बहुजननामा ऑनलाइन – महाराष्ट्राची लाडकी लाल परी म्हणजेच एसटी आता पूर्ण आसन क्षमतेने प्रवास करण्यास सज्ज झाली आहे. एसटीमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी मास्क आणि सॅनिटायजर लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. राज्य परिवहन महामंडळाने २० ऑगस्ट पासून ५० टक्के आसन क्षमतेने आंतर जिल्हा वाहतुकीस परवानगी दिली होती.
दिवसभरात ५००० बस धावतात
कोरोना संकटात आणि लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवा सोडल्या तर संपूर्ण राज्यात एसटीसेवा बंद ठेवण्यात आली होती. त्यानंतर राज्यसरकारच्या निर्देशानूसार ती हळूहळू सुरु करण्यात आली होती. आताच्या सद्यस्थितीला ५००० बस राज्यभरात धावतात आणि त्यामधून सरासरी ५ ते ६ लाख प्रवासी वाहतूक करत असतात.
बहुजननामा ऑनलाइन – महाराष्ट्राची लाडकी लाल परी म्हणजेच एसटी आता पूर्ण आसन क्षमतेने प्रवास करण्यास सज्ज झाली आहे. एसटीमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी मास्क आणि सॅनिटायजर लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. राज्य परिवहन महामंडळाने २० ऑगस्ट पासून ५० टक्के आसन क्षमतेने आंतर जिल्हा वाहतुकीस परवानगी दिली होती.
दिवसभरात ५००० बस धावतात
कोरोना संकटात आणि लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवा सोडल्या तर संपूर्ण राज्यात एसटीसेवा बंद ठेवण्यात आली होती. त्यानंतर राज्यसरकारच्या निर्देशानूसार ती हळूहळू सुरु करण्यात आली होती. आताच्या सद्यस्थितीला ५००० बस राज्यभरात धावतात आणि त्यामधून सरासरी ५ ते ६ लाख प्रवासी वाहतूक करत असतात.
बहुजननामा ऑनलाइन – महाराष्ट्राची लाडकी लाल परी म्हणजेच एसटी आता पूर्ण आसन क्षमतेने प्रवास करण्यास सज्ज झाली आहे. एसटीमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी मास्क आणि सॅनिटायजर लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. राज्य परिवहन महामंडळाने २० ऑगस्ट पासून ५० टक्के आसन क्षमतेने आंतर जिल्हा वाहतुकीस परवानगी दिली होती.
दिवसभरात ५००० बस धावतात
कोरोना संकटात आणि लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवा सोडल्या तर संपूर्ण राज्यात एसटीसेवा बंद ठेवण्यात आली होती. त्यानंतर राज्यसरकारच्या निर्देशानूसार ती हळूहळू सुरु करण्यात आली होती. आताच्या सद्यस्थितीला ५००० बस राज्यभरात धावतात आणि त्यामधून सरासरी ५ ते ६ लाख प्रवासी वाहतूक करत असतात.
बहुजननामा ऑनलाइन – महाराष्ट्राची लाडकी लाल परी म्हणजेच एसटी आता पूर्ण आसन क्षमतेने प्रवास करण्यास सज्ज झाली आहे. एसटीमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी मास्क आणि सॅनिटायजर लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. राज्य परिवहन महामंडळाने २० ऑगस्ट पासून ५० टक्के आसन क्षमतेने आंतर जिल्हा वाहतुकीस परवानगी दिली होती.
दिवसभरात ५००० बस धावतात
कोरोना संकटात आणि लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवा सोडल्या तर संपूर्ण राज्यात एसटीसेवा बंद ठेवण्यात आली होती. त्यानंतर राज्यसरकारच्या निर्देशानूसार ती हळूहळू सुरु करण्यात आली होती. आताच्या सद्यस्थितीला ५००० बस राज्यभरात धावतात आणि त्यामधून सरासरी ५ ते ६ लाख प्रवासी वाहतूक करत असतात.