धुळे: बहुजननामा ऑनलाईन – लोकसभा निवडणूकाचे वारे वाहू लागले असताना , शुक्रवारी झालेल्या काँग्रेसच्या प्रचार सभा पार पडली . भाजपा सरकार आदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनी उद्योगपतींना देण्याचा डाव आहे. या जमिनींवर आदिवासी शेतकऱ्यांचाच हक्क असून , तो कोणी हिरावून घेऊ शकत नाही. हे सरकार शेतकरी बेरोजगार तरूणांचे नव्हे. तर अंबानी, मल्ल्य, नीरव मोदी , मेहुल चोक्सी यांचे सरकार आहे, अशी टीका काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे.
आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील प्रचाराची सुरूवात शुक्रवारी येथील एस.एस.व्ही.पी.एस. महाविद्यालया
च्या मैदानावरील जाहीर सभेने केली. पहिल्या प्रथम त्यांनी पुलवामा हल्ल्यातील शहिदांना श्रध्दांजली अर्पण केली. पुलवामा हल्ल्यानंतर सत्ताधाऱ्यांवर काँग्रेसचा नेता आरोप करणार नाही. असे आपण सांगितले होते. देश कोणत्या स्थितीतून जात आहे. याचे काँग्रेसला भान आहे. पण दुसरीकडे पंतप्रधान मात्र विरोधकांवर टीका करीत आहेत. हे देशासाठी दुर्देव असल्याचे गांधी यांनी सांगितले.
भाजप सरकार आदिवासी शेतकऱ्यांची जमीन उद्योगांच्या घश्यात घालत आहे. परंतु तसे आम्ही करू देणार नाही. आदिवासी शेतकऱ्यांची जमीन घ्यायचीच असेल तर प्रचलित दराच्या चौपट दर मोजण्याची तयारी ठेवावी लागेल. महाराष्ट्रातील शेतकरी विम्याचे पैसे आपल्या खिशातून भरत आहेत. दुसरीकडे उद्योगपतींचा विविध पद्धतीने फायदा करून दिला जात आहे. शेतकऱ्यांची जमीन आणि भविष्य हिसकावून उद्योगपतींचा फायदा करून दिला जात आहे. हे सरकार उद्योगपतिचे धार्जिणे आहे. अशी टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली.
यावेळी पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मंत्री नसीम खान, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांचीही भाषणे झाली. व्यासपीठावर माजी मंत्री सुशीलकुमार शिंदे, आमदार अमरीश पटेल, आदी उपस्थित होते.
धुळे: बहुजननामा ऑनलाईन – लोकसभा निवडणूकाचे वारे वाहू लागले असताना , शुक्रवारी झालेल्या काँग्रेसच्या प्रचार सभा पार पडली . भाजपा सरकार आदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनी उद्योगपतींना देण्याचा डाव आहे. या जमिनींवर आदिवासी शेतकऱ्यांचाच हक्क असून , तो कोणी हिरावून घेऊ शकत नाही. हे सरकार शेतकरी बेरोजगार तरूणांचे नव्हे. तर अंबानी, मल्ल्य, नीरव मोदी , मेहुल चोक्सी यांचे सरकार आहे, अशी टीका काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे.
आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील प्रचाराची सुरूवात शुक्रवारी येथील एस.एस.व्ही.पी.एस. महाविद्यालया
च्या मैदानावरील जाहीर सभेने केली. पहिल्या प्रथम त्यांनी पुलवामा हल्ल्यातील शहिदांना श्रध्दांजली अर्पण केली. पुलवामा हल्ल्यानंतर सत्ताधाऱ्यांवर काँग्रेसचा नेता आरोप करणार नाही. असे आपण सांगितले होते. देश कोणत्या स्थितीतून जात आहे. याचे काँग्रेसला भान आहे. पण दुसरीकडे पंतप्रधान मात्र विरोधकांवर टीका करीत आहेत. हे देशासाठी दुर्देव असल्याचे गांधी यांनी सांगितले.
भाजप सरकार आदिवासी शेतकऱ्यांची जमीन उद्योगांच्या घश्यात घालत आहे. परंतु तसे आम्ही करू देणार नाही. आदिवासी शेतकऱ्यांची जमीन घ्यायचीच असेल तर प्रचलित दराच्या चौपट दर मोजण्याची तयारी ठेवावी लागेल. महाराष्ट्रातील शेतकरी विम्याचे पैसे आपल्या खिशातून भरत आहेत. दुसरीकडे उद्योगपतींचा विविध पद्धतीने फायदा करून दिला जात आहे. शेतकऱ्यांची जमीन आणि भविष्य हिसकावून उद्योगपतींचा फायदा करून दिला जात आहे. हे सरकार उद्योगपतिचे धार्जिणे आहे. अशी टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली.
यावेळी पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मंत्री नसीम खान, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांचीही भाषणे झाली. व्यासपीठावर माजी मंत्री सुशीलकुमार शिंदे, आमदार अमरीश पटेल, आदी उपस्थित होते.
