पुढे बोलताना मायावती म्हणाल्या की, पश्चिम बंगालमधील झालेल्या राड्यानंतर निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालमध्ये एक दिवस आधीच प्रचारबंदी केली. मात्र हा प्रचार रात्री १० वाजेर्यंत ठेवण्यात आला कारण पश्चिम बंगालमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दोन सभा होणार आहेत. जर निवडणूक आयोगाला प्रचारबंदी करायची होती तर ती सकाळपासून का केली नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला तसेच निवडणूक आयोगाचा निर्णय भाजपाच्या दबावाखाली घेत असल्याचा आरोपही मायावती यांनी लावला.
प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची मथुरापूर आणि डायमंड हार्बर येथे निवडणूक रॅली होणार आहे. त्यानंतर कोलकाता ते जाका आणि सुकांता सेतु या मार्गावर ममता बॅनर्जी पदयात्रा काढणार आहेत. तर नरेंद्र मोदींच्या पश्चिम बंगालमध्ये दोन प्रचारसभा होणार आहेत.बंगालमध्ये भाजपाने एकूण जागेपैकी निम्म्यापेक्षा जास्त जागांचे टार्गेट ठेवले आहे. त्यामुळे पश्चिम बंगालमधील राजकारण आज ढवळून निघणार आहे.
निवडणूक आयोगाने पश्चिम बंगाल मध्ये झालेल्या प्रकरणावरून येथील प्रचार एक दिवस आधी म्हणजे १६ मेच्या (गुरुवार) रात्री १० पासूनच बंद करण्याचा आदेश दिला आहे. त्यानुसार जाहीर प्रचाराखेरीज कोणत्याही प्रकारचे प्रचारसाहित्य कोणत्याही माध्यमातून प्रदर्शित करण्यास तेव्हापासून प्रतिबंध असेल.
पुढे बोलताना मायावती म्हणाल्या की, पश्चिम बंगालमधील झालेल्या राड्यानंतर निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालमध्ये एक दिवस आधीच प्रचारबंदी केली. मात्र हा प्रचार रात्री १० वाजेर्यंत ठेवण्यात आला कारण पश्चिम बंगालमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दोन सभा होणार आहेत. जर निवडणूक आयोगाला प्रचारबंदी करायची होती तर ती सकाळपासून का केली नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला तसेच निवडणूक आयोगाचा निर्णय भाजपाच्या दबावाखाली घेत असल्याचा आरोपही मायावती यांनी लावला.
प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची मथुरापूर आणि डायमंड हार्बर येथे निवडणूक रॅली होणार आहे. त्यानंतर कोलकाता ते जाका आणि सुकांता सेतु या मार्गावर ममता बॅनर्जी पदयात्रा काढणार आहेत. तर नरेंद्र मोदींच्या पश्चिम बंगालमध्ये दोन प्रचारसभा होणार आहेत.बंगालमध्ये भाजपाने एकूण जागेपैकी निम्म्यापेक्षा जास्त जागांचे टार्गेट ठेवले आहे. त्यामुळे पश्चिम बंगालमधील राजकारण आज ढवळून निघणार आहे.
निवडणूक आयोगाने पश्चिम बंगाल मध्ये झालेल्या प्रकरणावरून येथील प्रचार एक दिवस आधी म्हणजे १६ मेच्या (गुरुवार) रात्री १० पासूनच बंद करण्याचा आदेश दिला आहे. त्यानुसार जाहीर प्रचाराखेरीज कोणत्याही प्रकारचे प्रचारसाहित्य कोणत्याही माध्यमातून प्रदर्शित करण्यास तेव्हापासून प्रतिबंध असेल.
पुढे बोलताना मायावती म्हणाल्या की, पश्चिम बंगालमधील झालेल्या राड्यानंतर निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालमध्ये एक दिवस आधीच प्रचारबंदी केली. मात्र हा प्रचार रात्री १० वाजेर्यंत ठेवण्यात आला कारण पश्चिम बंगालमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दोन सभा होणार आहेत. जर निवडणूक आयोगाला प्रचारबंदी करायची होती तर ती सकाळपासून का केली नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला तसेच निवडणूक आयोगाचा निर्णय भाजपाच्या दबावाखाली घेत असल्याचा आरोपही मायावती यांनी लावला.
प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची मथुरापूर आणि डायमंड हार्बर येथे निवडणूक रॅली होणार आहे. त्यानंतर कोलकाता ते जाका आणि सुकांता सेतु या मार्गावर ममता बॅनर्जी पदयात्रा काढणार आहेत. तर नरेंद्र मोदींच्या पश्चिम बंगालमध्ये दोन प्रचारसभा होणार आहेत.बंगालमध्ये भाजपाने एकूण जागेपैकी निम्म्यापेक्षा जास्त जागांचे टार्गेट ठेवले आहे. त्यामुळे पश्चिम बंगालमधील राजकारण आज ढवळून निघणार आहे.
निवडणूक आयोगाने पश्चिम बंगाल मध्ये झालेल्या प्रकरणावरून येथील प्रचार एक दिवस आधी म्हणजे १६ मेच्या (गुरुवार) रात्री १० पासूनच बंद करण्याचा आदेश दिला आहे. त्यानुसार जाहीर प्रचाराखेरीज कोणत्याही प्रकारचे प्रचारसाहित्य कोणत्याही माध्यमातून प्रदर्शित करण्यास तेव्हापासून प्रतिबंध असेल.
पुढे बोलताना मायावती म्हणाल्या की, पश्चिम बंगालमधील झालेल्या राड्यानंतर निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालमध्ये एक दिवस आधीच प्रचारबंदी केली. मात्र हा प्रचार रात्री १० वाजेर्यंत ठेवण्यात आला कारण पश्चिम बंगालमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दोन सभा होणार आहेत. जर निवडणूक आयोगाला प्रचारबंदी करायची होती तर ती सकाळपासून का केली नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला तसेच निवडणूक आयोगाचा निर्णय भाजपाच्या दबावाखाली घेत असल्याचा आरोपही मायावती यांनी लावला.
प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची मथुरापूर आणि डायमंड हार्बर येथे निवडणूक रॅली होणार आहे. त्यानंतर कोलकाता ते जाका आणि सुकांता सेतु या मार्गावर ममता बॅनर्जी पदयात्रा काढणार आहेत. तर नरेंद्र मोदींच्या पश्चिम बंगालमध्ये दोन प्रचारसभा होणार आहेत.बंगालमध्ये भाजपाने एकूण जागेपैकी निम्म्यापेक्षा जास्त जागांचे टार्गेट ठेवले आहे. त्यामुळे पश्चिम बंगालमधील राजकारण आज ढवळून निघणार आहे.
निवडणूक आयोगाने पश्चिम बंगाल मध्ये झालेल्या प्रकरणावरून येथील प्रचार एक दिवस आधी म्हणजे १६ मेच्या (गुरुवार) रात्री १० पासूनच बंद करण्याचा आदेश दिला आहे. त्यानुसार जाहीर प्रचाराखेरीज कोणत्याही प्रकारचे प्रचारसाहित्य कोणत्याही माध्यमातून प्रदर्शित करण्यास तेव्हापासून प्रतिबंध असेल.