बहुजननामा ऑनलाईन टीम – आता लोकसभेनंतर चार महिन्यांनी महाराष्ट्र आणि हरियाणात २१ ऑक्टोबर रोजी विधानसभेची निवडणूक होणार आहे. याचा निकाल २४ ऑक्टोबरला लागणार आहे. यामुळे दोन्हीही राज्यातील राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. सध्या या दोन्ही राज्यामध्ये भाजपचे सरकार आहे.
देशातील लोकसभेनंतर या पहिल्याच निवडणूका आहेत. राज्यातील निवडणुकांवर केंद्र सरकारचा कितपत प्रभाव पडेल याकडे संगळ्यांचे लक्ष लागून आहे. तसेच या निवडणुकांमध्ये गेल्या काही दिवसांतील भाजप सरकारने घेतलेले निर्णय आणि त्याबाबतचा परिणाम देखील दिसून येणार आहेत. केंद्र सरकारने काश्मीरचे ३७० कलम रद्द केले, तीन तलाक विरोधात कायदा केला. या नियमांचे जनतेने स्वागत केले मात्र काय या निर्णयावर भाजप सरकार राज्यात पुन्हा सत्ता स्थापन करणार का याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे.
लोकसभेनंतरची पहिली निवडणूक
लोकसभेच्या वेळी महाराष्ट्र आणि हरियाणा या दोन्ही राज्यांमध्ये भाजपने मोठे यश संपादन केले होते. आता केंद्र सरकारच्या अनेक निर्णयांचे पडसाद विधानसभेच्या निवडणुकांमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यामुळे या निवडणुकांकडे केंद्र सरकारचेही विशेष लक्ष असणार आहे.
काश्मीरचे कलम ३७१ रद्द केल्यानंतरची पहिली निवडणूक
जनतेने काश्मीरचे ३७० कलम रद्द केल्यानंतर या निर्णयाचे जोरदार स्वागत केले होते. आता या निवडणुकीत हा मुद्दा मोठ्या प्रमाणात वापरला जाणार आहे. अलीकडेच झालेल्या नाशिकमधील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याचा उल्लेख केला होता. तर आता हा मुद्दा निवडणुकीत असणार आहे.
तीन तलाक नंतरची पहिली निवडणूक
भाजप पार्टी वारंवार मुसलमान महिलांसाठी तीन तलाक कायदा आणण्यासाठी प्रयत्न करत होती. राज्यसभेत गेल्या वेळेस हा कायदा पास करण्यास सरकारला यश आले नव्हते. मात्र यावेळेस पुन्हा सत्ता मिळताच सरकारने दोन्ही सभागृहात तीन तलाक विरोधात कायदा मंजूर केला. या निर्णयाचाही परिणाम येत्या निवडणुकीत दिसून येणार आहे.
राहुल गांधींच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसची पहिली परीक्षा
राहुल गांधींनी पक्ष नेते पदाचा राजीनामा दिला कारण सलग दोन लोकसभामध्ये देशातील सर्वात मोठ्या पक्षाला हार पत्करावी लागली. यानंतर सोनिया गांधींच्या हाती पुन्हा सर्व सूत्रे देण्यात आली होती. तर आता राज्यातील विधानसभेच्या निवडणुकांना काँग्रेस पक्ष कशाप्रकारे सामोरे जातील याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
- त्वचा आणि केसांच्या सौंदर्यासाठी आहे ‘हा’ खास उपाय, होतील ‘अमेझिंग’ फायदे
- आपल्या मुलांना द्या रोज एक अंडे, होतील ‘हे’ ९ मोठे आरोग्यदायी फायदे
- रजोनिवृत्तीनंतरही रक्तस्राव होत असेल तर काढावी लागते गर्भपिशवी
- महिन्यात परत मासिक पाळी आली तर करा ‘हे’ उपाय, जाणून घ्या कारणे
- ‘हे’ घरगुती उपाय आठवड्यातून २-३ वेळा करा, दूर होईल ‘नाभी इन्फेक्शन’
- पपईच्या रसाने होतात ‘हे’ खास ७ फायदे, रस घेण्यापूर्वी करा ‘हे’ एक काम
- आयुर्वेदानुसार पाणी किती आणि कधी प्यावे ? यामुळे कोणकोणते होतात लाभ
बहुजननामा ऑनलाईन टीम – आता लोकसभेनंतर चार महिन्यांनी महाराष्ट्र आणि हरियाणात २१ ऑक्टोबर रोजी विधानसभेची निवडणूक होणार आहे. याचा निकाल २४ ऑक्टोबरला लागणार आहे. यामुळे दोन्हीही राज्यातील राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. सध्या या दोन्ही राज्यामध्ये भाजपचे सरकार आहे.
