अकोला : बहुजननामा ऑनलाइन – मकरसंक्रांतीच्या पर्वावर अखिल भारतीय माळी महासंघाच्या जिल्हाध्यक्षा तथा पं.स. सदस्या कल्पना अंभोरे यांनी येथे महिलांना परंपरागत वाणाऐवजी
राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले, अहिल्यादेवी होळकर व रमाबाई आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित पुस्तक व वह्यांचे वाण देऊन समाजासमोर आदर्श उभा केला आहे.
यावेळी पं.स.सदस्या अंभोरे यांनी ‘महानायिकांची ओळख’ हे पुस्तक वाणातून सर्व महिलांना दिले. या पुस्तकात जिजाऊ, सावित्री, अहिल्या, रमाई आदींच्या कार्याचा परिचय करुन देण्यात आला आहे. या महानायिकांच्या चरित्रातून महिलांना पुरोगामी विचार मिळेल. विचार मिळाला म्हणजे माझ्या भगिनी लाचार होणार नाहीत. तसेच महिलांना स्वत:च्या समस्या सोडवण्याची प्रेरणा या पुस्तकातून मिळावी हा या विचारांच्या वाणामागील उद्देश असल्याचे अ.भा. माळी महासंघाच्या राष्ट्रीय अध्यक्षा किरण गिऱ्हे यांनी आपल्या मनोगतातून सांगितले.
याप्रसंगी अ.भा.माळी महासंघाच्या मालेगाव तालुकाध्यक्षा योगिता बळी यांनी सुद्धा ‘जिजाऊ-सावित्री-अहिल्या-रमाईचे वाण’ या संकल्पनेचे कौतुक केले. सुमारे ७०० पुस्तके आणि ७०० लेटरबुक यावेळी वाणातून महिलांना भेट देण्यात आले. याप्रसंगी महिलांचा उद्बोधन मेळावा सुद्धा आयोजित केला होता. मेळाव्यात मधुरा आकमार व अनुराधा चोपडे यांची यावेळी समायोचित भाषणे झाली. कल्पना चव्हाण व वंदना टोंचर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाला महिलांचा भरभरुन प्रतिसाद मिळाला.
अकोला : बहुजननामा ऑनलाइन – मकरसंक्रांतीच्या पर्वावर अखिल भारतीय माळी महासंघाच्या जिल्हाध्यक्षा तथा पं.स. सदस्या कल्पना अंभोरे यांनी येथे महिलांना परंपरागत वाणाऐवजी
राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले, अहिल्यादेवी होळकर व रमाबाई आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित पुस्तक व वह्यांचे वाण देऊन समाजासमोर आदर्श उभा केला आहे.
यावेळी पं.स.सदस्या अंभोरे यांनी ‘महानायिकांची ओळख’ हे पुस्तक वाणातून सर्व महिलांना दिले. या पुस्तकात जिजाऊ, सावित्री, अहिल्या, रमाई आदींच्या कार्याचा परिचय करुन देण्यात आला आहे. या महानायिकांच्या चरित्रातून महिलांना पुरोगामी विचार मिळेल. विचार मिळाला म्हणजे माझ्या भगिनी लाचार होणार नाहीत. तसेच महिलांना स्वत:च्या समस्या सोडवण्याची प्रेरणा या पुस्तकातून मिळावी हा या विचारांच्या वाणामागील उद्देश असल्याचे अ.भा. माळी महासंघाच्या राष्ट्रीय अध्यक्षा किरण गिऱ्हे यांनी आपल्या मनोगतातून सांगितले.
याप्रसंगी अ.भा.माळी महासंघाच्या मालेगाव तालुकाध्यक्षा योगिता बळी यांनी सुद्धा ‘जिजाऊ-सावित्री-अहिल्या-रमाईचे वाण’ या संकल्पनेचे कौतुक केले. सुमारे ७०० पुस्तके आणि ७०० लेटरबुक यावेळी वाणातून महिलांना भेट देण्यात आले. याप्रसंगी महिलांचा उद्बोधन मेळावा सुद्धा आयोजित केला होता. मेळाव्यात मधुरा आकमार व अनुराधा चोपडे यांची यावेळी समायोचित भाषणे झाली. कल्पना चव्हाण व वंदना टोंचर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाला महिलांचा भरभरुन प्रतिसाद मिळाला.
