जपा सरकारला संसदेत विकासासाठी उमेदवार पाठवायचे सोडून प्रज्ञा साध्वी, साक्षी महाराज, सोलापूरचे स्वामी हे संसदेत पाठवून कुंभमेळा भरवायचा आहे का ? असा सवाल राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर यांनी केला. चाकण येथील मार्केट यार्डात राष्ट्रवादी, काँग्रेस, स्वाभिमानी व मित्र पक्षाचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचार सभेत त्या बोलत होत्या.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या कि, अमोल कोल्हेंची जात काढणाऱ्या लोकांना धडा शिकवा, कोल्हेमागे खंबीरपणे उभे राहा. तुम्हाला रजनीकांत, साऊथच्या कलाकार चालतात, आमचे कोल्हे नाही चालत का ? अहो आढळराव १५ वर्षे विकास केला असता, तर तुमच्या डोळ्यादेखत विमानतळ गेलं नसतं. महिलांचे धोरण पवार साहेबांनी आणले. बेटी बचावचे अभियान संपूर्ण महाराष्ट्रात सुप्रिया सुळेंनी राबवलं. राष्ट्रवादी लोकांशी नाळ जोडलेला पक्ष आहे. महाराष्ट्रात ४८ पैकी ३० जागा काँग्रेस व राष्ट्रवादी जिंकेल, असा मला ठाम विश्वास आहे. जाती पातीचे राजकारण करणाऱ्यांनो मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव द्यायला कुणी विरोध केला, हे उकरून काढू का?
कार्यक्रमावेळी माजी आमदार रामभाऊ कांडगे, दिलीप मोहिते, एस. पी. देशमुख, अनिल राक्षे, हिरामण सातकर, संभाजी खराबी, शांताराम भोसले, डी. डी. भोसले, अरुण चांभारे, कैलास सांडभोर, निर्मला पानसरे, नूतन आवटे, हेमलता टाकळकर, आदी लोक उपस्थित होते.
जपा सरकारला संसदेत विकासासाठी उमेदवार पाठवायचे सोडून प्रज्ञा साध्वी, साक्षी महाराज, सोलापूरचे स्वामी हे संसदेत पाठवून कुंभमेळा भरवायचा आहे का ? असा सवाल राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर यांनी केला. चाकण येथील मार्केट यार्डात राष्ट्रवादी, काँग्रेस, स्वाभिमानी व मित्र पक्षाचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचार सभेत त्या बोलत होत्या.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या कि, अमोल कोल्हेंची जात काढणाऱ्या लोकांना धडा शिकवा, कोल्हेमागे खंबीरपणे उभे राहा. तुम्हाला रजनीकांत, साऊथच्या कलाकार चालतात, आमचे कोल्हे नाही चालत का ? अहो आढळराव १५ वर्षे विकास केला असता, तर तुमच्या डोळ्यादेखत विमानतळ गेलं नसतं. महिलांचे धोरण पवार साहेबांनी आणले. बेटी बचावचे अभियान संपूर्ण महाराष्ट्रात सुप्रिया सुळेंनी राबवलं. राष्ट्रवादी लोकांशी नाळ जोडलेला पक्ष आहे. महाराष्ट्रात ४८ पैकी ३० जागा काँग्रेस व राष्ट्रवादी जिंकेल, असा मला ठाम विश्वास आहे. जाती पातीचे राजकारण करणाऱ्यांनो मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव द्यायला कुणी विरोध केला, हे उकरून काढू का?
कार्यक्रमावेळी माजी आमदार रामभाऊ कांडगे, दिलीप मोहिते, एस. पी. देशमुख, अनिल राक्षे, हिरामण सातकर, संभाजी खराबी, शांताराम भोसले, डी. डी. भोसले, अरुण चांभारे, कैलास सांडभोर, निर्मला पानसरे, नूतन आवटे, हेमलता टाकळकर, आदी लोक उपस्थित होते.