देशातील लोकसभेनंतर या पहिल्याच निवडणूका आहेत. राज्यातील निवडणुकांवर केंद्र सरकारचा कितपत प्रभाव पडेल याकडे संगळ्यांचे लक्ष लागून आहे. तसेच या निवडणुकांमध्ये गेल्या काही दिवसांतील भाजप सरकारने घेतलेले निर्णय आणि त्याबाबतचा परिणाम देखील दिसून येणार आहेत. केंद्र सरकारने काश्मीरचे ३७० कलम रद्द केले, तीन तलाक विरोधात कायदा केला. या नियमांचे जनतेने स्वागत केले मात्र काय या निर्णयावर भाजप सरकार राज्यात पुन्हा सत्ता स्थापन करणार का याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे.
लोकसभेनंतरची पहिली निवडणूक
लोकसभेच्या वेळी महाराष्ट्र आणि हरियाणा या दोन्ही राज्यांमध्ये भाजपने मोठे यश संपादन केले होते. आता केंद्र सरकारच्या अनेक निर्णयांचे पडसाद विधानसभेच्या निवडणुकांमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यामुळे या निवडणुकांकडे केंद्र सरकारचेही विशेष लक्ष असणार आहे.
काश्मीरचे कलम ३७१ रद्द केल्यानंतरची पहिली निवडणूक
जनतेने काश्मीरचे ३७० कलम रद्द केल्यानंतर या निर्णयाचे जोरदार स्वागत केले होते. आता या निवडणुकीत हा मुद्दा मोठ्या प्रमाणात वापरला जाणार आहे. अलीकडेच झालेल्या नाशिकमधील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याचा उल्लेख केला होता. तर आता हा मुद्दा निवडणुकीत असणार आहे.
तीन तलाक नंतरची पहिली निवडणूक
भाजप पार्टी वारंवार मुसलमान महिलांसाठी तीन तलाक कायदा आणण्यासाठी प्रयत्न करत होती. राज्यसभेत गेल्या वेळेस हा कायदा पास करण्यास सरकारला यश आले नव्हते. मात्र यावेळेस पुन्हा सत्ता मिळताच सरकारने दोन्ही सभागृहात तीन तलाक विरोधात कायदा मंजूर केला. या निर्णयाचाही परिणाम येत्या निवडणुकीत दिसून येणार आहे.
राहुल गांधींच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसची पहिली परीक्षा
राहुल गांधींनी पक्ष नेते पदाचा राजीनामा दिला कारण सलग दोन लोकसभामध्ये देशातील सर्वात मोठ्या पक्षाला हार पत्करावी लागली. यानंतर सोनिया गांधींच्या हाती पुन्हा सर्व सूत्रे देण्यात आली होती. तर आता राज्यातील विधानसभेच्या निवडणुकांना काँग्रेस पक्ष कशाप्रकारे सामोरे जातील याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
- त्वचा आणि केसांच्या सौंदर्यासाठी आहे ‘हा’ खास उपाय, होतील ‘अमेझिंग’ फायदे
- आपल्या मुलांना द्या रोज एक अंडे, होतील ‘हे’ ९ मोठे आरोग्यदायी फायदे
- रजोनिवृत्तीनंतरही रक्तस्राव होत असेल तर काढावी लागते गर्भपिशवी
- महिन्यात परत मासिक पाळी आली तर करा ‘हे’ उपाय, जाणून घ्या कारणे
- ‘हे’ घरगुती उपाय आठवड्यातून २-३ वेळा करा, दूर होईल ‘नाभी इन्फेक्शन’
- पपईच्या रसाने होतात ‘हे’ खास ७ फायदे, रस घेण्यापूर्वी करा ‘हे’ एक काम
- आयुर्वेदानुसार पाणी किती आणि कधी प्यावे ? यामुळे कोणकोणते होतात लाभ
बहुजननामा ऑनलाईन टीम – आता लोकसभेनंतर चार महिन्यांनी महाराष्ट्र आणि हरियाणात २१ ऑक्टोबर रोजी विधानसभेची निवडणूक होणार आहे. याचा निकाल २४ ऑक्टोबरला लागणार आहे. यामुळे दोन्हीही राज्यातील राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. सध्या या दोन्ही राज्यामध्ये भाजपचे सरकार आहे.