धुळे: बहुजननामा ऑनलाईन – लोकसभा निवडणूकाचे वारे वाहू लागले असताना , शुक्रवारी झालेल्या काँग्रेसच्या प्रचार सभा पार पडली . भाजपा सरकार आदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनी उद्योगपतींना देण्याचा डाव आहे. या जमिनींवर आदिवासी शेतकऱ्यांचाच हक्क असून , तो कोणी हिरावून घेऊ शकत नाही. हे सरकार शेतकरी बेरोजगार तरूणांचे नव्हे. तर अंबानी, मल्ल्य, नीरव मोदी , मेहुल चोक्सी यांचे सरकार आहे, अशी टीका काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे.
आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील प्रचाराची सुरूवात शुक्रवारी येथील एस.एस.व्ही.पी.एस. महाविद्यालया
च्या मैदानावरील जाहीर सभेने केली. पहिल्या प्रथम त्यांनी पुलवामा हल्ल्यातील शहिदांना श्रध्दांजली अर्पण केली. पुलवामा हल्ल्यानंतर सत्ताधाऱ्यांवर काँग्रेसचा नेता आरोप करणार नाही. असे आपण सांगितले होते. देश कोणत्या स्थितीतून जात आहे. याचे काँग्रेसला भान आहे. पण दुसरीकडे पंतप्रधान मात्र विरोधकांवर टीका करीत आहेत. हे देशासाठी दुर्देव असल्याचे गांधी यांनी सांगितले.
भाजप सरकार आदिवासी शेतकऱ्यांची जमीन उद्योगांच्या घश्यात घालत आहे. परंतु तसे आम्ही करू देणार नाही. आदिवासी शेतकऱ्यांची जमीन घ्यायचीच असेल तर प्रचलित दराच्या चौपट दर मोजण्याची तयारी ठेवावी लागेल. महाराष्ट्रातील शेतकरी विम्याचे पैसे आपल्या खिशातून भरत आहेत. दुसरीकडे उद्योगपतींचा विविध पद्धतीने फायदा करून दिला जात आहे. शेतकऱ्यांची जमीन आणि भविष्य हिसकावून उद्योगपतींचा फायदा करून दिला जात आहे. हे सरकार उद्योगपतिचे धार्जिणे आहे. अशी टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली.
यावेळी पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मंत्री नसीम खान, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांचीही भाषणे झाली. व्यासपीठावर माजी मंत्री सुशीलकुमार शिंदे, आमदार अमरीश पटेल, आदी उपस्थित होते.
धुळे: बहुजननामा ऑनलाईन – लोकसभा निवडणूकाचे वारे वाहू लागले असताना , शुक्रवारी झालेल्या काँग्रेसच्या प्रचार सभा पार पडली . भाजपा सरकार आदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनी उद्योगपतींना देण्याचा डाव आहे. या जमिनींवर आदिवासी शेतकऱ्यांचाच हक्क असून , तो कोणी हिरावून घेऊ शकत नाही. हे सरकार शेतकरी बेरोजगार तरूणांचे नव्हे. तर अंबानी, मल्ल्य, नीरव मोदी , मेहुल चोक्सी यांचे सरकार आहे, अशी टीका काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे.
आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील प्रचाराची सुरूवात शुक्रवारी येथील एस.एस.व्ही.पी.एस. महाविद्यालया
च्या मैदानावरील जाहीर सभेने केली. पहिल्या प्रथम त्यांनी पुलवामा हल्ल्यातील शहिदांना श्रध्दांजली अर्पण केली. पुलवामा हल्ल्यानंतर सत्ताधाऱ्यांवर काँग्रेसचा नेता आरोप करणार नाही. असे आपण सांगितले होते. देश कोणत्या स्थितीतून जात आहे. याचे काँग्रेसला भान आहे. पण दुसरीकडे पंतप्रधान मात्र विरोधकांवर टीका करीत आहेत. हे देशासाठी दुर्देव असल्याचे गांधी यांनी सांगितले.
भाजप सरकार आदिवासी शेतकऱ्यांची जमीन उद्योगांच्या घश्यात घालत आहे. परंतु तसे आम्ही करू देणार नाही. आदिवासी शेतकऱ्यांची जमीन घ्यायचीच असेल तर प्रचलित दराच्या चौपट दर मोजण्याची तयारी ठेवावी लागेल. महाराष्ट्रातील शेतकरी विम्याचे पैसे आपल्या खिशातून भरत आहेत. दुसरीकडे उद्योगपतींचा विविध पद्धतीने फायदा करून दिला जात आहे. शेतकऱ्यांची जमीन आणि भविष्य हिसकावून उद्योगपतींचा फायदा करून दिला जात आहे. हे सरकार उद्योगपतिचे धार्जिणे आहे. अशी टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली.
यावेळी पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मंत्री नसीम खान, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांचीही भाषणे झाली. व्यासपीठावर माजी मंत्री सुशीलकुमार शिंदे, आमदार अमरीश पटेल, आदी उपस्थित होते.