आगामी लोकसभा निवडणुकांसाठी सर्वच पक्षांनी तयारी सुरु केली असून, सर्वच पक्षांच्या राजकीय नेत्यांनी जिल्ह्याचे दौरे सुरु केले आहेत. दरम्यान वंचित बहुजन आघाडीच्या वतीने माळीनगर येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी दंगली सदृश्य वातावरण जाणीव पूर्वक निर्माण करून या देशात दंगली करून पुन्हा सत्ता स्थापन करण्याचा भाजपचा मनोदय आहे. बरे झाले त्या योगी आदित्यनाथचे हेलिकॉप्टर ममता बॅनर्जी यांनी हवेतून माघारी पाठवले अन्यथा पश्चिम बंगालमध्ये जाऊन हिंदू मुस्लिम दंगली पेटवण्याचे काम केले असे प्रकाश आंबेडकर म्हंटले.
इतकेच नव्हे तर, देशाचे गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे जेव्हा पुण्यात कार्यक्रमाला आले होते तेव्हा पुण्यात सायकलच्या सहाय्याने बॉम्बस्फोट घडवला. त्याचा अद्याप तपास का लागला नाही याचे उत्तर मोदी सरकारने द्यावे असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. देशात हिंदुत्ववादी संघटनांकडे बॉम्ब आणि बंदुकी अशी साधने का सापडतात असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
याचबरोबर, निवडणुका जवळ आल्या कि रामची आठवण कशी झाली ? राम मंदिर संदर्भात पुराव्याच्या कागदपत्रांच्या पन्नास पेट्या आहेत. त्या सर्व पेट्या वाचल्या शिवाय न्यायाधीश निकाल देणार नाहीत. मात्र हिंदुत्ववादी नेत्यांनी येत्या १७ तारखेपासून मंदिर निर्माणच्या कामाला सुरुवात होणार आहे अशी घोषणा केली आहे. अशी घोषणा करणाऱ्या लोकांना लोकशाहीवर आणि देशाच्या न्यायव्यवस्थेवर विश्वास नाही का ? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
विशेष म्हणजे, रघुराम राजन यांनी मोदींच्या दमन तंत्राला कंटाळून पदाचा राजीनामा देणे पसंत केले असेही त्यांनी म्हंटले. त्याच प्रमाणे माढा लोकसभा मतदारसंघात असणारे राष्ट्रवादीचे खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांच्यावर हि प्रकाश आंबेडकर यांनी टीका केली आहे त्याच प्रमाणे त्यांनी आपले भाषण संपवताना अॅड. विजय मोडे यांची उमेदवारी माढा मतदारसंघासाठी जाहीर केली आहे.
आगामी लोकसभा निवडणुकांसाठी सर्वच पक्षांनी तयारी सुरु केली असून, सर्वच पक्षांच्या राजकीय नेत्यांनी जिल्ह्याचे दौरे सुरु केले आहेत. दरम्यान वंचित बहुजन आघाडीच्या वतीने माळीनगर येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी दंगली सदृश्य वातावरण जाणीव पूर्वक निर्माण करून या देशात दंगली करून पुन्हा सत्ता स्थापन करण्याचा भाजपचा मनोदय आहे. बरे झाले त्या योगी आदित्यनाथचे हेलिकॉप्टर ममता बॅनर्जी यांनी हवेतून माघारी पाठवले अन्यथा पश्चिम बंगालमध्ये जाऊन हिंदू मुस्लिम दंगली पेटवण्याचे काम केले असे प्रकाश आंबेडकर म्हंटले.
इतकेच नव्हे तर, देशाचे गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे जेव्हा पुण्यात कार्यक्रमाला आले होते तेव्हा पुण्यात सायकलच्या सहाय्याने बॉम्बस्फोट घडवला. त्याचा अद्याप तपास का लागला नाही याचे उत्तर मोदी सरकारने द्यावे असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. देशात हिंदुत्ववादी संघटनांकडे बॉम्ब आणि बंदुकी अशी साधने का सापडतात असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
याचबरोबर, निवडणुका जवळ आल्या कि रामची आठवण कशी झाली ? राम मंदिर संदर्भात पुराव्याच्या कागदपत्रांच्या पन्नास पेट्या आहेत. त्या सर्व पेट्या वाचल्या शिवाय न्यायाधीश निकाल देणार नाहीत. मात्र हिंदुत्ववादी नेत्यांनी येत्या १७ तारखेपासून मंदिर निर्माणच्या कामाला सुरुवात होणार आहे अशी घोषणा केली आहे. अशी घोषणा करणाऱ्या लोकांना लोकशाहीवर आणि देशाच्या न्यायव्यवस्थेवर विश्वास नाही का ? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
विशेष म्हणजे, रघुराम राजन यांनी मोदींच्या दमन तंत्राला कंटाळून पदाचा राजीनामा देणे पसंत केले असेही त्यांनी म्हंटले. त्याच प्रमाणे माढा लोकसभा मतदारसंघात असणारे राष्ट्रवादीचे खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांच्यावर हि प्रकाश आंबेडकर यांनी टीका केली आहे त्याच प्रमाणे त्यांनी आपले भाषण संपवताना अॅड. विजय मोडे यांची उमेदवारी माढा मतदारसंघासाठी जाहीर केली आहे.
