मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – आगामी लोकसभा डोळ्यासमोर ठेऊन वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम यांनी आघाडी करून राज्यातील राजकीय वाऱ्याची दिशा बदलली आहे. काँग्रेस महाआघाडीने महाराष्ट्रात फक्त अकोला मतदारसंघातुन १ मुस्लिम उमेदवार दिला आहे. राज्यात किमान ३ ते ४ मतदारसंघात मुस्लिम समाजील नेत्यांना काँग्रेस महाआघाडीने उमेदवारी द्यायला हवी होती पण तसे झाले नाही. त्यामुळे मुस्लिम समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सर्व समाजाच्या वंचितांना सोबत येण्याची हाक दिल्यामुळे मुस्लिम मतदार वंचित बहुजन आघाडीकडे आकर्षित झाला आहे. याचा फटका काँग्रेस महाआघाडीला बसणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
राज्यात मुस्लिम समाजाची संख्या मोठ्या प्रमाणात असून मुस्लिम समाज हा नेहमीच काँग्रेसच्या बाजूने होता.आजपर्यंत मुस्लिम समाजाला सत्तेमध्ये जी भागीदारी मिळायला हवी होती ती मिळाली नाही. तसेच मुस्लिम समाजातील गरिबी, शासकीय नोकरीमधील सहभाग, शैक्षणिक तसेच नौकरीतील आरक्षण हे महत्वाचे मुद्दे आजही कायम आहेत. ते सोडवण्यासाठी काँग्रेस आघाडी सरकारने कायम दुर्लक्ष केले आहे. असा सूर मुस्लिम समाजात सर्वत्र उमटत आहे.
येथील प्रास्तापीत राजकीय लोकांनी मुस्लिम समाजाचा केवळ मतांच्या राजकारणासाठी वापर केला आहे. तर दुसरीकडे उमेदवारी देतांना मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व दिले जात नाही. अशी नाराजी मुस्लिम मतदारांमधून व्यक्त होत आहे. या सर्व कारणांमुळे मुस्लिम मतदार काँग्रेस महाआघाडीवर नाराज आहे. यामुळे मुस्लिम मतदार पर्याय म्हणून वंचित आघाडीकडे वळला असल्याचे दिसून येत आहे. त्याचा फटका काँग्रेस महाआघाडीला बसण्याची दाट शक्यता आहे. अशी जोरदार चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळामध्ये सुरु आहे.
मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – आगामी लोकसभा डोळ्यासमोर ठेऊन वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम यांनी आघाडी करून राज्यातील राजकीय वाऱ्याची दिशा बदलली आहे. काँग्रेस महाआघाडीने महाराष्ट्रात फक्त अकोला मतदारसंघातुन १ मुस्लिम उमेदवार दिला आहे. राज्यात किमान ३ ते ४ मतदारसंघात मुस्लिम समाजील नेत्यांना काँग्रेस महाआघाडीने उमेदवारी द्यायला हवी होती पण तसे झाले नाही. त्यामुळे मुस्लिम समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सर्व समाजाच्या वंचितांना सोबत येण्याची हाक दिल्यामुळे मुस्लिम मतदार वंचित बहुजन आघाडीकडे आकर्षित झाला आहे. याचा फटका काँग्रेस महाआघाडीला बसणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
राज्यात मुस्लिम समाजाची संख्या मोठ्या प्रमाणात असून मुस्लिम समाज हा नेहमीच काँग्रेसच्या बाजूने होता.आजपर्यंत मुस्लिम समाजाला सत्तेमध्ये जी भागीदारी मिळायला हवी होती ती मिळाली नाही. तसेच मुस्लिम समाजातील गरिबी, शासकीय नोकरीमधील सहभाग, शैक्षणिक तसेच नौकरीतील आरक्षण हे महत्वाचे मुद्दे आजही कायम आहेत. ते सोडवण्यासाठी काँग्रेस आघाडी सरकारने कायम दुर्लक्ष केले आहे. असा सूर मुस्लिम समाजात सर्वत्र उमटत आहे.
येथील प्रास्तापीत राजकीय लोकांनी मुस्लिम समाजाचा केवळ मतांच्या राजकारणासाठी वापर केला आहे. तर दुसरीकडे उमेदवारी देतांना मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व दिले जात नाही. अशी नाराजी मुस्लिम मतदारांमधून व्यक्त होत आहे. या सर्व कारणांमुळे मुस्लिम मतदार काँग्रेस महाआघाडीवर नाराज आहे. यामुळे मुस्लिम मतदार पर्याय म्हणून वंचित आघाडीकडे वळला असल्याचे दिसून येत आहे. त्याचा फटका काँग्रेस महाआघाडीला बसण्याची दाट शक्यता आहे. अशी जोरदार चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळामध्ये सुरु आहे.
मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – आगामी लोकसभा डोळ्यासमोर ठेऊन वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम यांनी आघाडी करून राज्यातील राजकीय वाऱ्याची दिशा बदलली आहे. काँग्रेस महाआघाडीने महाराष्ट्रात फक्त अकोला मतदारसंघातुन १ मुस्लिम उमेदवार दिला आहे. राज्यात किमान ३ ते ४ मतदारसंघात मुस्लिम समाजील नेत्यांना काँग्रेस महाआघाडीने उमेदवारी द्यायला हवी होती पण तसे झाले नाही. त्यामुळे मुस्लिम समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सर्व समाजाच्या वंचितांना सोबत येण्याची हाक दिल्यामुळे मुस्लिम मतदार वंचित बहुजन आघाडीकडे आकर्षित झाला आहे. याचा फटका काँग्रेस महाआघाडीला बसणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
राज्यात मुस्लिम समाजाची संख्या मोठ्या प्रमाणात असून मुस्लिम समाज हा नेहमीच काँग्रेसच्या बाजूने होता.आजपर्यंत मुस्लिम समाजाला सत्तेमध्ये जी भागीदारी मिळायला हवी होती ती मिळाली नाही. तसेच मुस्लिम समाजातील गरिबी, शासकीय नोकरीमधील सहभाग, शैक्षणिक तसेच नौकरीतील आरक्षण हे महत्वाचे मुद्दे आजही कायम आहेत. ते सोडवण्यासाठी काँग्रेस आघाडी सरकारने कायम दुर्लक्ष केले आहे. असा सूर मुस्लिम समाजात सर्वत्र उमटत आहे.
येथील प्रास्तापीत राजकीय लोकांनी मुस्लिम समाजाचा केवळ मतांच्या राजकारणासाठी वापर केला आहे. तर दुसरीकडे उमेदवारी देतांना मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व दिले जात नाही. अशी नाराजी मुस्लिम मतदारांमधून व्यक्त होत आहे. या सर्व कारणांमुळे मुस्लिम मतदार काँग्रेस महाआघाडीवर नाराज आहे. यामुळे मुस्लिम मतदार पर्याय म्हणून वंचित आघाडीकडे वळला असल्याचे दिसून येत आहे. त्याचा फटका काँग्रेस महाआघाडीला बसण्याची दाट शक्यता आहे. अशी जोरदार चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळामध्ये सुरु आहे.
मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – आगामी लोकसभा डोळ्यासमोर ठेऊन वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम यांनी आघाडी करून राज्यातील राजकीय वाऱ्याची दिशा बदलली आहे. काँग्रेस महाआघाडीने महाराष्ट्रात फक्त अकोला मतदारसंघातुन १ मुस्लिम उमेदवार दिला आहे. राज्यात किमान ३ ते ४ मतदारसंघात मुस्लिम समाजील नेत्यांना काँग्रेस महाआघाडीने उमेदवारी द्यायला हवी होती पण तसे झाले नाही. त्यामुळे मुस्लिम समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सर्व समाजाच्या वंचितांना सोबत येण्याची हाक दिल्यामुळे मुस्लिम मतदार वंचित बहुजन आघाडीकडे आकर्षित झाला आहे. याचा फटका काँग्रेस महाआघाडीला बसणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
राज्यात मुस्लिम समाजाची संख्या मोठ्या प्रमाणात असून मुस्लिम समाज हा नेहमीच काँग्रेसच्या बाजूने होता.आजपर्यंत मुस्लिम समाजाला सत्तेमध्ये जी भागीदारी मिळायला हवी होती ती मिळाली नाही. तसेच मुस्लिम समाजातील गरिबी, शासकीय नोकरीमधील सहभाग, शैक्षणिक तसेच नौकरीतील आरक्षण हे महत्वाचे मुद्दे आजही कायम आहेत. ते सोडवण्यासाठी काँग्रेस आघाडी सरकारने कायम दुर्लक्ष केले आहे. असा सूर मुस्लिम समाजात सर्वत्र उमटत आहे.
येथील प्रास्तापीत राजकीय लोकांनी मुस्लिम समाजाचा केवळ मतांच्या राजकारणासाठी वापर केला आहे. तर दुसरीकडे उमेदवारी देतांना मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व दिले जात नाही. अशी नाराजी मुस्लिम मतदारांमधून व्यक्त होत आहे. या सर्व कारणांमुळे मुस्लिम मतदार काँग्रेस महाआघाडीवर नाराज आहे. यामुळे मुस्लिम मतदार पर्याय म्हणून वंचित आघाडीकडे वळला असल्याचे दिसून येत आहे. त्याचा फटका काँग्रेस महाआघाडीला बसण्याची दाट शक्यता आहे. अशी जोरदार चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळामध्ये सुरु आहे.