बहुजननामा ऑनलाईन – बॉलीवूड मधील सर्वात वादग्रस्त अभिनेत्री म्हणून आज देखील कंगना रानौत चे नाव घेण्यात येते. ती नेहमी तिच्या वक्तव्यांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेली असते.
https://twitter.com/KanganaTeam/status/1383657246136049671?s=20
नुकतेच ती पुन्हा एकदा तिच्या ट्विटरवरील पोस्ट मुळे नेटकऱ्यांकडून ट्रोल होत आहे.
https://twitter.com/itsvs98/status/1383658905708875776?s=20
ट्विटरवर चं म्हणायला गेलात तर अभिनेत्री कंगना रनौतने निष्ठा व इमानदारी याबद्दल आपले मत शेअर केले आणि लिहिले की, “जो पालकांशी एकनिष्ठ नाही तो कधीही राष्ट्राशी निष्ठावंत राहू शकत नाही … निष्ठा ही एक अंतर्निहित बनत आहे आणि दीमकांसारख्या आमच्या आत्मविश्वासावर पोसणे सुरू करत आहे.”
https://twitter.com/Call_Me_Kush_/status/1383660641181855747?s=20
तिचे ट्विट व्हायरल झाल्यानंतर एका नेटकऱ्यानी ट्विट करत कंगनाला असे ट्रोल केले की, “तू तीच आहेस जिने आपल्या पालकांशी गद्दारी करून त्यांना सोडले व १५ वर्षाची असतानाच पळून आलीस.”
https://twitter.com/Pranaywaaaa/status/1383657544145543179?s=20
https://twitter.com/Overactinggggg/status/1383667902688096260?s=20