मराठा उद्योजक लॉबीतर्फे नगावबारी येथील अजय भवन व अलका लॉन्स येथे मराठा उद्योजक मेळावा झाला. सावंतवाडी (सिंधुदुर्ग) येथील व्यवसाय मार्गदर्शक रुपेश पाटील व डॉ.राहुल बच्छाव यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी मराठा उद्योजक लॉबीचे संस्थापक अध्यक्ष विनोद बढे, निलेश नेरे, चिंतेश्वर देवरे उपस्थित होते. उद्योजकता वाढावी व समाजातील व्यवसायिकांची तोंडओळख व्हावी, या हेतूने हा मेळावा घेण्यात आला. मेळाव्यास मराठा उद्योजकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. यावेळी व्यवसायातील अडचणींवर मात कशी करावी, यावरही मार्गदर्शन करण्यात आले.
मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी प्रशांत देवरे, दीपक अहिरराव, नितीन पाटील, संजय बोरसे, सुनिल पाटील, भानुदास बगदे, श्याम रायगुडे, मनोज देवरे, सचिन बोरसे, जितेंद्र पाटील, दिनेश काळे, मयुर पाटील, राजेंद्र जाधव, दीपक रवंदळे, राहुल सूर्यवंशी आदींनी परिश्रम घेतले. मराठा समाज आर्थिकदृष्ट्या सबळ होण्यासाठी गेल्या वर्षभरात संपूर्ण महाराष्ट्रात उल्हासनगर, पुणे, नाशिक, सांगली, कोल्हापूर अशा विविध ठिकाणी मेळावे घेण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. दरम्यान, प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला सर्व मराठा उद्योजकांनी एकत्र येण्याचा मनोदय यावेळी व्यक्त केला.
मराठा उद्योजक लॉबीतर्फे नगावबारी येथील अजय भवन व अलका लॉन्स येथे मराठा उद्योजक मेळावा झाला. सावंतवाडी (सिंधुदुर्ग) येथील व्यवसाय मार्गदर्शक रुपेश पाटील व डॉ.राहुल बच्छाव यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी मराठा उद्योजक लॉबीचे संस्थापक अध्यक्ष विनोद बढे, निलेश नेरे, चिंतेश्वर देवरे उपस्थित होते. उद्योजकता वाढावी व समाजातील व्यवसायिकांची तोंडओळख व्हावी, या हेतूने हा मेळावा घेण्यात आला. मेळाव्यास मराठा उद्योजकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. यावेळी व्यवसायातील अडचणींवर मात कशी करावी, यावरही मार्गदर्शन करण्यात आले.
मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी प्रशांत देवरे, दीपक अहिरराव, नितीन पाटील, संजय बोरसे, सुनिल पाटील, भानुदास बगदे, श्याम रायगुडे, मनोज देवरे, सचिन बोरसे, जितेंद्र पाटील, दिनेश काळे, मयुर पाटील, राजेंद्र जाधव, दीपक रवंदळे, राहुल सूर्यवंशी आदींनी परिश्रम घेतले. मराठा समाज आर्थिकदृष्ट्या सबळ होण्यासाठी गेल्या वर्षभरात संपूर्ण महाराष्ट्रात उल्हासनगर, पुणे, नाशिक, सांगली, कोल्हापूर अशा विविध ठिकाणी मेळावे घेण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. दरम्यान, प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला सर्व मराठा उद्योजकांनी एकत्र येण्याचा मनोदय यावेळी व्यक्त केला.
मराठा उद्योजक लॉबीतर्फे नगावबारी येथील अजय भवन व अलका लॉन्स येथे मराठा उद्योजक मेळावा झाला. सावंतवाडी (सिंधुदुर्ग) येथील व्यवसाय मार्गदर्शक रुपेश पाटील व डॉ.राहुल बच्छाव यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी मराठा उद्योजक लॉबीचे संस्थापक अध्यक्ष विनोद बढे, निलेश नेरे, चिंतेश्वर देवरे उपस्थित होते. उद्योजकता वाढावी व समाजातील व्यवसायिकांची तोंडओळख व्हावी, या हेतूने हा मेळावा घेण्यात आला. मेळाव्यास मराठा उद्योजकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. यावेळी व्यवसायातील अडचणींवर मात कशी करावी, यावरही मार्गदर्शन करण्यात आले.
मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी प्रशांत देवरे, दीपक अहिरराव, नितीन पाटील, संजय बोरसे, सुनिल पाटील, भानुदास बगदे, श्याम रायगुडे, मनोज देवरे, सचिन बोरसे, जितेंद्र पाटील, दिनेश काळे, मयुर पाटील, राजेंद्र जाधव, दीपक रवंदळे, राहुल सूर्यवंशी आदींनी परिश्रम घेतले. मराठा समाज आर्थिकदृष्ट्या सबळ होण्यासाठी गेल्या वर्षभरात संपूर्ण महाराष्ट्रात उल्हासनगर, पुणे, नाशिक, सांगली, कोल्हापूर अशा विविध ठिकाणी मेळावे घेण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. दरम्यान, प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला सर्व मराठा उद्योजकांनी एकत्र येण्याचा मनोदय यावेळी व्यक्त केला.
मराठा उद्योजक लॉबीतर्फे नगावबारी येथील अजय भवन व अलका लॉन्स येथे मराठा उद्योजक मेळावा झाला. सावंतवाडी (सिंधुदुर्ग) येथील व्यवसाय मार्गदर्शक रुपेश पाटील व डॉ.राहुल बच्छाव यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी मराठा उद्योजक लॉबीचे संस्थापक अध्यक्ष विनोद बढे, निलेश नेरे, चिंतेश्वर देवरे उपस्थित होते. उद्योजकता वाढावी व समाजातील व्यवसायिकांची तोंडओळख व्हावी, या हेतूने हा मेळावा घेण्यात आला. मेळाव्यास मराठा उद्योजकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. यावेळी व्यवसायातील अडचणींवर मात कशी करावी, यावरही मार्गदर्शन करण्यात आले.
मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी प्रशांत देवरे, दीपक अहिरराव, नितीन पाटील, संजय बोरसे, सुनिल पाटील, भानुदास बगदे, श्याम रायगुडे, मनोज देवरे, सचिन बोरसे, जितेंद्र पाटील, दिनेश काळे, मयुर पाटील, राजेंद्र जाधव, दीपक रवंदळे, राहुल सूर्यवंशी आदींनी परिश्रम घेतले. मराठा समाज आर्थिकदृष्ट्या सबळ होण्यासाठी गेल्या वर्षभरात संपूर्ण महाराष्ट्रात उल्हासनगर, पुणे, नाशिक, सांगली, कोल्हापूर अशा विविध ठिकाणी मेळावे घेण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. दरम्यान, प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला सर्व मराठा उद्योजकांनी एकत्र येण्याचा मनोदय यावेळी व्यक्त केला.