्रत्येक क्षेत्रामध्ये खूप मोठे योगदान दिले आहे. भारताने जगाला तीन आशीर्वाद दिले आहेत. योग,आयुर्वेद व अध्यात्म या तीनही गोष्टींचा आज जगामध्ये उदो उदो होत आहे. जवळपास बाराशे वर्षांपूर्वीच धातू वितळण्याची कला अवगत होती. ही कला पाश्चिमात्य देशांमध्ये जवळपास पाचशे वर्षांपूर्वी आहे. मंदिरात असलेल्या मुत्र्या हे त्याचेच उदाहरण आहे. शिवाजी महाराज हे मॅनेजमेंट गुरु होते. हे पटवतांना तिकडे पुढे असे म्हणाले की, शिवरायांवर मावळ्यांची श्रद्धा होती. कारण मित्र जोडतांना शिवरायांनी जातीचे फॉर्म भरले नव्हते. त्यांनी त्यांच्यातले कसब हेरले होते. ज्यांना चांगले काम करायचे ते उत्कृष्ट व्हावे, यासाठी ते तत्पर होते. प्रत्येकाची श्रद्धा असावी नाहीतर पराक्रमाचा रावण व्हायला वेळ लागत नाही.
जगात विनम्र असतील तेच जगावर राज करतात. मूर्तीमंत उदाहरण म्हणजे राजा शिवछत्रपती, शहाजीराजे, अफजलखान, औरंगजेब यासारख्या राजांची राजमुद्रा फारसीत असायची. पण शिवाजी महाराजांची राजमुद्रा ही भारतीय लिपीत म्हणजेच संस्कृत होती. प्रत्येक माणसाने आयुष्यामध्ये आपल्याला जे हवे ते त्याने करावे याचा दृढनिश्चय असावा. माणसाने अखंड सावध राहिले पाहिजे. हेही आपण शिवरायांकडून शिकायला हवे पण त्यासोबत त्यांनी श्रीकांत जिचकर यांच्या मुलीचे एक छोटसे उदाहरण दिले. वेळ मिळेल तेव्हा प्रत्येकाने जीवनात थोडा तरी वेळ सेवेसाठी दिला पाहिजे. कार्यक्रमास ॲड.हेमंत निकम, सरकारी वकील ॲड.यशवंत मोरे, पत्रकार राजेंद्र गायकवाड, जिजाबराव पाटील, किरण सोनवणे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन चतुर्भुज शिंदे यांनी तर आभार डॉ. सचिन पाटील यांनी मानले. यशस्वीतेसाठी सर्व शिवभक्तांनी परिश्रम घेतले.