या साहित्य संमेलनाचे उद्घाटन ८९ व्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, सुप्रसिद्ध विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस करतील. तर, प्रमुख अतिथी म्हणून ९९ व्या अखिल भारतीय नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी राहतील. दिल्ली येथील आंतरराष्ट्रीय कीर्तीचे विचारवंत व लेखक अशोक भारती, भदन्त ज्ञानज्योती महाथेरो, किशोर गजभिये (आय. ए. एस.) यांची संमेलनात विशेष उपस्थिती राहील.
प्रा. दीपककुमार खोब्रागडे यांचा जन्म खापरी धर्मू, ता. चिमूर (जि. चंद्रपूर) येथे झाला. चंद्रपूर जिल्ह्यातील क्रांतिकारी चिमूर भागात हे साहित्य संमेलन होत असल्याने आयोजन समितीने त्यांच्या नावाचा प्रस्ताव महामंडळाकडे पाठविला होता. डॉ. शरणकुमार लिंबाळे (पुणे), लक्ष्मण गायकवाड (मुंबई), डॉ. अनिल सूर्या (दिल्ली), डॉ. इसादास भडके (चंद्रपूर), ताराचंद्र खांडेकर (नागपूर) यांच्या नावावरही महामंडळाच्या बैठकीत चर्चा झाली. परंतु जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळाने चिमूर परिसरातील साहित्यिकांनी त्यांचे वाड्.मयातील एकूण योगदान लक्षात घेऊन निवड केली. त्यांच्या नावाचा प्रस्ताव चिमूर येथील संमेलन संयोजक समितीने महामंडळाकडे पाठविला होता. प्रा. दीपककुमार खोब्रागडे यांचे एकूण १६ ग्रंथ प्रकाशित आहेत. त्यांच्या अनेक ग्रंथांना पुरस्कार मिळाले आहेत.
या दोन दिवसांच्या या संमेलनात विविध राज्यांतून सुमारे ५०० साहित्यिक व कवी सहभागी होणार आहेत. अनेक लेखक, समीक्षक, कथाकार, कादंबरीकार व विचारवंत आपले विचार या संमेलनात मांडणार आहेत.
या साहित्य संमेलनाचे उद्घाटन ८९ व्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, सुप्रसिद्ध विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस करतील. तर, प्रमुख अतिथी म्हणून ९९ व्या अखिल भारतीय नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी राहतील. दिल्ली येथील आंतरराष्ट्रीय कीर्तीचे विचारवंत व लेखक अशोक भारती, भदन्त ज्ञानज्योती महाथेरो, किशोर गजभिये (आय. ए. एस.) यांची संमेलनात विशेष उपस्थिती राहील.
प्रा. दीपककुमार खोब्रागडे यांचा जन्म खापरी धर्मू, ता. चिमूर (जि. चंद्रपूर) येथे झाला. चंद्रपूर जिल्ह्यातील क्रांतिकारी चिमूर भागात हे साहित्य संमेलन होत असल्याने आयोजन समितीने त्यांच्या नावाचा प्रस्ताव महामंडळाकडे पाठविला होता. डॉ. शरणकुमार लिंबाळे (पुणे), लक्ष्मण गायकवाड (मुंबई), डॉ. अनिल सूर्या (दिल्ली), डॉ. इसादास भडके (चंद्रपूर), ताराचंद्र खांडेकर (नागपूर) यांच्या नावावरही महामंडळाच्या बैठकीत चर्चा झाली. परंतु जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळाने चिमूर परिसरातील साहित्यिकांनी त्यांचे वाड्.मयातील एकूण योगदान लक्षात घेऊन निवड केली. त्यांच्या नावाचा प्रस्ताव चिमूर येथील संमेलन संयोजक समितीने महामंडळाकडे पाठविला होता. प्रा. दीपककुमार खोब्रागडे यांचे एकूण १६ ग्रंथ प्रकाशित आहेत. त्यांच्या अनेक ग्रंथांना पुरस्कार मिळाले आहेत.
या दोन दिवसांच्या या संमेलनात विविध राज्यांतून सुमारे ५०० साहित्यिक व कवी सहभागी होणार आहेत. अनेक लेखक, समीक्षक, कथाकार, कादंबरीकार व विचारवंत आपले विचार या संमेलनात मांडणार आहेत.
