कोलकत्ता : बहुजननामा ऑनलाईन – कोलकत्यात रविवारी संध्याकाळी सीबीआय विरुद्ध स्थानिक पोलिसांमध्ये झालेल्या हाय व्होल्टेज नाट्यमय घडामोडी घडल्या त्यात रोझ व्हॅली आणि शारदा चिटफंड घोटाळ्याप्रकरणी कोलकताचे पोलीस आयुक्त राजीव कुमार यांची चौकशी करण्यासाठी पोहोचलेल्या सीबीआयच्या टीमला पोलिसांनीच ताब्यात घेतले आणि सोडून दिले. मोदींविरोधात एल्गार पुकारलेल्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ‘संविधान बचाव’ची घोषणा करीत काल रात्रीपासूनच धरणे आंदोलनाला बसल्या आहेत. ममतांच्या या भुमिकेला विरोधकांनीही पाठींबा दिला असून आज विरोधी पक्षातील मोठे नेते कोलकत्यात दाखल होण्याची शक्यता आहे.
मोदी-शहा हे सुडाचे राजकारण करीत असून बंगालला त्रास देण्याचे काम त्यांनी सुरु केले आहे. सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्या इशाऱ्यावरुन ही कारवाई करण्यात येत असल्याचाही गंभीर आरोपही त्यांनी केला. वॉरंटविना पोलीस आयुक्तांच्या घरी छापा टाकण्याची हिंमतच सीबीआयने कशी केली असा सवालही ममतांनी केला आहे. शहा ब्रिगेडला आपण सभा घेण्यास परवानग्या नाकारल्यानेच ही कारवाई होत आहे. काल मोदींनी ज्या प्रकारे धमक्यांची भाषा वापरली आहे त्यावरुन तुम्हाला याची प्रचिती आलीच असेल.
कोलकत्ता : बहुजननामा ऑनलाईन – कोलकत्यात रविवारी संध्याकाळी सीबीआय विरुद्ध स्थानिक पोलिसांमध्ये झालेल्या हाय व्होल्टेज नाट्यमय घडामोडी घडल्या त्यात रोझ व्हॅली आणि शारदा चिटफंड घोटाळ्याप्रकरणी कोलकताचे पोलीस आयुक्त राजीव कुमार यांची चौकशी करण्यासाठी पोहोचलेल्या सीबीआयच्या टीमला पोलिसांनीच ताब्यात घेतले आणि सोडून दिले. मोदींविरोधात एल्गार पुकारलेल्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ‘संविधान बचाव’ची घोषणा करीत काल रात्रीपासूनच धरणे आंदोलनाला बसल्या आहेत. ममतांच्या या भुमिकेला विरोधकांनीही पाठींबा दिला असून आज विरोधी पक्षातील मोठे नेते कोलकत्यात दाखल होण्याची शक्यता आहे.
मोदी-शहा हे सुडाचे राजकारण करीत असून बंगालला त्रास देण्याचे काम त्यांनी सुरु केले आहे. सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्या इशाऱ्यावरुन ही कारवाई करण्यात येत असल्याचाही गंभीर आरोपही त्यांनी केला. वॉरंटविना पोलीस आयुक्तांच्या घरी छापा टाकण्याची हिंमतच सीबीआयने कशी केली असा सवालही ममतांनी केला आहे. शहा ब्रिगेडला आपण सभा घेण्यास परवानग्या नाकारल्यानेच ही कारवाई होत आहे. काल मोदींनी ज्या प्रकारे धमक्यांची भाषा वापरली आहे त्यावरुन तुम्हाला याची प्रचिती आलीच असेल.
कोलकत्ता : बहुजननामा ऑनलाईन – कोलकत्यात रविवारी संध्याकाळी सीबीआय विरुद्ध स्थानिक पोलिसांमध्ये झालेल्या हाय व्होल्टेज नाट्यमय घडामोडी घडल्या त्यात रोझ व्हॅली आणि शारदा चिटफंड घोटाळ्याप्रकरणी कोलकताचे पोलीस आयुक्त राजीव कुमार यांची चौकशी करण्यासाठी पोहोचलेल्या सीबीआयच्या टीमला पोलिसांनीच ताब्यात घेतले आणि सोडून दिले. मोदींविरोधात एल्गार पुकारलेल्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ‘संविधान बचाव’ची घोषणा करीत काल रात्रीपासूनच धरणे आंदोलनाला बसल्या आहेत. ममतांच्या या भुमिकेला विरोधकांनीही पाठींबा दिला असून आज विरोधी पक्षातील मोठे नेते कोलकत्यात दाखल होण्याची शक्यता आहे.
मोदी-शहा हे सुडाचे राजकारण करीत असून बंगालला त्रास देण्याचे काम त्यांनी सुरु केले आहे. सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्या इशाऱ्यावरुन ही कारवाई करण्यात येत असल्याचाही गंभीर आरोपही त्यांनी केला. वॉरंटविना पोलीस आयुक्तांच्या घरी छापा टाकण्याची हिंमतच सीबीआयने कशी केली असा सवालही ममतांनी केला आहे. शहा ब्रिगेडला आपण सभा घेण्यास परवानग्या नाकारल्यानेच ही कारवाई होत आहे. काल मोदींनी ज्या प्रकारे धमक्यांची भाषा वापरली आहे त्यावरुन तुम्हाला याची प्रचिती आलीच असेल.
कोलकत्ता : बहुजननामा ऑनलाईन – कोलकत्यात रविवारी संध्याकाळी सीबीआय विरुद्ध स्थानिक पोलिसांमध्ये झालेल्या हाय व्होल्टेज नाट्यमय घडामोडी घडल्या त्यात रोझ व्हॅली आणि शारदा चिटफंड घोटाळ्याप्रकरणी कोलकताचे पोलीस आयुक्त राजीव कुमार यांची चौकशी करण्यासाठी पोहोचलेल्या सीबीआयच्या टीमला पोलिसांनीच ताब्यात घेतले आणि सोडून दिले. मोदींविरोधात एल्गार पुकारलेल्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ‘संविधान बचाव’ची घोषणा करीत काल रात्रीपासूनच धरणे आंदोलनाला बसल्या आहेत. ममतांच्या या भुमिकेला विरोधकांनीही पाठींबा दिला असून आज विरोधी पक्षातील मोठे नेते कोलकत्यात दाखल होण्याची शक्यता आहे.
मोदी-शहा हे सुडाचे राजकारण करीत असून बंगालला त्रास देण्याचे काम त्यांनी सुरु केले आहे. सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्या इशाऱ्यावरुन ही कारवाई करण्यात येत असल्याचाही गंभीर आरोपही त्यांनी केला. वॉरंटविना पोलीस आयुक्तांच्या घरी छापा टाकण्याची हिंमतच सीबीआयने कशी केली असा सवालही ममतांनी केला आहे. शहा ब्रिगेडला आपण सभा घेण्यास परवानग्या नाकारल्यानेच ही कारवाई होत आहे. काल मोदींनी ज्या प्रकारे धमक्यांची भाषा वापरली आहे त्यावरुन तुम्हाला याची प्रचिती आलीच असेल.