देशातील लोकसभेनंतर या पहिल्याच निवडणूका आहेत. राज्यातील निवडणुकांवर केंद्र सरकारचा कितपत प्रभाव पडेल याकडे संगळ्यांचे लक्ष लागून आहे. तसेच या निवडणुकांमध्ये गेल्या काही दिवसांतील भाजप सरकारने घेतलेले निर्णय आणि त्याबाबतचा परिणाम देखील दिसून येणार आहेत. केंद्र सरकारने काश्मीरचे ३७० कलम रद्द केले, तीन तलाक विरोधात कायदा केला. या नियमांचे जनतेने स्वागत केले मात्र काय या निर्णयावर भाजप सरकार राज्यात पुन्हा सत्ता स्थापन करणार का याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे.
लोकसभेनंतरची पहिली निवडणूक
लोकसभेच्या वेळी महाराष्ट्र आणि हरियाणा या दोन्ही राज्यांमध्ये भाजपने मोठे यश संपादन केले होते. आता केंद्र सरकारच्या अनेक निर्णयांचे पडसाद विधानसभेच्या निवडणुकांमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यामुळे या निवडणुकांकडे केंद्र सरकारचेही विशेष लक्ष असणार आहे.
काश्मीरचे कलम ३७१ रद्द केल्यानंतरची पहिली निवडणूक
जनतेने काश्मीरचे ३७० कलम रद्द केल्यानंतर या निर्णयाचे जोरदार स्वागत केले होते. आता या निवडणुकीत हा मुद्दा मोठ्या प्रमाणात वापरला जाणार आहे. अलीकडेच झालेल्या नाशिकमधील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याचा उल्लेख केला होता. तर आता हा मुद्दा निवडणुकीत असणार आहे.
तीन तलाक नंतरची पहिली निवडणूक
भाजप पार्टी वारंवार मुसलमान महिलांसाठी तीन तलाक कायदा आणण्यासाठी प्रयत्न करत होती. राज्यसभेत गेल्या वेळेस हा कायदा पास करण्यास सरकारला यश आले नव्हते. मात्र यावेळेस पुन्हा सत्ता मिळताच सरकारने दोन्ही सभागृहात तीन तलाक विरोधात कायदा मंजूर केला. या निर्णयाचाही परिणाम येत्या निवडणुकीत दिसून येणार आहे.
राहुल गांधींच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसची पहिली परीक्षा
राहुल गांधींनी पक्ष नेते पदाचा राजीनामा दिला कारण सलग दोन लोकसभामध्ये देशातील सर्वात मोठ्या पक्षाला हार पत्करावी लागली. यानंतर सोनिया गांधींच्या हाती पुन्हा सर्व सूत्रे देण्यात आली होती. तर आता राज्यातील विधानसभेच्या निवडणुकांना काँग्रेस पक्ष कशाप्रकारे सामोरे जातील याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
- त्वचा आणि केसांच्या सौंदर्यासाठी आहे ‘हा’ खास उपाय, होतील ‘अमेझिंग’ फायदे
- आपल्या मुलांना द्या रोज एक अंडे, होतील ‘हे’ ९ मोठे आरोग्यदायी फायदे
- रजोनिवृत्तीनंतरही रक्तस्राव होत असेल तर काढावी लागते गर्भपिशवी
- महिन्यात परत मासिक पाळी आली तर करा ‘हे’ उपाय, जाणून घ्या कारणे
- ‘हे’ घरगुती उपाय आठवड्यातून २-३ वेळा करा, दूर होईल ‘नाभी इन्फेक्शन’
- पपईच्या रसाने होतात ‘हे’ खास ७ फायदे, रस घेण्यापूर्वी करा ‘हे’ एक काम
- आयुर्वेदानुसार पाणी किती आणि कधी प्यावे ? यामुळे कोणकोणते होतात लाभ
बहुजननामा ऑनलाईन टीम – आता लोकसभेनंतर चार महिन्यांनी महाराष्ट्र आणि हरियाणात २१ ऑक्टोबर रोजी विधानसभेची निवडणूक होणार आहे. याचा निकाल २४ ऑक्टोबरला लागणार आहे. यामुळे दोन्हीही राज्यातील राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. सध्या या दोन्ही राज्यामध्ये भाजपचे सरकार आहे.
