दी रिपब्लिकन या संघटनेच्यावतीने रमाई आणि माईसाहेब आंबेडकर संयुक्त जयंती सोहळा नुकताच विदर्भ साहित्य संघात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हर्षवर्धन ढोके होते. प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले. रिपब्लिकन विचारवंत कपिल सरोदे, सामजिक कार्यकर्त्यां डॉ. पूजा नाखले, रमाईचे नातू दीपक धोत्रे, विचारपिठावर होते.
आठवले जेव्हा संसदेत जयभीम, जय रिपब्लिक इंडिया म्हणतात. तेव्हा अभिमानाने उर दाटून येतो. पण जेव्हा ते ‘काँग्रेसने दिला धोका आणि मोदीमुळे मंत्रिपदाचा मिळाला मोका’ सारख्या कविता सादर करतात तेव्हा मात्र शरमेने मान खाली घालवी लागते. रामदास आठवले म्हणाले, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेतृत्व माईसाहेब आंबेडकर यांच्या हाती गेले असते. तर आज परिस्थिती वेगळी असती. मात्र, तत्कालीन लोकांना नेतेगिरी धोक्यात येईल, म्हणून त्यांनी माईंची बदनामी केली, आणि त्यांना अज्ञातवासात राहण्यास भाग पाडले.
डॉ. पूजा नाखले यांनी रमाई आणि माईंच्या कार्यावर भाष्य केले. दीपक धोत्रे यांनी रमाईच्या तर सुहास सोनवणे यांनी माईंच्या जीवनावर प्रकाश टाकला. संचालन परिणिता गायगोले आणि प्रकाश कदम यांनी केले.
दी रिपब्लिकन या संघटनेच्यावतीने रमाई आणि माईसाहेब आंबेडकर संयुक्त जयंती सोहळा नुकताच विदर्भ साहित्य संघात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हर्षवर्धन ढोके होते. प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले. रिपब्लिकन विचारवंत कपिल सरोदे, सामजिक कार्यकर्त्यां डॉ. पूजा नाखले, रमाईचे नातू दीपक धोत्रे, विचारपिठावर होते.
आठवले जेव्हा संसदेत जयभीम, जय रिपब्लिक इंडिया म्हणतात. तेव्हा अभिमानाने उर दाटून येतो. पण जेव्हा ते ‘काँग्रेसने दिला धोका आणि मोदीमुळे मंत्रिपदाचा मिळाला मोका’ सारख्या कविता सादर करतात तेव्हा मात्र शरमेने मान खाली घालवी लागते. रामदास आठवले म्हणाले, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेतृत्व माईसाहेब आंबेडकर यांच्या हाती गेले असते. तर आज परिस्थिती वेगळी असती. मात्र, तत्कालीन लोकांना नेतेगिरी धोक्यात येईल, म्हणून त्यांनी माईंची बदनामी केली, आणि त्यांना अज्ञातवासात राहण्यास भाग पाडले.
डॉ. पूजा नाखले यांनी रमाई आणि माईंच्या कार्यावर भाष्य केले. दीपक धोत्रे यांनी रमाईच्या तर सुहास सोनवणे यांनी माईंच्या जीवनावर प्रकाश टाकला. संचालन परिणिता गायगोले आणि प्रकाश कदम यांनी केले.
दी रिपब्लिकन या संघटनेच्यावतीने रमाई आणि माईसाहेब आंबेडकर संयुक्त जयंती सोहळा नुकताच विदर्भ साहित्य संघात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हर्षवर्धन ढोके होते. प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले. रिपब्लिकन विचारवंत कपिल सरोदे, सामजिक कार्यकर्त्यां डॉ. पूजा नाखले, रमाईचे नातू दीपक धोत्रे, विचारपिठावर होते.
आठवले जेव्हा संसदेत जयभीम, जय रिपब्लिक इंडिया म्हणतात. तेव्हा अभिमानाने उर दाटून येतो. पण जेव्हा ते ‘काँग्रेसने दिला धोका आणि मोदीमुळे मंत्रिपदाचा मिळाला मोका’ सारख्या कविता सादर करतात तेव्हा मात्र शरमेने मान खाली घालवी लागते. रामदास आठवले म्हणाले, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेतृत्व माईसाहेब आंबेडकर यांच्या हाती गेले असते. तर आज परिस्थिती वेगळी असती. मात्र, तत्कालीन लोकांना नेतेगिरी धोक्यात येईल, म्हणून त्यांनी माईंची बदनामी केली, आणि त्यांना अज्ञातवासात राहण्यास भाग पाडले.
डॉ. पूजा नाखले यांनी रमाई आणि माईंच्या कार्यावर भाष्य केले. दीपक धोत्रे यांनी रमाईच्या तर सुहास सोनवणे यांनी माईंच्या जीवनावर प्रकाश टाकला. संचालन परिणिता गायगोले आणि प्रकाश कदम यांनी केले.
दी रिपब्लिकन या संघटनेच्यावतीने रमाई आणि माईसाहेब आंबेडकर संयुक्त जयंती सोहळा नुकताच विदर्भ साहित्य संघात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हर्षवर्धन ढोके होते. प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले. रिपब्लिकन विचारवंत कपिल सरोदे, सामजिक कार्यकर्त्यां डॉ. पूजा नाखले, रमाईचे नातू दीपक धोत्रे, विचारपिठावर होते.
आठवले जेव्हा संसदेत जयभीम, जय रिपब्लिक इंडिया म्हणतात. तेव्हा अभिमानाने उर दाटून येतो. पण जेव्हा ते ‘काँग्रेसने दिला धोका आणि मोदीमुळे मंत्रिपदाचा मिळाला मोका’ सारख्या कविता सादर करतात तेव्हा मात्र शरमेने मान खाली घालवी लागते. रामदास आठवले म्हणाले, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेतृत्व माईसाहेब आंबेडकर यांच्या हाती गेले असते. तर आज परिस्थिती वेगळी असती. मात्र, तत्कालीन लोकांना नेतेगिरी धोक्यात येईल, म्हणून त्यांनी माईंची बदनामी केली, आणि त्यांना अज्ञातवासात राहण्यास भाग पाडले.
डॉ. पूजा नाखले यांनी रमाई आणि माईंच्या कार्यावर भाष्य केले. दीपक धोत्रे यांनी रमाईच्या तर सुहास सोनवणे यांनी माईंच्या जीवनावर प्रकाश टाकला. संचालन परिणिता गायगोले आणि प्रकाश कदम यांनी केले.