आगामी लोकसभा निवडणुकांसाठी सर्वच पक्षांनी तयारी सुरु केली असून, सर्वच पक्षांच्या राजकीय नेत्यांनी जिल्ह्याचे दौरे सुरु केले आहेत. दरम्यान वंचित बहुजन आघाडीच्या वतीने माळीनगर येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी दंगली सदृश्य वातावरण जाणीव पूर्वक निर्माण करून या देशात दंगली करून पुन्हा सत्ता स्थापन करण्याचा भाजपचा मनोदय आहे. बरे झाले त्या योगी आदित्यनाथचे हेलिकॉप्टर ममता बॅनर्जी यांनी हवेतून माघारी पाठवले अन्यथा पश्चिम बंगालमध्ये जाऊन हिंदू मुस्लिम दंगली पेटवण्याचे काम केले असे प्रकाश आंबेडकर म्हंटले.
इतकेच नव्हे तर, देशाचे गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे जेव्हा पुण्यात कार्यक्रमाला आले होते तेव्हा पुण्यात सायकलच्या सहाय्याने बॉम्बस्फोट घडवला. त्याचा अद्याप तपास का लागला नाही याचे उत्तर मोदी सरकारने द्यावे असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. देशात हिंदुत्ववादी संघटनांकडे बॉम्ब आणि बंदुकी अशी साधने का सापडतात असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
याचबरोबर, निवडणुका जवळ आल्या कि रामची आठवण कशी झाली ? राम मंदिर संदर्भात पुराव्याच्या कागदपत्रांच्या पन्नास पेट्या आहेत. त्या सर्व पेट्या वाचल्या शिवाय न्यायाधीश निकाल देणार नाहीत. मात्र हिंदुत्ववादी नेत्यांनी येत्या १७ तारखेपासून मंदिर निर्माणच्या कामाला सुरुवात होणार आहे अशी घोषणा केली आहे. अशी घोषणा करणाऱ्या लोकांना लोकशाहीवर आणि देशाच्या न्यायव्यवस्थेवर विश्वास नाही का ? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
विशेष म्हणजे, रघुराम राजन यांनी मोदींच्या दमन तंत्राला कंटाळून पदाचा राजीनामा देणे पसंत केले असेही त्यांनी म्हंटले. त्याच प्रमाणे माढा लोकसभा मतदारसंघात असणारे राष्ट्रवादीचे खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांच्यावर हि प्रकाश आंबेडकर यांनी टीका केली आहे त्याच प्रमाणे त्यांनी आपले भाषण संपवताना अॅड. विजय मोडे यांची उमेदवारी माढा मतदारसंघासाठी जाहीर केली आहे.
आगामी लोकसभा निवडणुकांसाठी सर्वच पक्षांनी तयारी सुरु केली असून, सर्वच पक्षांच्या राजकीय नेत्यांनी जिल्ह्याचे दौरे सुरु केले आहेत. दरम्यान वंचित बहुजन आघाडीच्या वतीने माळीनगर येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी दंगली सदृश्य वातावरण जाणीव पूर्वक निर्माण करून या देशात दंगली करून पुन्हा सत्ता स्थापन करण्याचा भाजपचा मनोदय आहे. बरे झाले त्या योगी आदित्यनाथचे हेलिकॉप्टर ममता बॅनर्जी यांनी हवेतून माघारी पाठवले अन्यथा पश्चिम बंगालमध्ये जाऊन हिंदू मुस्लिम दंगली पेटवण्याचे काम केले असे प्रकाश आंबेडकर म्हंटले.
इतकेच नव्हे तर, देशाचे गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे जेव्हा पुण्यात कार्यक्रमाला आले होते तेव्हा पुण्यात सायकलच्या सहाय्याने बॉम्बस्फोट घडवला. त्याचा अद्याप तपास का लागला नाही याचे उत्तर मोदी सरकारने द्यावे असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. देशात हिंदुत्ववादी संघटनांकडे बॉम्ब आणि बंदुकी अशी साधने का सापडतात असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
याचबरोबर, निवडणुका जवळ आल्या कि रामची आठवण कशी झाली ? राम मंदिर संदर्भात पुराव्याच्या कागदपत्रांच्या पन्नास पेट्या आहेत. त्या सर्व पेट्या वाचल्या शिवाय न्यायाधीश निकाल देणार नाहीत. मात्र हिंदुत्ववादी नेत्यांनी येत्या १७ तारखेपासून मंदिर निर्माणच्या कामाला सुरुवात होणार आहे अशी घोषणा केली आहे. अशी घोषणा करणाऱ्या लोकांना लोकशाहीवर आणि देशाच्या न्यायव्यवस्थेवर विश्वास नाही का ? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
विशेष म्हणजे, रघुराम राजन यांनी मोदींच्या दमन तंत्राला कंटाळून पदाचा राजीनामा देणे पसंत केले असेही त्यांनी म्हंटले. त्याच प्रमाणे माढा लोकसभा मतदारसंघात असणारे राष्ट्रवादीचे खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांच्यावर हि प्रकाश आंबेडकर यांनी टीका केली आहे त्याच प्रमाणे त्यांनी आपले भाषण संपवताना अॅड. विजय मोडे यांची उमेदवारी माढा मतदारसंघासाठी जाहीर केली आहे.