देशातील ७ टप्प्यापैकी राजस्थानात दोन टप्प्यांमध्ये मतदान होत असून त्यातील पहिल्या टप्प्यासाठीचे मतदान उद्या होत आहे. ते म्हणाले की मोदींच्या तावडीतून देशाची लोकशाही वाचवणे हे आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे .भाजपने लोकांची दिशाभुल करण्याचा सर्व तऱ्हेचा प्रयत्न चालवला आहे पण आता लोक त्यांना भुलतील असे वाटत नाही. ते म्हणाले की जगातल्या प्रत्येक हुकुमशहाने आपली सत्ता गाजवण्यासाठी केवळ राष्ट्रवादाचाच आधार घेतल्याचा इतिहास आहे आणि मोदी त्याच वळवणावर आहेत. असे पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
२०१४ च्या निवडणुकीत मोदी सरकारला लोकसभा निवडणुकीत केवळ ३१ टक्के लोकांनी मतदान केले. ६९ टक्के लोकांनी त्यांच्या विरोधात मतदान केले. याचा अर्थ हे ६९ टक्के लोक देशद्रोही आहेत काय असा सवाल त्यांनी केला. राजस्थानातील भाजपचे उमेदवार केवळ मोदींच्या नावावर निवडणूक लढवत आहेत. पण ते विकास किंवा लोकांच्या कोणत्याही प्रश्नावर बोलतच नाहीत. या राज्याने सन २०१४ च्या निवडणुकीत भाजपच्या सर्व उमेदवारांना निवडून दिले होते. पण त्यांना कोणतेही काम करण्यास अपयश आले आहे. त्याची कारणे या पक्षाने लोकांना द्यावीत अशी मागणीही त्यांनी केली.
देशातील ७ टप्प्यापैकी राजस्थानात दोन टप्प्यांमध्ये मतदान होत असून त्यातील पहिल्या टप्प्यासाठीचे मतदान उद्या होत आहे. ते म्हणाले की मोदींच्या तावडीतून देशाची लोकशाही वाचवणे हे आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे .भाजपने लोकांची दिशाभुल करण्याचा सर्व तऱ्हेचा प्रयत्न चालवला आहे पण आता लोक त्यांना भुलतील असे वाटत नाही. ते म्हणाले की जगातल्या प्रत्येक हुकुमशहाने आपली सत्ता गाजवण्यासाठी केवळ राष्ट्रवादाचाच आधार घेतल्याचा इतिहास आहे आणि मोदी त्याच वळवणावर आहेत. असे पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
२०१४ च्या निवडणुकीत मोदी सरकारला लोकसभा निवडणुकीत केवळ ३१ टक्के लोकांनी मतदान केले. ६९ टक्के लोकांनी त्यांच्या विरोधात मतदान केले. याचा अर्थ हे ६९ टक्के लोक देशद्रोही आहेत काय असा सवाल त्यांनी केला. राजस्थानातील भाजपचे उमेदवार केवळ मोदींच्या नावावर निवडणूक लढवत आहेत. पण ते विकास किंवा लोकांच्या कोणत्याही प्रश्नावर बोलतच नाहीत. या राज्याने सन २०१४ च्या निवडणुकीत भाजपच्या सर्व उमेदवारांना निवडून दिले होते. पण त्यांना कोणतेही काम करण्यास अपयश आले आहे. त्याची कारणे या पक्षाने लोकांना द्यावीत अशी मागणीही त्यांनी केली.
देशातील ७ टप्प्यापैकी राजस्थानात दोन टप्प्यांमध्ये मतदान होत असून त्यातील पहिल्या टप्प्यासाठीचे मतदान उद्या होत आहे. ते म्हणाले की मोदींच्या तावडीतून देशाची लोकशाही वाचवणे हे आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे .भाजपने लोकांची दिशाभुल करण्याचा सर्व तऱ्हेचा प्रयत्न चालवला आहे पण आता लोक त्यांना भुलतील असे वाटत नाही. ते म्हणाले की जगातल्या प्रत्येक हुकुमशहाने आपली सत्ता गाजवण्यासाठी केवळ राष्ट्रवादाचाच आधार घेतल्याचा इतिहास आहे आणि मोदी त्याच वळवणावर आहेत. असे पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
२०१४ च्या निवडणुकीत मोदी सरकारला लोकसभा निवडणुकीत केवळ ३१ टक्के लोकांनी मतदान केले. ६९ टक्के लोकांनी त्यांच्या विरोधात मतदान केले. याचा अर्थ हे ६९ टक्के लोक देशद्रोही आहेत काय असा सवाल त्यांनी केला. राजस्थानातील भाजपचे उमेदवार केवळ मोदींच्या नावावर निवडणूक लढवत आहेत. पण ते विकास किंवा लोकांच्या कोणत्याही प्रश्नावर बोलतच नाहीत. या राज्याने सन २०१४ च्या निवडणुकीत भाजपच्या सर्व उमेदवारांना निवडून दिले होते. पण त्यांना कोणतेही काम करण्यास अपयश आले आहे. त्याची कारणे या पक्षाने लोकांना द्यावीत अशी मागणीही त्यांनी केली.
देशातील ७ टप्प्यापैकी राजस्थानात दोन टप्प्यांमध्ये मतदान होत असून त्यातील पहिल्या टप्प्यासाठीचे मतदान उद्या होत आहे. ते म्हणाले की मोदींच्या तावडीतून देशाची लोकशाही वाचवणे हे आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे .भाजपने लोकांची दिशाभुल करण्याचा सर्व तऱ्हेचा प्रयत्न चालवला आहे पण आता लोक त्यांना भुलतील असे वाटत नाही. ते म्हणाले की जगातल्या प्रत्येक हुकुमशहाने आपली सत्ता गाजवण्यासाठी केवळ राष्ट्रवादाचाच आधार घेतल्याचा इतिहास आहे आणि मोदी त्याच वळवणावर आहेत. असे पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
२०१४ च्या निवडणुकीत मोदी सरकारला लोकसभा निवडणुकीत केवळ ३१ टक्के लोकांनी मतदान केले. ६९ टक्के लोकांनी त्यांच्या विरोधात मतदान केले. याचा अर्थ हे ६९ टक्के लोक देशद्रोही आहेत काय असा सवाल त्यांनी केला. राजस्थानातील भाजपचे उमेदवार केवळ मोदींच्या नावावर निवडणूक लढवत आहेत. पण ते विकास किंवा लोकांच्या कोणत्याही प्रश्नावर बोलतच नाहीत. या राज्याने सन २०१४ च्या निवडणुकीत भाजपच्या सर्व उमेदवारांना निवडून दिले होते. पण त्यांना कोणतेही काम करण्यास अपयश आले आहे. त्याची कारणे या पक्षाने लोकांना द्यावीत अशी मागणीही त्यांनी केली.