राज्य सरकारने मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण दिले पण ते अजून न्यायालयात प्रलंबित आहे तसेच मुस्लिम आरक्षणाबद्दल ते काहीच बोलत नाही . भाजपचा मुस्लिमांना अगोदरपासूनच विरोध आहे परंतु काँग्रेसही आता मुस्लिमांवर दबाव टाकत आहे. आपण मुस्लिम समाजाला भयमुक्त करणार असून त्यांना न्याय देण्याचे काम करणार आहे.
सध्या देशातील कुटुंबशाही आणि घराणेशाही संपुष्टात आणण्यासाठी वंचित बहुजन आघाडी लोकसभेच्या मैदानात उतरली असून बहुजन वर्गाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी वंचित आघाडी सदैव तत्पर असेल असेही ते बोलले.
राज्य सरकारने मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण दिले पण ते अजून न्यायालयात प्रलंबित आहे तसेच मुस्लिम आरक्षणाबद्दल ते काहीच बोलत नाही . भाजपचा मुस्लिमांना अगोदरपासूनच विरोध आहे परंतु काँग्रेसही आता मुस्लिमांवर दबाव टाकत आहे. आपण मुस्लिम समाजाला भयमुक्त करणार असून त्यांना न्याय देण्याचे काम करणार आहे.
सध्या देशातील कुटुंबशाही आणि घराणेशाही संपुष्टात आणण्यासाठी वंचित बहुजन आघाडी लोकसभेच्या मैदानात उतरली असून बहुजन वर्गाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी वंचित आघाडी सदैव तत्पर असेल असेही ते बोलले.
राज्य सरकारने मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण दिले पण ते अजून न्यायालयात प्रलंबित आहे तसेच मुस्लिम आरक्षणाबद्दल ते काहीच बोलत नाही . भाजपचा मुस्लिमांना अगोदरपासूनच विरोध आहे परंतु काँग्रेसही आता मुस्लिमांवर दबाव टाकत आहे. आपण मुस्लिम समाजाला भयमुक्त करणार असून त्यांना न्याय देण्याचे काम करणार आहे.
सध्या देशातील कुटुंबशाही आणि घराणेशाही संपुष्टात आणण्यासाठी वंचित बहुजन आघाडी लोकसभेच्या मैदानात उतरली असून बहुजन वर्गाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी वंचित आघाडी सदैव तत्पर असेल असेही ते बोलले.
राज्य सरकारने मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण दिले पण ते अजून न्यायालयात प्रलंबित आहे तसेच मुस्लिम आरक्षणाबद्दल ते काहीच बोलत नाही . भाजपचा मुस्लिमांना अगोदरपासूनच विरोध आहे परंतु काँग्रेसही आता मुस्लिमांवर दबाव टाकत आहे. आपण मुस्लिम समाजाला भयमुक्त करणार असून त्यांना न्याय देण्याचे काम करणार आहे.
सध्या देशातील कुटुंबशाही आणि घराणेशाही संपुष्टात आणण्यासाठी वंचित बहुजन आघाडी लोकसभेच्या मैदानात उतरली असून बहुजन वर्गाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी वंचित आघाडी सदैव तत्पर असेल असेही ते बोलले.