पंतप्रधान त्यांच्या भाषणात बोलताना गांधी घराण्यावर अत्यंत खालच्या भाषेत टीका करत आहेत. परंतु गांधी घराण्यातील २ पंतप्रधानांनी देशसेवेसाठी बलिदान दिले. त्याचा विसर मोदींना पडला असल्याचे ते म्हणले. यावरून त्यांची संकुचित विचारसरणी दिसून येते. जर देशाच्या पंतप्रधानांचे असे संकुचित विचार असतील तर कोणताही देश पुढे जाऊ शकत नाही. अशी टीका शरद पवारांनी केली.
नुकत्याच झालेल्या चार राज्यांच्या विधानसभा निवडणूक निकालामुळे जनतेचा कल सत्ताधाऱ्यांना कळला असून. येत्या निवडणुकीत त्यांचा पराभव होईल हे माहीत झाले आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांकडून रडीचा डाव खेळला जात आहे. तसेच निवडणुकीत गैरप्रकार केला जाण्याची भीतीही पवार यांनी व्यक्त केली. आपल्या सैन्यानी त्यांचे शौर्य जगाला दाखवून दिले. परंतु याचे भांडवल भाजपने करून झेंडे नाचवायला सुरुवात केली. कष्ट कोणी केले. शौर्य कोणी बजावले व छाती कोण बडवतो ? असा टोलाही त्यांनी लगावला.
पंतप्रधान त्यांच्या भाषणात बोलताना गांधी घराण्यावर अत्यंत खालच्या भाषेत टीका करत आहेत. परंतु गांधी घराण्यातील २ पंतप्रधानांनी देशसेवेसाठी बलिदान दिले. त्याचा विसर मोदींना पडला असल्याचे ते म्हणले. यावरून त्यांची संकुचित विचारसरणी दिसून येते. जर देशाच्या पंतप्रधानांचे असे संकुचित विचार असतील तर कोणताही देश पुढे जाऊ शकत नाही. अशी टीका शरद पवारांनी केली.
नुकत्याच झालेल्या चार राज्यांच्या विधानसभा निवडणूक निकालामुळे जनतेचा कल सत्ताधाऱ्यांना कळला असून. येत्या निवडणुकीत त्यांचा पराभव होईल हे माहीत झाले आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांकडून रडीचा डाव खेळला जात आहे. तसेच निवडणुकीत गैरप्रकार केला जाण्याची भीतीही पवार यांनी व्यक्त केली. आपल्या सैन्यानी त्यांचे शौर्य जगाला दाखवून दिले. परंतु याचे भांडवल भाजपने करून झेंडे नाचवायला सुरुवात केली. कष्ट कोणी केले. शौर्य कोणी बजावले व छाती कोण बडवतो ? असा टोलाही त्यांनी लगावला.
पंतप्रधान त्यांच्या भाषणात बोलताना गांधी घराण्यावर अत्यंत खालच्या भाषेत टीका करत आहेत. परंतु गांधी घराण्यातील २ पंतप्रधानांनी देशसेवेसाठी बलिदान दिले. त्याचा विसर मोदींना पडला असल्याचे ते म्हणले. यावरून त्यांची संकुचित विचारसरणी दिसून येते. जर देशाच्या पंतप्रधानांचे असे संकुचित विचार असतील तर कोणताही देश पुढे जाऊ शकत नाही. अशी टीका शरद पवारांनी केली.
नुकत्याच झालेल्या चार राज्यांच्या विधानसभा निवडणूक निकालामुळे जनतेचा कल सत्ताधाऱ्यांना कळला असून. येत्या निवडणुकीत त्यांचा पराभव होईल हे माहीत झाले आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांकडून रडीचा डाव खेळला जात आहे. तसेच निवडणुकीत गैरप्रकार केला जाण्याची भीतीही पवार यांनी व्यक्त केली. आपल्या सैन्यानी त्यांचे शौर्य जगाला दाखवून दिले. परंतु याचे भांडवल भाजपने करून झेंडे नाचवायला सुरुवात केली. कष्ट कोणी केले. शौर्य कोणी बजावले व छाती कोण बडवतो ? असा टोलाही त्यांनी लगावला.
पंतप्रधान त्यांच्या भाषणात बोलताना गांधी घराण्यावर अत्यंत खालच्या भाषेत टीका करत आहेत. परंतु गांधी घराण्यातील २ पंतप्रधानांनी देशसेवेसाठी बलिदान दिले. त्याचा विसर मोदींना पडला असल्याचे ते म्हणले. यावरून त्यांची संकुचित विचारसरणी दिसून येते. जर देशाच्या पंतप्रधानांचे असे संकुचित विचार असतील तर कोणताही देश पुढे जाऊ शकत नाही. अशी टीका शरद पवारांनी केली.
नुकत्याच झालेल्या चार राज्यांच्या विधानसभा निवडणूक निकालामुळे जनतेचा कल सत्ताधाऱ्यांना कळला असून. येत्या निवडणुकीत त्यांचा पराभव होईल हे माहीत झाले आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांकडून रडीचा डाव खेळला जात आहे. तसेच निवडणुकीत गैरप्रकार केला जाण्याची भीतीही पवार यांनी व्यक्त केली. आपल्या सैन्यानी त्यांचे शौर्य जगाला दाखवून दिले. परंतु याचे भांडवल भाजपने करून झेंडे नाचवायला सुरुवात केली. कष्ट कोणी केले. शौर्य कोणी बजावले व छाती कोण बडवतो ? असा टोलाही त्यांनी लगावला.