जळगाव : बहुजननामा ऑनलाइन – रेती लिलाव शासन निर्णयानुसार बंद झाल्यामुळे मजूर, कामगार मिस्तरी यांची बेरोजगारी वाढल्यामुळे त्यांचे कुटुंबावर उपासमारीची वेळ आलेली आहे. घरकुल योजनांची कामे रखडली आहेत. त्यामुळे रेतीवरील बंदी शिथिल करावी, या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्यावतीने एरंडोल तालुकाध्यक्ष प्रवीण बाविस्कर यांच्या नेतृत्वाखाली नायब तहसीलदार देवराज यांना निवेदन देण्यात आले.
रमाई आवास योजनेचा लाभ मिळत नसल्याने महिलांचे मुंडन आंदोलन
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, तालुक्यातील रेती लिलाव शासन निर्णयानुसार बंद झाल्यामुळे मजूर, कामगार मिस्तरी यांची बेरोजगारी वाढल्यामुळे त्यांचे कुटुंबावर उपासमारीची वेळ आलेली आहे. काम उद्योग नसल्यामुळे हातमजुरी करणारे गोरगरीब अतिशय हैराण झालेले असून त्यांची उपासमार होत आहे. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांना हक्काचे घर मिळावे म्हणून घरकुल योजना युद्धपातळीवर राबवित असताना तसेच पंचायत समितीमार्फत घरकुल योजनांचा लाभ दिला जात आहे. एवढेच नव्हे, तर लाभार्थींना पहिला चेक सुध्दा दिला जात आहे. परंतु रेती लिलाव बंद केल्यामुळे सदर लाभार्थीस रेती न मिळाल्यामुळे सदर लाभार्थी सदरहू योजनानुसार त्याचे हक्काचे नवीन घर बांधकामांस रेती मिळत नसल्याने अडचण येत आहे. तरी वरील परिस्थितीचा सहानुभूतीपूर्वक विचार होवून रेती लिलाव बंदीमध्ये शिथिलता करण्यात येवून मजूर, बिगारी , कामगारांची होत असलेली उपासमार टाळत न्याय मिळावा, असे निवेदन देण्यात आले.
यावेळी तालुक्यातील कामगार व पदाधिकारी यांचेसह तालुका सचिव देवानंद बेहेरे, गजानन पाटील, सिताराम भाऊ मराठे, मन्सूर पठाण, मजित बेलदार , गफार खान, शकील मिस्तरी, मनोज बोरसे, अफसर अली, समाधान पाटील, वाहिद खान, तैयब अली, समाधान ठाकूर उपस्थित होते.
जळगाव : बहुजननामा ऑनलाइन – रेती लिलाव शासन निर्णयानुसार बंद झाल्यामुळे मजूर, कामगार मिस्तरी यांची बेरोजगारी वाढल्यामुळे त्यांचे कुटुंबावर उपासमारीची वेळ आलेली आहे. घरकुल योजनांची कामे रखडली आहेत. त्यामुळे रेतीवरील बंदी शिथिल करावी, या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्यावतीने एरंडोल तालुकाध्यक्ष प्रवीण बाविस्कर यांच्या नेतृत्वाखाली नायब तहसीलदार देवराज यांना निवेदन देण्यात आले.
रमाई आवास योजनेचा लाभ मिळत नसल्याने महिलांचे मुंडन आंदोलन
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, तालुक्यातील रेती लिलाव शासन निर्णयानुसार बंद झाल्यामुळे मजूर, कामगार मिस्तरी यांची बेरोजगारी वाढल्यामुळे त्यांचे कुटुंबावर उपासमारीची वेळ आलेली आहे. काम उद्योग नसल्यामुळे हातमजुरी करणारे गोरगरीब अतिशय हैराण झालेले असून त्यांची उपासमार होत आहे. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांना हक्काचे घर मिळावे म्हणून घरकुल योजना युद्धपातळीवर राबवित असताना तसेच पंचायत समितीमार्फत घरकुल योजनांचा लाभ दिला जात आहे. एवढेच नव्हे, तर लाभार्थींना पहिला चेक सुध्दा दिला जात आहे. परंतु रेती लिलाव बंद केल्यामुळे सदर लाभार्थीस रेती न मिळाल्यामुळे सदर लाभार्थी सदरहू योजनानुसार त्याचे हक्काचे नवीन घर बांधकामांस रेती मिळत नसल्याने अडचण येत आहे. तरी वरील परिस्थितीचा सहानुभूतीपूर्वक विचार होवून रेती लिलाव बंदीमध्ये शिथिलता करण्यात येवून मजूर, बिगारी , कामगारांची होत असलेली उपासमार टाळत न्याय मिळावा, असे निवेदन देण्यात आले.
यावेळी तालुक्यातील कामगार व पदाधिकारी यांचेसह तालुका सचिव देवानंद बेहेरे, गजानन पाटील, सिताराम भाऊ मराठे, मन्सूर पठाण, मजित बेलदार , गफार खान, शकील मिस्तरी, मनोज बोरसे, अफसर अली, समाधान पाटील, वाहिद खान, तैयब अली, समाधान ठाकूर उपस्थित होते.
