मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – बहुजनांच्या वेदनेचा आवाज म्हणजे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे (Sahityaratna Lokshahir Annabhau Sathe) होते. परंतु अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने असलेले भायखळ्यातील नाट्यगृह गेली 38 वर्षे बंद आहे. त्या नाट्यगृहाची दुरावस्था म्हणजे महाराष्ट्रातील तमाम लोककलाकारांचा आणि अण्णाभाऊ साठे यांचा अपमानच आहे, असे भाजपचे आमदार गोपिचंद पडळकर (Gopichand Padalkar) म्हणाले. त्यामुळे त्याची लवकरात लवकर डागडुजी करुन ते पुन्हा सुरु करण्यासाठी गोपिचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना पत्र लिहिले आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
2014 साली देवेंद्र फडणवीस यांच्या युती सरकारने प्रस्ताव तयार केला आणि हे सभागृह उभे राहिले होते. परंतु महाविकास आघाडी सरकारने (Maha Vikas Aghadi Government) ते काम प्रलंबित ठेवले, असा आरोप पडळकर (Gopichand Padalkar)
Web Title :- Gopichand Padalkar | MLA Gopichand Padalkar’s letter to Chief Minister; The disrepair of Annabhau Sathe Theater was reported
हे देखील वाचा :
Pune Gang Rape | गुंगीकारक स्प्रे मारुन महिलेवर सामुहिक बलात्कार; कोंढवा परिसरातील खळबळजनक घटना