नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर पाकचे रेल्वे मंत्री शेख रशीद सतत चर्चेत येताना दिसत आहेत. त्यांच्या विचित्र विधानांमुळे त्यांनी अनेकदा आपली खिल्ली उडवून घेतली आहे. पुन्हा एकदा एका हास्यास्पद धमकीमुळे ते चर्चेत आले आहे. त्यामुळे पुन्हा त्यांची खिल्ली उडवली जात आहे. त्यांनी भारताला आण्विक हल्ल्याची धमकी दिली आहे.
ही धमकी त्यांनी अतिशय हास्यमयरित्या दिली आहे. त्यांनी म्हटलं की, पाकिस्तानकडे 250-250 ग्रॅमचे अणु बॉम्ब आहेत. जे एका मर्यादित भागाला आपला निशाणा बनवू शकतात.
भारताच्या दोन राजकीय चुका
याआधीही पाकच्या रेल्वे मंत्र्यांनी म्हटलं होतं की, भारताने दोन राजकीय चुका केल्या आहेत. ते म्हणाले की, “जर भारताने अणुबॉम्बची चाचणी केली नसती तर पाकिस्ताननेही असं केलं नसतं. याशिवाय मोदी सरकारची ही चूक आहे की त्यांना वाटते की काश्मिरी स्वातंत्र्यलढ्याचा विचार सोडून देतील. काश्मीचा मुद्दा जगभरात ज्वलंत विषय बनला आहे.
यु्द्धाची तारीख घोषित केल्याने उडवली होती खिल्ली
रेल्वे मंत्री शेख रशीद यांनी ऑक्टोबर नोव्हेंबर दरम्यान भारत-पाकमधील संभाव्य युद्धाची घोषणा केली होती. यानंतर त्यांची खिल्ली उडवण्यात आली होती. आता म्हणाले आहेत की, आमच्याकडे आण्विक हल्ल्याशिवाय पर्याय नाही. आमच्याकडे स्मार्ट बॉम्ब आहे. हा बॉम्ब जिथे हत्यारं असतील त्या ठिकाणालाच टारगेट करतो.
- १४ दिवसांत कमी होऊ शकते ७ किलो वजन, हा ‘डाएट प्लॅन’ करा फॉलो
- थर्मामीटरने घरीच करा ‘थायरॉइड टेस्ट’, जाणून घ्या पद्धत
- ‘हे’ माहित आहे का ? लसणाची सालसुद्धा आहे औषधी, हे आहेत ५ फायदे
- फक्त ५ रुपयांचे ‘हे’ ज्यूस, दूर करेल ७ आरोग्य समस्या, जाणून घ्या कसे बनवावे
- ३० वयानंतर पुरूषांमध्ये होतात ‘हे’ बदल, करू नका दुर्लक्ष, जाणून घ्या
- चुकूनही खाऊ नका ‘गरम’ केलेला ‘मध’, अन्यथा होतील ‘हे’ दुष्पपरिणाम
- नेहमी तरुण आणि निरोगी ठेवणारे आयुर्वेदिक साधेसोपे उपाय, जाणून घ्या
प्लास्टिक वापरताय? ‘हे’ लक्षात ठेवा, होऊ शकतात कँसरसारखे गंभीर आजार - गरोदर होताच महिलांच्या शरीरात होतात ‘हे’ ५ बदल, तुम्हाला माहिती आहे का?
- नाभीवर ‘या’ ४ गोष्टी लावल्याने चेहऱ्यावर पडतो असा प्रभाव, जाणून घ्या उपाय
- ‘ब्लड ग्रुप’नूसार असा बदला आहार, झटपट कमी होईल वजन, जाणून घ्या
- वारंवार ‘डोकेदुखी’ होण्याची ५ कारणे, जाणून घ्या त्यावरील उपाय
- पौरुषत्व आणि वीर्य वृद्धीसाठी रामबाण आहेत ‘हे’ ५ आयुर्वेदिक उपाय
- रात्री चुकूनही खाऊ नका ‘हे’ ७ पदार्थ, होईल एवढे नुकसान, जाणून घ्या
- भूक लागत नसेल तर करा ‘हे’ ८ सोपे उपाय, त्वरित दुर होईल समस्या