हिंगोली लोकसभा निवडणुकीतील वंचित आघाडीच्या उमेदवाराच्या प्राचारासाठी आंबेडकर यांनी ही प्रचार सभा घेतली. लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर नांदेड जिल्ह्यातील हदगाव येथे पहिल्यांदाच त्यांची जाहीरसभा झाली. यावेळी बोलताना आंबेडकर म्हणाले की, “नोटाबंदीमुळे व्यापाऱ्यांचं कंबरडं मोडलं आहे. अनेक व्यापाऱ्यांनी आत्महत्या केल्या. व्यापाऱ्यांकडे अद्याप जुन्या नोटा आहेत हे मला माहित आहे. आमचं सरकार आलं तर या जुन्या नोटा बदलून देण्यात येतील” असं आश्वासन प्रकाश आंबेडकरांनी दिलं. याशिवाय, “मात्र पुन्हा हे चोरांचं सरकार येऊ देऊ नका” असे आवाहनही त्यांनी केले.
एमआयएमचे असदुद्दीन ओवेसी आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर राज्यातील सर्व 48 जागांवर निवडणूक लढवणार आहेत. एमआयएमचे इम्तियाज जलील हे केवळ औरंगाबादच्या जागेवर निवडणूक लढवतील तर उर्वरीत जागा वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार लढवणार आहेत. सोलापूर आणि अकोला अशा दोन जागांवर प्रकाश आंबेडकर स्वत: निवडणूक लढवणार आहेत.
हिंगोली लोकसभा निवडणुकीतील वंचित आघाडीच्या उमेदवाराच्या प्राचारासाठी आंबेडकर यांनी ही प्रचार सभा घेतली. लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर नांदेड जिल्ह्यातील हदगाव येथे पहिल्यांदाच त्यांची जाहीरसभा झाली. यावेळी बोलताना आंबेडकर म्हणाले की, “नोटाबंदीमुळे व्यापाऱ्यांचं कंबरडं मोडलं आहे. अनेक व्यापाऱ्यांनी आत्महत्या केल्या. व्यापाऱ्यांकडे अद्याप जुन्या नोटा आहेत हे मला माहित आहे. आमचं सरकार आलं तर या जुन्या नोटा बदलून देण्यात येतील” असं आश्वासन प्रकाश आंबेडकरांनी दिलं. याशिवाय, “मात्र पुन्हा हे चोरांचं सरकार येऊ देऊ नका” असे आवाहनही त्यांनी केले.
एमआयएमचे असदुद्दीन ओवेसी आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर राज्यातील सर्व 48 जागांवर निवडणूक लढवणार आहेत. एमआयएमचे इम्तियाज जलील हे केवळ औरंगाबादच्या जागेवर निवडणूक लढवतील तर उर्वरीत जागा वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार लढवणार आहेत. सोलापूर आणि अकोला अशा दोन जागांवर प्रकाश आंबेडकर स्वत: निवडणूक लढवणार आहेत.
हिंगोली लोकसभा निवडणुकीतील वंचित आघाडीच्या उमेदवाराच्या प्राचारासाठी आंबेडकर यांनी ही प्रचार सभा घेतली. लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर नांदेड जिल्ह्यातील हदगाव येथे पहिल्यांदाच त्यांची जाहीरसभा झाली. यावेळी बोलताना आंबेडकर म्हणाले की, “नोटाबंदीमुळे व्यापाऱ्यांचं कंबरडं मोडलं आहे. अनेक व्यापाऱ्यांनी आत्महत्या केल्या. व्यापाऱ्यांकडे अद्याप जुन्या नोटा आहेत हे मला माहित आहे. आमचं सरकार आलं तर या जुन्या नोटा बदलून देण्यात येतील” असं आश्वासन प्रकाश आंबेडकरांनी दिलं. याशिवाय, “मात्र पुन्हा हे चोरांचं सरकार येऊ देऊ नका” असे आवाहनही त्यांनी केले.
एमआयएमचे असदुद्दीन ओवेसी आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर राज्यातील सर्व 48 जागांवर निवडणूक लढवणार आहेत. एमआयएमचे इम्तियाज जलील हे केवळ औरंगाबादच्या जागेवर निवडणूक लढवतील तर उर्वरीत जागा वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार लढवणार आहेत. सोलापूर आणि अकोला अशा दोन जागांवर प्रकाश आंबेडकर स्वत: निवडणूक लढवणार आहेत.
हिंगोली लोकसभा निवडणुकीतील वंचित आघाडीच्या उमेदवाराच्या प्राचारासाठी आंबेडकर यांनी ही प्रचार सभा घेतली. लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर नांदेड जिल्ह्यातील हदगाव येथे पहिल्यांदाच त्यांची जाहीरसभा झाली. यावेळी बोलताना आंबेडकर म्हणाले की, “नोटाबंदीमुळे व्यापाऱ्यांचं कंबरडं मोडलं आहे. अनेक व्यापाऱ्यांनी आत्महत्या केल्या. व्यापाऱ्यांकडे अद्याप जुन्या नोटा आहेत हे मला माहित आहे. आमचं सरकार आलं तर या जुन्या नोटा बदलून देण्यात येतील” असं आश्वासन प्रकाश आंबेडकरांनी दिलं. याशिवाय, “मात्र पुन्हा हे चोरांचं सरकार येऊ देऊ नका” असे आवाहनही त्यांनी केले.
एमआयएमचे असदुद्दीन ओवेसी आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर राज्यातील सर्व 48 जागांवर निवडणूक लढवणार आहेत. एमआयएमचे इम्तियाज जलील हे केवळ औरंगाबादच्या जागेवर निवडणूक लढवतील तर उर्वरीत जागा वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार लढवणार आहेत. सोलापूर आणि अकोला अशा दोन जागांवर प्रकाश आंबेडकर स्वत: निवडणूक लढवणार आहेत.