यावेळी त्यांनी औरंगाबादमधील गंगापूर, वैजापूर भाागतील दुष्काळाची पहाणी केली आणि काही चारा छावणींना भेटीही दिल्या. स्थानिक शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. या आधी चारा छावणीत ज्यांनी घोटाळे केले आहेत त्यांच्याडून पुर्ण पैसे वसूल करणार असून गरज पडल्यास त्यांची मालमत्ताही गोठवणार असल्याचे खोत यांनी सांगितले.
दुष्काळी दौऱ्यादरम्यान खोत यांच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये थांबल्यावरून चर्चेला उधाण आले होते. मात्र, आपण फक्त त्या हॉटेलमध्ये आंघोळीला गेलो असल्याचे स्पष्टीकरण खोत यांनी दिले आहे. तरी माझ्याकडून ही चूक झाली असेल तर दिलगिरी व्यक्त करतो, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.
यावेळी त्यांनी औरंगाबादमधील गंगापूर, वैजापूर भाागतील दुष्काळाची पहाणी केली आणि काही चारा छावणींना भेटीही दिल्या. स्थानिक शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. या आधी चारा छावणीत ज्यांनी घोटाळे केले आहेत त्यांच्याडून पुर्ण पैसे वसूल करणार असून गरज पडल्यास त्यांची मालमत्ताही गोठवणार असल्याचे खोत यांनी सांगितले.
दुष्काळी दौऱ्यादरम्यान खोत यांच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये थांबल्यावरून चर्चेला उधाण आले होते. मात्र, आपण फक्त त्या हॉटेलमध्ये आंघोळीला गेलो असल्याचे स्पष्टीकरण खोत यांनी दिले आहे. तरी माझ्याकडून ही चूक झाली असेल तर दिलगिरी व्यक्त करतो, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.