यावेळी श्रीलंकेत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांचा उल्लेख करताना सांगितले की,” काही दिवसापूर्वी कोलंबोमध्ये जी स्थिती निर्माण झाली होती तशीच परिस्थिती २०१४ पूर्वी भारतात होती. मात्र आम्ही सत्तेत आल्यापासून अशा प्रकारचे बॉम्बस्फोट होण्याच्या बातम्या येणे जवळपास बंद झाले आहे.
फैजाबाद येथे झालेले स्फोट हे विसरता न येण्यासारखे आहे. मात्र हा नवा भारत आहे, जो अशी हरकत करेल त्याला घरात घुसून मारले जाईल. गेल्या पाच वर्षांत बॉम्बस्फोटाचे वृत्त येणे बंद झाले म्हणजे दहशतवाद संपला असे नाही. दहशतवादि तयार करण्याची फॅक्टरी तर आपल्या शेजारच्या देशात आहे, आणि ती अजूनही सुरूच आहे.
महामिलावट सरकारची दहशतवादाबाबतची भूमिका मवाळ राहिलेली आहे. जेव्हा सुरक्षा दलांकडून दहशतवाद्यांना पकडले जायते तेव्हा मतांच्या राजकारणासाठी ही मंडळी त्यांना सोडून द्याचयी. या देशाला मजबूत सरकारची गरज आहे. मोदींनी यावेळी सपा-बसपा महाआघाडीवरही जोरदार टीका केली.
यावेळी श्रीलंकेत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांचा उल्लेख करताना सांगितले की,” काही दिवसापूर्वी कोलंबोमध्ये जी स्थिती निर्माण झाली होती तशीच परिस्थिती २०१४ पूर्वी भारतात होती. मात्र आम्ही सत्तेत आल्यापासून अशा प्रकारचे बॉम्बस्फोट होण्याच्या बातम्या येणे जवळपास बंद झाले आहे.
फैजाबाद येथे झालेले स्फोट हे विसरता न येण्यासारखे आहे. मात्र हा नवा भारत आहे, जो अशी हरकत करेल त्याला घरात घुसून मारले जाईल. गेल्या पाच वर्षांत बॉम्बस्फोटाचे वृत्त येणे बंद झाले म्हणजे दहशतवाद संपला असे नाही. दहशतवादि तयार करण्याची फॅक्टरी तर आपल्या शेजारच्या देशात आहे, आणि ती अजूनही सुरूच आहे.
महामिलावट सरकारची दहशतवादाबाबतची भूमिका मवाळ राहिलेली आहे. जेव्हा सुरक्षा दलांकडून दहशतवाद्यांना पकडले जायते तेव्हा मतांच्या राजकारणासाठी ही मंडळी त्यांना सोडून द्याचयी. या देशाला मजबूत सरकारची गरज आहे. मोदींनी यावेळी सपा-बसपा महाआघाडीवरही जोरदार टीका केली.
यावेळी श्रीलंकेत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांचा उल्लेख करताना सांगितले की,” काही दिवसापूर्वी कोलंबोमध्ये जी स्थिती निर्माण झाली होती तशीच परिस्थिती २०१४ पूर्वी भारतात होती. मात्र आम्ही सत्तेत आल्यापासून अशा प्रकारचे बॉम्बस्फोट होण्याच्या बातम्या येणे जवळपास बंद झाले आहे.
फैजाबाद येथे झालेले स्फोट हे विसरता न येण्यासारखे आहे. मात्र हा नवा भारत आहे, जो अशी हरकत करेल त्याला घरात घुसून मारले जाईल. गेल्या पाच वर्षांत बॉम्बस्फोटाचे वृत्त येणे बंद झाले म्हणजे दहशतवाद संपला असे नाही. दहशतवादि तयार करण्याची फॅक्टरी तर आपल्या शेजारच्या देशात आहे, आणि ती अजूनही सुरूच आहे.
महामिलावट सरकारची दहशतवादाबाबतची भूमिका मवाळ राहिलेली आहे. जेव्हा सुरक्षा दलांकडून दहशतवाद्यांना पकडले जायते तेव्हा मतांच्या राजकारणासाठी ही मंडळी त्यांना सोडून द्याचयी. या देशाला मजबूत सरकारची गरज आहे. मोदींनी यावेळी सपा-बसपा महाआघाडीवरही जोरदार टीका केली.
यावेळी श्रीलंकेत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांचा उल्लेख करताना सांगितले की,” काही दिवसापूर्वी कोलंबोमध्ये जी स्थिती निर्माण झाली होती तशीच परिस्थिती २०१४ पूर्वी भारतात होती. मात्र आम्ही सत्तेत आल्यापासून अशा प्रकारचे बॉम्बस्फोट होण्याच्या बातम्या येणे जवळपास बंद झाले आहे.
फैजाबाद येथे झालेले स्फोट हे विसरता न येण्यासारखे आहे. मात्र हा नवा भारत आहे, जो अशी हरकत करेल त्याला घरात घुसून मारले जाईल. गेल्या पाच वर्षांत बॉम्बस्फोटाचे वृत्त येणे बंद झाले म्हणजे दहशतवाद संपला असे नाही. दहशतवादि तयार करण्याची फॅक्टरी तर आपल्या शेजारच्या देशात आहे, आणि ती अजूनही सुरूच आहे.
महामिलावट सरकारची दहशतवादाबाबतची भूमिका मवाळ राहिलेली आहे. जेव्हा सुरक्षा दलांकडून दहशतवाद्यांना पकडले जायते तेव्हा मतांच्या राजकारणासाठी ही मंडळी त्यांना सोडून द्याचयी. या देशाला मजबूत सरकारची गरज आहे. मोदींनी यावेळी सपा-बसपा महाआघाडीवरही जोरदार टीका केली.