यावर्षीचा २०१९ चा भारतरत्न पुरस्कार भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, ज्येष्ठ समाजसेवक नानाजी देशमुख, संगीतकार भूपेन हजरिका यांना दिला गेला. देशातील सर्वोच्च पुरस्कार जाहिर झाल्याबद्दल त्यांच्या कार्याचा गौरव करण्याचा प्रस्ताव सभागृह नेते चंद्रकांत पाटील यांनी मांडला आहे.
यावर बोलताना पाटील यांनी क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली तिला विरोधी पक्षनेते यांच्यासह राष्ट्रवादीचे हेमंत टकले यांनीही समर्थन दिले आहे.
यावर्षीचा २०१९ चा भारतरत्न पुरस्कार भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, ज्येष्ठ समाजसेवक नानाजी देशमुख, संगीतकार भूपेन हजरिका यांना दिला गेला. देशातील सर्वोच्च पुरस्कार जाहिर झाल्याबद्दल त्यांच्या कार्याचा गौरव करण्याचा प्रस्ताव सभागृह नेते चंद्रकांत पाटील यांनी मांडला आहे.
यावर बोलताना पाटील यांनी क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली तिला विरोधी पक्षनेते यांच्यासह राष्ट्रवादीचे हेमंत टकले यांनीही समर्थन दिले आहे.