सुरुवातीला या प्रकरणाची शहानिशा करण्याकरिता एफटीआयआयतर्फे एका समितीची नेमणूक करण्यात आली होती. त्यानंतर, वसतिगृहातून या विद्यार्थ्याला काढण्याचा निर्णय संस्थेचे संचालक भूपेंद्र कैंथोला यांनी शुक्रवारी दिला. मात्र, समितीने असा निर्णय दिलाच नसून परस्पर संचालकांनी त्या विद्यार्थ्याला वसतिगृह सोडायला सांगितले, असा आरोप संस्थेतील विद्यार्थ्यांनी केला आहे.
हा विद्यार्थी शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे वसतिगृहाशिवाय शहरात इतर ठिकाणी घर करून राहणे त्याला परवडत नाही. संस्थेने त्याला वसतिगृहात पुन्हा दाखल करून घ्यावे, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली असून शुक्रवारी सायंकाळपासूनच विद्यार्थ्यांनी मुख्य प्रवेशद्वारासमोर आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.
सुरुवातीला या प्रकरणाची शहानिशा करण्याकरिता एफटीआयआयतर्फे एका समितीची नेमणूक करण्यात आली होती. त्यानंतर, वसतिगृहातून या विद्यार्थ्याला काढण्याचा निर्णय संस्थेचे संचालक भूपेंद्र कैंथोला यांनी शुक्रवारी दिला. मात्र, समितीने असा निर्णय दिलाच नसून परस्पर संचालकांनी त्या विद्यार्थ्याला वसतिगृह सोडायला सांगितले, असा आरोप संस्थेतील विद्यार्थ्यांनी केला आहे.
हा विद्यार्थी शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे वसतिगृहाशिवाय शहरात इतर ठिकाणी घर करून राहणे त्याला परवडत नाही. संस्थेने त्याला वसतिगृहात पुन्हा दाखल करून घ्यावे, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली असून शुक्रवारी सायंकाळपासूनच विद्यार्थ्यांनी मुख्य प्रवेशद्वारासमोर आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.
सुरुवातीला या प्रकरणाची शहानिशा करण्याकरिता एफटीआयआयतर्फे एका समितीची नेमणूक करण्यात आली होती. त्यानंतर, वसतिगृहातून या विद्यार्थ्याला काढण्याचा निर्णय संस्थेचे संचालक भूपेंद्र कैंथोला यांनी शुक्रवारी दिला. मात्र, समितीने असा निर्णय दिलाच नसून परस्पर संचालकांनी त्या विद्यार्थ्याला वसतिगृह सोडायला सांगितले, असा आरोप संस्थेतील विद्यार्थ्यांनी केला आहे.
हा विद्यार्थी शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे वसतिगृहाशिवाय शहरात इतर ठिकाणी घर करून राहणे त्याला परवडत नाही. संस्थेने त्याला वसतिगृहात पुन्हा दाखल करून घ्यावे, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली असून शुक्रवारी सायंकाळपासूनच विद्यार्थ्यांनी मुख्य प्रवेशद्वारासमोर आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.
सुरुवातीला या प्रकरणाची शहानिशा करण्याकरिता एफटीआयआयतर्फे एका समितीची नेमणूक करण्यात आली होती. त्यानंतर, वसतिगृहातून या विद्यार्थ्याला काढण्याचा निर्णय संस्थेचे संचालक भूपेंद्र कैंथोला यांनी शुक्रवारी दिला. मात्र, समितीने असा निर्णय दिलाच नसून परस्पर संचालकांनी त्या विद्यार्थ्याला वसतिगृह सोडायला सांगितले, असा आरोप संस्थेतील विद्यार्थ्यांनी केला आहे.
हा विद्यार्थी शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे वसतिगृहाशिवाय शहरात इतर ठिकाणी घर करून राहणे त्याला परवडत नाही. संस्थेने त्याला वसतिगृहात पुन्हा दाखल करून घ्यावे, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली असून शुक्रवारी सायंकाळपासूनच विद्यार्थ्यांनी मुख्य प्रवेशद्वारासमोर आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.