अकोला : बहुजननामा ऑनलाइन – मकरसंक्रांतीच्या पर्वावर अखिल भारतीय माळी महासंघाच्या जिल्हाध्यक्षा तथा पं.स. सदस्या कल्पना अंभोरे यांनी येथे महिलांना परंपरागत वाणाऐवजी
राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले, अहिल्यादेवी होळकर व रमाबाई आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित पुस्तक व वह्यांचे वाण देऊन समाजासमोर आदर्श उभा केला आहे.
यावेळी पं.स.सदस्या अंभोरे यांनी ‘महानायिकांची ओळख’ हे पुस्तक वाणातून सर्व महिलांना दिले. या पुस्तकात जिजाऊ, सावित्री, अहिल्या, रमाई आदींच्या कार्याचा परिचय करुन देण्यात आला आहे. या महानायिकांच्या चरित्रातून महिलांना पुरोगामी विचार मिळेल. विचार मिळाला म्हणजे माझ्या भगिनी लाचार होणार नाहीत. तसेच महिलांना स्वत:च्या समस्या सोडवण्याची प्रेरणा या पुस्तकातून मिळावी हा या विचारांच्या वाणामागील उद्देश असल्याचे अ.भा. माळी महासंघाच्या राष्ट्रीय अध्यक्षा किरण गिऱ्हे यांनी आपल्या मनोगतातून सांगितले.
याप्रसंगी अ.भा.माळी महासंघाच्या मालेगाव तालुकाध्यक्षा योगिता बळी यांनी सुद्धा ‘जिजाऊ-सावित्री-अहिल्या-रमाईचे वाण’ या संकल्पनेचे कौतुक केले. सुमारे ७०० पुस्तके आणि ७०० लेटरबुक यावेळी वाणातून महिलांना भेट देण्यात आले. याप्रसंगी महिलांचा उद्बोधन मेळावा सुद्धा आयोजित केला होता. मेळाव्यात मधुरा आकमार व अनुराधा चोपडे यांची यावेळी समायोचित भाषणे झाली. कल्पना चव्हाण व वंदना टोंचर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाला महिलांचा भरभरुन प्रतिसाद मिळाला.
अकोला : बहुजननामा ऑनलाइन – मकरसंक्रांतीच्या पर्वावर अखिल भारतीय माळी महासंघाच्या जिल्हाध्यक्षा तथा पं.स. सदस्या कल्पना अंभोरे यांनी येथे महिलांना परंपरागत वाणाऐवजी
राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले, अहिल्यादेवी होळकर व रमाबाई आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित पुस्तक व वह्यांचे वाण देऊन समाजासमोर आदर्श उभा केला आहे.
यावेळी पं.स.सदस्या अंभोरे यांनी ‘महानायिकांची ओळख’ हे पुस्तक वाणातून सर्व महिलांना दिले. या पुस्तकात जिजाऊ, सावित्री, अहिल्या, रमाई आदींच्या कार्याचा परिचय करुन देण्यात आला आहे. या महानायिकांच्या चरित्रातून महिलांना पुरोगामी विचार मिळेल. विचार मिळाला म्हणजे माझ्या भगिनी लाचार होणार नाहीत. तसेच महिलांना स्वत:च्या समस्या सोडवण्याची प्रेरणा या पुस्तकातून मिळावी हा या विचारांच्या वाणामागील उद्देश असल्याचे अ.भा. माळी महासंघाच्या राष्ट्रीय अध्यक्षा किरण गिऱ्हे यांनी आपल्या मनोगतातून सांगितले.
याप्रसंगी अ.भा.माळी महासंघाच्या मालेगाव तालुकाध्यक्षा योगिता बळी यांनी सुद्धा ‘जिजाऊ-सावित्री-अहिल्या-रमाईचे वाण’ या संकल्पनेचे कौतुक केले. सुमारे ७०० पुस्तके आणि ७०० लेटरबुक यावेळी वाणातून महिलांना भेट देण्यात आले. याप्रसंगी महिलांचा उद्बोधन मेळावा सुद्धा आयोजित केला होता. मेळाव्यात मधुरा आकमार व अनुराधा चोपडे यांची यावेळी समायोचित भाषणे झाली. कल्पना चव्हाण व वंदना टोंचर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाला महिलांचा भरभरुन प्रतिसाद मिळाला.