जळगाव : बहुजननामा ऑनलाइन – रेती लिलाव शासन निर्णयानुसार बंद झाल्यामुळे मजूर, कामगार मिस्तरी यांची बेरोजगारी वाढल्यामुळे त्यांचे कुटुंबावर उपासमारीची वेळ आलेली आहे. घरकुल योजनांची कामे रखडली आहेत. त्यामुळे रेतीवरील बंदी शिथिल करावी, या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्यावतीने एरंडोल तालुकाध्यक्ष प्रवीण बाविस्कर यांच्या नेतृत्वाखाली नायब तहसीलदार देवराज यांना निवेदन देण्यात आले.
रमाई आवास योजनेचा लाभ मिळत नसल्याने महिलांचे मुंडन आंदोलन
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, तालुक्यातील रेती लिलाव शासन निर्णयानुसार बंद झाल्यामुळे मजूर, कामगार मिस्तरी यांची बेरोजगारी वाढल्यामुळे त्यांचे कुटुंबावर उपासमारीची वेळ आलेली आहे. काम उद्योग नसल्यामुळे हातमजुरी करणारे गोरगरीब अतिशय हैराण झालेले असून त्यांची उपासमार होत आहे. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांना हक्काचे घर मिळावे म्हणून घरकुल योजना युद्धपातळीवर राबवित असताना तसेच पंचायत समितीमार्फत घरकुल योजनांचा लाभ दिला जात आहे. एवढेच नव्हे, तर लाभार्थींना पहिला चेक सुध्दा दिला जात आहे. परंतु रेती लिलाव बंद केल्यामुळे सदर लाभार्थीस रेती न मिळाल्यामुळे सदर लाभार्थी सदरहू योजनानुसार त्याचे हक्काचे नवीन घर बांधकामांस रेती मिळत नसल्याने अडचण येत आहे. तरी वरील परिस्थितीचा सहानुभूतीपूर्वक विचार होवून रेती लिलाव बंदीमध्ये शिथिलता करण्यात येवून मजूर, बिगारी , कामगारांची होत असलेली उपासमार टाळत न्याय मिळावा, असे निवेदन देण्यात आले.
यावेळी तालुक्यातील कामगार व पदाधिकारी यांचेसह तालुका सचिव देवानंद बेहेरे, गजानन पाटील, सिताराम भाऊ मराठे, मन्सूर पठाण, मजित बेलदार , गफार खान, शकील मिस्तरी, मनोज बोरसे, अफसर अली, समाधान पाटील, वाहिद खान, तैयब अली, समाधान ठाकूर उपस्थित होते.
जळगाव : बहुजननामा ऑनलाइन – रेती लिलाव शासन निर्णयानुसार बंद झाल्यामुळे मजूर, कामगार मिस्तरी यांची बेरोजगारी वाढल्यामुळे त्यांचे कुटुंबावर उपासमारीची वेळ आलेली आहे. घरकुल योजनांची कामे रखडली आहेत. त्यामुळे रेतीवरील बंदी शिथिल करावी, या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्यावतीने एरंडोल तालुकाध्यक्ष प्रवीण बाविस्कर यांच्या नेतृत्वाखाली नायब तहसीलदार देवराज यांना निवेदन देण्यात आले.
रमाई आवास योजनेचा लाभ मिळत नसल्याने महिलांचे मुंडन आंदोलन
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, तालुक्यातील रेती लिलाव शासन निर्णयानुसार बंद झाल्यामुळे मजूर, कामगार मिस्तरी यांची बेरोजगारी वाढल्यामुळे त्यांचे कुटुंबावर उपासमारीची वेळ आलेली आहे. काम उद्योग नसल्यामुळे हातमजुरी करणारे गोरगरीब अतिशय हैराण झालेले असून त्यांची उपासमार होत आहे. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांना हक्काचे घर मिळावे म्हणून घरकुल योजना युद्धपातळीवर राबवित असताना तसेच पंचायत समितीमार्फत घरकुल योजनांचा लाभ दिला जात आहे. एवढेच नव्हे, तर लाभार्थींना पहिला चेक सुध्दा दिला जात आहे. परंतु रेती लिलाव बंद केल्यामुळे सदर लाभार्थीस रेती न मिळाल्यामुळे सदर लाभार्थी सदरहू योजनानुसार त्याचे हक्काचे नवीन घर बांधकामांस रेती मिळत नसल्याने अडचण येत आहे. तरी वरील परिस्थितीचा सहानुभूतीपूर्वक विचार होवून रेती लिलाव बंदीमध्ये शिथिलता करण्यात येवून मजूर, बिगारी , कामगारांची होत असलेली उपासमार टाळत न्याय मिळावा, असे निवेदन देण्यात आले.
यावेळी तालुक्यातील कामगार व पदाधिकारी यांचेसह तालुका सचिव देवानंद बेहेरे, गजानन पाटील, सिताराम भाऊ मराठे, मन्सूर पठाण, मजित बेलदार , गफार खान, शकील मिस्तरी, मनोज बोरसे, अफसर अली, समाधान पाटील, वाहिद खान, तैयब अली, समाधान ठाकूर उपस्थित होते.