जपा सरकारला संसदेत विकासासाठी उमेदवार पाठवायचे सोडून प्रज्ञा साध्वी, साक्षी महाराज, सोलापूरचे स्वामी हे संसदेत पाठवून कुंभमेळा भरवायचा आहे का ? असा सवाल राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर यांनी केला. चाकण येथील मार्केट यार्डात राष्ट्रवादी, काँग्रेस, स्वाभिमानी व मित्र पक्षाचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचार सभेत त्या बोलत होत्या.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या कि, अमोल कोल्हेंची जात काढणाऱ्या लोकांना धडा शिकवा, कोल्हेमागे खंबीरपणे उभे राहा. तुम्हाला रजनीकांत, साऊथच्या कलाकार चालतात, आमचे कोल्हे नाही चालत का ? अहो आढळराव १५ वर्षे विकास केला असता, तर तुमच्या डोळ्यादेखत विमानतळ गेलं नसतं. महिलांचे धोरण पवार साहेबांनी आणले. बेटी बचावचे अभियान संपूर्ण महाराष्ट्रात सुप्रिया सुळेंनी राबवलं. राष्ट्रवादी लोकांशी नाळ जोडलेला पक्ष आहे. महाराष्ट्रात ४८ पैकी ३० जागा काँग्रेस व राष्ट्रवादी जिंकेल, असा मला ठाम विश्वास आहे. जाती पातीचे राजकारण करणाऱ्यांनो मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव द्यायला कुणी विरोध केला, हे उकरून काढू का?
कार्यक्रमावेळी माजी आमदार रामभाऊ कांडगे, दिलीप मोहिते, एस. पी. देशमुख, अनिल राक्षे, हिरामण सातकर, संभाजी खराबी, शांताराम भोसले, डी. डी. भोसले, अरुण चांभारे, कैलास सांडभोर, निर्मला पानसरे, नूतन आवटे, हेमलता टाकळकर, आदी लोक उपस्थित होते.
जपा सरकारला संसदेत विकासासाठी उमेदवार पाठवायचे सोडून प्रज्ञा साध्वी, साक्षी महाराज, सोलापूरचे स्वामी हे संसदेत पाठवून कुंभमेळा भरवायचा आहे का ? असा सवाल राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर यांनी केला. चाकण येथील मार्केट यार्डात राष्ट्रवादी, काँग्रेस, स्वाभिमानी व मित्र पक्षाचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचार सभेत त्या बोलत होत्या.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या कि, अमोल कोल्हेंची जात काढणाऱ्या लोकांना धडा शिकवा, कोल्हेमागे खंबीरपणे उभे राहा. तुम्हाला रजनीकांत, साऊथच्या कलाकार चालतात, आमचे कोल्हे नाही चालत का ? अहो आढळराव १५ वर्षे विकास केला असता, तर तुमच्या डोळ्यादेखत विमानतळ गेलं नसतं. महिलांचे धोरण पवार साहेबांनी आणले. बेटी बचावचे अभियान संपूर्ण महाराष्ट्रात सुप्रिया सुळेंनी राबवलं. राष्ट्रवादी लोकांशी नाळ जोडलेला पक्ष आहे. महाराष्ट्रात ४८ पैकी ३० जागा काँग्रेस व राष्ट्रवादी जिंकेल, असा मला ठाम विश्वास आहे. जाती पातीचे राजकारण करणाऱ्यांनो मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव द्यायला कुणी विरोध केला, हे उकरून काढू का?
कार्यक्रमावेळी माजी आमदार रामभाऊ कांडगे, दिलीप मोहिते, एस. पी. देशमुख, अनिल राक्षे, हिरामण सातकर, संभाजी खराबी, शांताराम भोसले, डी. डी. भोसले, अरुण चांभारे, कैलास सांडभोर, निर्मला पानसरे, नूतन आवटे, हेमलता टाकळकर, आदी लोक उपस्थित होते.