देशातील लोकसभेनंतर या पहिल्याच निवडणूका आहेत. राज्यातील निवडणुकांवर केंद्र सरकारचा कितपत प्रभाव पडेल याकडे संगळ्यांचे लक्ष लागून आहे. तसेच या निवडणुकांमध्ये गेल्या काही दिवसांतील भाजप सरकारने घेतलेले निर्णय आणि त्याबाबतचा परिणाम देखील दिसून येणार आहेत. केंद्र सरकारने काश्मीरचे ३७० कलम रद्द केले, तीन तलाक विरोधात कायदा केला. या नियमांचे जनतेने स्वागत केले मात्र काय या निर्णयावर भाजप सरकार राज्यात पुन्हा सत्ता स्थापन करणार का याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे.
लोकसभेनंतरची पहिली निवडणूक
लोकसभेच्या वेळी महाराष्ट्र आणि हरियाणा या दोन्ही राज्यांमध्ये भाजपने मोठे यश संपादन केले होते. आता केंद्र सरकारच्या अनेक निर्णयांचे पडसाद विधानसभेच्या निवडणुकांमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यामुळे या निवडणुकांकडे केंद्र सरकारचेही विशेष लक्ष असणार आहे.
काश्मीरचे कलम ३७१ रद्द केल्यानंतरची पहिली निवडणूक
जनतेने काश्मीरचे ३७० कलम रद्द केल्यानंतर या निर्णयाचे जोरदार स्वागत केले होते. आता या निवडणुकीत हा मुद्दा मोठ्या प्रमाणात वापरला जाणार आहे. अलीकडेच झालेल्या नाशिकमधील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याचा उल्लेख केला होता. तर आता हा मुद्दा निवडणुकीत असणार आहे.
तीन तलाक नंतरची पहिली निवडणूक
भाजप पार्टी वारंवार मुसलमान महिलांसाठी तीन तलाक कायदा आणण्यासाठी प्रयत्न करत होती. राज्यसभेत गेल्या वेळेस हा कायदा पास करण्यास सरकारला यश आले नव्हते. मात्र यावेळेस पुन्हा सत्ता मिळताच सरकारने दोन्ही सभागृहात तीन तलाक विरोधात कायदा मंजूर केला. या निर्णयाचाही परिणाम येत्या निवडणुकीत दिसून येणार आहे.
राहुल गांधींच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसची पहिली परीक्षा
राहुल गांधींनी पक्ष नेते पदाचा राजीनामा दिला कारण सलग दोन लोकसभामध्ये देशातील सर्वात मोठ्या पक्षाला हार पत्करावी लागली. यानंतर सोनिया गांधींच्या हाती पुन्हा सर्व सूत्रे देण्यात आली होती. तर आता राज्यातील विधानसभेच्या निवडणुकांना काँग्रेस पक्ष कशाप्रकारे सामोरे जातील याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
- त्वचा आणि केसांच्या सौंदर्यासाठी आहे ‘हा’ खास उपाय, होतील ‘अमेझिंग’ फायदे
- आपल्या मुलांना द्या रोज एक अंडे, होतील ‘हे’ ९ मोठे आरोग्यदायी फायदे
- रजोनिवृत्तीनंतरही रक्तस्राव होत असेल तर काढावी लागते गर्भपिशवी
- महिन्यात परत मासिक पाळी आली तर करा ‘हे’ उपाय, जाणून घ्या कारणे
- ‘हे’ घरगुती उपाय आठवड्यातून २-३ वेळा करा, दूर होईल ‘नाभी इन्फेक्शन’
- पपईच्या रसाने होतात ‘हे’ खास ७ फायदे, रस घेण्यापूर्वी करा ‘हे’ एक काम
- आयुर्वेदानुसार पाणी किती आणि कधी प्यावे ? यामुळे कोणकोणते होतात लाभ