या साहित्य संमेलनाचे उद्घाटन ८९ व्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, सुप्रसिद्ध विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस करतील. तर, प्रमुख अतिथी म्हणून ९९ व्या अखिल भारतीय नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी राहतील. दिल्ली येथील आंतरराष्ट्रीय कीर्तीचे विचारवंत व लेखक अशोक भारती, भदन्त ज्ञानज्योती महाथेरो, किशोर गजभिये (आय. ए. एस.) यांची संमेलनात विशेष उपस्थिती राहील.
प्रा. दीपककुमार खोब्रागडे यांचा जन्म खापरी धर्मू, ता. चिमूर (जि. चंद्रपूर) येथे झाला. चंद्रपूर जिल्ह्यातील क्रांतिकारी चिमूर भागात हे साहित्य संमेलन होत असल्याने आयोजन समितीने त्यांच्या नावाचा प्रस्ताव महामंडळाकडे पाठविला होता. डॉ. शरणकुमार लिंबाळे (पुणे), लक्ष्मण गायकवाड (मुंबई), डॉ. अनिल सूर्या (दिल्ली), डॉ. इसादास भडके (चंद्रपूर), ताराचंद्र खांडेकर (नागपूर) यांच्या नावावरही महामंडळाच्या बैठकीत चर्चा झाली. परंतु जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळाने चिमूर परिसरातील साहित्यिकांनी त्यांचे वाड्.मयातील एकूण योगदान लक्षात घेऊन निवड केली. त्यांच्या नावाचा प्रस्ताव चिमूर येथील संमेलन संयोजक समितीने महामंडळाकडे पाठविला होता. प्रा. दीपककुमार खोब्रागडे यांचे एकूण १६ ग्रंथ प्रकाशित आहेत. त्यांच्या अनेक ग्रंथांना पुरस्कार मिळाले आहेत.
या दोन दिवसांच्या या संमेलनात विविध राज्यांतून सुमारे ५०० साहित्यिक व कवी सहभागी होणार आहेत. अनेक लेखक, समीक्षक, कथाकार, कादंबरीकार व विचारवंत आपले विचार या संमेलनात मांडणार आहेत.
या साहित्य संमेलनाचे उद्घाटन ८९ व्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, सुप्रसिद्ध विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस करतील. तर, प्रमुख अतिथी म्हणून ९९ व्या अखिल भारतीय नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी राहतील. दिल्ली येथील आंतरराष्ट्रीय कीर्तीचे विचारवंत व लेखक अशोक भारती, भदन्त ज्ञानज्योती महाथेरो, किशोर गजभिये (आय. ए. एस.) यांची संमेलनात विशेष उपस्थिती राहील.
प्रा. दीपककुमार खोब्रागडे यांचा जन्म खापरी धर्मू, ता. चिमूर (जि. चंद्रपूर) येथे झाला. चंद्रपूर जिल्ह्यातील क्रांतिकारी चिमूर भागात हे साहित्य संमेलन होत असल्याने आयोजन समितीने त्यांच्या नावाचा प्रस्ताव महामंडळाकडे पाठविला होता. डॉ. शरणकुमार लिंबाळे (पुणे), लक्ष्मण गायकवाड (मुंबई), डॉ. अनिल सूर्या (दिल्ली), डॉ. इसादास भडके (चंद्रपूर), ताराचंद्र खांडेकर (नागपूर) यांच्या नावावरही महामंडळाच्या बैठकीत चर्चा झाली. परंतु जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळाने चिमूर परिसरातील साहित्यिकांनी त्यांचे वाड्.मयातील एकूण योगदान लक्षात घेऊन निवड केली. त्यांच्या नावाचा प्रस्ताव चिमूर येथील संमेलन संयोजक समितीने महामंडळाकडे पाठविला होता. प्रा. दीपककुमार खोब्रागडे यांचे एकूण १६ ग्रंथ प्रकाशित आहेत. त्यांच्या अनेक ग्रंथांना पुरस्कार मिळाले आहेत.
या दोन दिवसांच्या या संमेलनात विविध राज्यांतून सुमारे ५०० साहित्यिक व कवी सहभागी होणार आहेत. अनेक लेखक, समीक्षक, कथाकार, कादंबरीकार व विचारवंत आपले विचार या संमेलनात मांडणार आहेत.